tag:blogger.com,1999:blog-25076393445476883822008-07-13T10:20:56.361-07:00VIDARBHA NEWSashishbadwe.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/13032408416200349297noreply@blogger.comBlogger40125tag:blogger.com,1999:blog-2507639344547688382.post-49814580712542264852008-07-11T16:42:00.000-07:002008-07-11T16:44:57.625-07:00रासायनिक खतांचा कृत्रीम तुटवडा - शासकीय व राजकीय संरक्षणात व्यापाय्रांकडुन शेतकय्रांची राजरोसपणे लुट सुरू<strong>रासायनिक खतांचा कृत्रीम तुटवडा - शासकीय व राजकीय संरक्षणात व्यापाय्रांकडुन शेतकय्रांची राजरोसपणे लुट सुरू</strong><br />आशिष बडवे - १२ जुलै<br />नागपुर - मागील जुन महिन्यात सुरू असलेल्या रासायनिक खताचा अभुतपुर्व तुटवडा पाहता आता व्यापाय्रांनी संधीचा फायदा घेवुन व आपल्या राजकीय प्रस्ताचा वापर करुन सरकारी अधिकाय्रांच्या संगनमताने राजरोसपणे काळाबाजार सुरू केला असुन शेतकय्रांचा अंत सरकारने पाहू नये अन्यथा शेतकरी आपल्या हातात कायदा घेऊन खताचा काळा बाजार करणाय्रा व्यापाय्रांना व त्यांना राजकीय संरक्षण देणाय्रां राजकीय नेत्याला धडा शिकवतील असा निर्वाणीचा ईशारा विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी एकापत्रकाव्दारे दिला आहे. डी. ए. पी. खताची किंमत ४८५ रू असुन अधिकारीच ही बँग ५५० रूपयाला विका अशी मुभा व्यापाय्रांना देत असुन पोलीस संरक्षणात हे व्यापारी शेतकय्रांकडुन ६०० रू. प्रती बँग वसुल करीत आहे. जे शेतकरी वरची रक्कम मोजत आहे त्यांना हवा तेवढा डी. ए. पी. चा पुरवठा होत आहे. यामध्येच कृषी केंद्र वाले राजकीय नेत्यांना आपल्या हातात ठेवण्यासाठी त्यांना मात्र रासायनिक खताचा पुरवठा घरपोच करीत असल्याची माहिती शेतकरी नेते सुरेशभाऊ बोलेनवार यांनी दिली. सामान्य अल्पभुधारक शेतकय्रांना मात्र मागील १५ दिवसापासुन दररोज कृषी केंद्रासमोर रांगा लावुन सुध्दा डी. ए. पी. ची बँग मिळत नाही एकीकडे दुबार पेरणीचा फटका व त्यानंतरही खताची अभुतपुर्व अडचण यांच्या मुळे शेतकरी गारद झाले असुन पश्चीम विदर्भातील सर्वच जिल्ह्यात शेतकय्रांमध्ये रासायनिक खताच्या कृत्रीम टंचाईच्या भितीमुळे भयाचं वातावरण निर्माण झाले आहे. ज्या शेतकय्रांना ज्या खताची आज आवश्यकता नाही तो शेतकरी उद्या हे रासायनिक खत मिळणार नाही या भितीने आजचं त्याची अगावु उचल करीत आहे. व या संधीचा फायदा व्यापारी घेत असुन खताचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तरी शेतकय्रांनी आवश्यकते नुसारच खताची खरेदी करावी असे आव्हान सुध्दा विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केले आहे.<br />खताच्या टंचाईमुळे बोगस रासायनिक खताची राजरोसपणे विक्री<br />सरकारी कंपनीचे खते व चांगली गुणवत्ता असणाय्रा कंपनीचे मिश्र खते बाजारात मिळत नसल्यामुळे मध्यप्रदेश मधल्या नविन नविन कंपन्यांचे रासायनिक खत विकण्याचा सपाटा लागला आहे. या खतामध्ये चुना आणि रेती ८० टक्के असुन शेतकय्रांना मोठ्या प्रमाणात बोगस रासायनिक खतामुळे चुना लागणार आहे. कृषी अधिकारी व प्रशासन यांना या बोगस रासायनिक खताची संपुर्ण माहिती असुन यांच्या संगनमतानेच ही विक्री होत असल्याचा आरोप शेतकरी नेते मोहन मामीडवार व मोहन जाधव यांनी केला आहे. सरकारने रासायनिक खताचा काळाबाजार तात्काळ बंद केला नाही तर शेतकय्रांचे बदडा आंदोलन येत्या सोमवार पासुन सुरू करण्याचा ईशारा विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिला आहे.ashishbadwe.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/13032408416200349297noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2507639344547688382.post-54971285514257354632008-07-10T13:09:00.000-07:002008-07-10T13:12:41.827-07:00विदर्भाच्या शेतकय्रांचे फक्त १० टक्के कर्ज माफ होणार<a href="http://www.dainikyavatmalnews.com/"><strong>पश्चीम विदर्भाला ५०७ कोटी तर पश्चिम महाराष्ट्राला ५ हजार ७०० कोटीची कृषी कर्ज माफी - विदर्भाच्या शेतकय्रांचे फक्त १० टक्के कर्ज माफ होणार</strong> </a><br />नागपुर - १० जुलैपश्चीम विदर्भाला ५०७ कोटी तर पश्चिम महाराष्ट्राला ५ हजार ७०० कोटीची कृषी कर्ज माफी देण्यात आली असुन विदर्भाच्या शेतकय्रांचे मात्र फक्त १० टक्के कर्ज माफ होणार असल्याची खळबळजनक माहीती विदर्भ जनआंदोलन समितीने उघडकीस आणली आहे. संपुर्ण जगात ज्या प्रमाणे पश्चीम विदर्भाच्या कापुस उत्पादक शेतकय्रांच्या आत्महत्या २००६ पासुन लक्ष वेधीत होत्या त्याचप्रमाणे आता शेतकय्रांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने घोषीत केलेले ७१ हजार कोटीच्या कर्ज माफीचा गाजावाजा लक्ष वेधुन घेत आहे परंतु अमरावतीच्या विभागीय आयुक्ताने दिलेल्या आकडेवारी वरून पश्चीम विदर्भाच्या आत्महत्याग्रस्त १८ लाख शेतकय्रांपैकी ४ लाख ७ हजार ४३५ अत्यल्प व अल्पभूधारक शेतकय्रांना ५०७ कोटी ४८ लाख ४७ हजार रूपयाचे कर्ज माफी मिळणार आहे. त्याचवेळी पश्चीम महाराष्ट्राच्या नाशिक व पुणे विभागाचे ८ लाख शेतकय्रांचे ५ हजार ७०० कोटी रूपये कृषी कर्ज व २२०० कोटीची कर्ज सवलत मिळत असल्याची अधिकृत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या पश्चिम विदर्भाच्या शेतकय्रांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने कर्ज माफीचा प्रस्ताव आणला त्या शेतकय्रांवरील थकीत कृषी कर्ज माफीनंतरही विदर्भाच्या शेतकय्रांवरील सरकारी व सहकारी बँकांचे कृषी कर्ज ९० टक्के जसेच्या तसे राहील व ही कर्जमाफीसुध्दा एक धुळफेक होणार असुन यामुळे शेतकय्रांची निराशा मोठ्या प्रमाणात होईल व विदर्भातील कापुस उत्पादक शेतकय्रांचे कृषी संकट अधिकच गंभीर होण्याची भिती विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना सादर केलेल्या निवेदनातुन व्यक्त केली आहे. सरकारने या कर्ज माफीमुळे विदर्भाच्या शेतकय्रांवरील कर्जाचा बोझा कमी होण्याऐवजी वाढणार असुन सरकारने या सर्व परिस्थीतीवर विचार करून पश्चीम विदर्भाच्या शेतकय्रांवर झालेला अन्याय दुर करावा अशी मागणी सुध्दा केली आहे. पिक कर्ज माफी पश्चीम विदर्भासाठी एक थोतांड पश्चीम विदर्भातील आत्महत्याग्रस्त भागात पंतप्रधानांनी १ जुलै २००६ रोजी ८४० कोटीची व्याज माफी दिल्यानंतर नाबार्ड मार्फत २५०० कोटी रूपयाचे पिक कर्ज, थकीत पिक कर्जाचे पुनर्वसन करून १० लाख ६० हजार शेतकय्रांना नविन पिक कर्ज देण्यात आले होते. व या पंतप्रधानाच्या पँकेजमधील व्याज माफीमुळे पश्चीम विदर्भातील ६ लाखावरील शेतकरी मागील वर्षी खांदेपालट करून नविन पिक कर्ज घेतल्यामुळे या पुर्ण कर्ज माफीच्या प्रक्रीयेत वंचीत राहिले. व या शेतकय्रांवरील पिक कर्जाचे ऒझे ३ हजार कोटीच्या वर आहे. मात्र यांना सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही या उलट संपुर्ण कर्ज माफीला ५ एकराची मर्यादा घातल्यामुळे विदर्भातील बहुतेक कर्ज रक्कम भरावी लागणार आहे या उलट या वर्षीचे नविन पिक कर्ज व पुनर्वसन केलेल्या पिक कर्जाचा पहिला हप्ता जुन २००९ पर्यंत भरावयाचा असुन २५ टक्के कर्जमाफीचा फायदा घेवुन हे सर्व शेतकरी कर्जाची परतफेड कशी करतील असा सवाल किशोर तिवारी यांनी केला आहे. ज्या शेतकय्रांनी खांदेपालट करून आपले खाते नियमीत ठेवले त्या शेतकरय्रांना तात्काळ कर्जमाफी देण्याचा निर्णय व्हावा व पश्चीम विदर्भातील आत्महत्याग्रस्त भागातील शेतकय्रांचे सर्व पिक कर्ज सरसकट माफ करावे अशी मागणी सर्वच शेतकय्रांकडुन होत असुन विदर्भाच्या शेतकय्रांच्या आत्महत्येचा बाजार करून ५ हजार ७०० कोटीची कर्जमाफी लुटणाय्रा पश्चीम महाराष्ट्राच्या नेत्यांनी या गंभीर प्रश्नाकडे तात्काळ लक्ष द्यावे व विदर्भातील शेतकय्रांवर होत असलेल्या आत्महत्या व कापुस उत्पादकांवरील कृषी संकटावर मात करण्यासाठी साथ द्यावी असे कळकळीचे आवाहन किशोर तिवारी यांनी केले आहे.ashishbadwe.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/13032408416200349297noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2507639344547688382.post-23200281897112027062008-07-01T01:18:00.000-07:002008-07-01T01:23:21.491-07:00किशोर तिवारींचे शेतकरी बचाव आंदोलन कोल्हापुरात पोहचले<a href="http://bp3.blogger.com/_BAIPrDbNEis/SGnpU97xXiI/AAAAAAAAADw/5ShUV1_2Jwo/s1600-h/morcha.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5217958189717347874" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; CURSOR: hand; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://bp3.blogger.com/_BAIPrDbNEis/SGnpU97xXiI/AAAAAAAAADw/5ShUV1_2Jwo/s320/morcha.jpg" border="0" /></a><br /><div><strong><a href="http://www.dainikyavatmalnews.com/">किशोर तिवारींचे शेतकरी बचाव आंदोलन कोल्हापुरात पोहचले</a></strong></div><br /><div><strong><a href="http://www.dainikyavatmalnews.com/">सरसकट कर्जमाफीसाठी कोल्हापुरात शेतकऱ्यांचा मोर्चा</a></strong></div><br /><div>कोल्हापूर- सरसकट कर्जमाफीसाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पाच ते सातहजार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज (सोमवारी) मोर्चा काढला.विदर्भ जनआंदोलन समितीने सुरू केलेले शेतकरी बचाव आंदोलन आता राज्य व्यापी होत असल्याचे यावरून दिसत आहे विदर्भ जनआंदोलन समितीने लोकनेतेकिशोर तिवारी यांचे नेतृत्वात शेतकरी बचाव लढा सुरू केला आहे. शेतकय्रांचे सर्व प्रश्न किशोर तिवारी दिल्ली दरवारी आणि राज्य दरबारी लावुनधरीतआहे आहे शेतकय्रांकरीता तिवारींनी अनेक मोर्चे काढुन शेतकय्रांना न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न केला आहे आजही त्यांचा शेतकय्रांकरीता संघर्ष सुरूच असुन ते शेतकरी आत्महत्येते प्रश्न शासन दरबारी उचलुन धरीत आहे त्यांची ही चळवळ आता राज्यव्यापी झाली आहे कोल्हापुर येथे शेतकय्रांनी हक्कासाठी सुरू केलेला संघर्ष किशोर तिवारींच्या आंदोलनाचे फलीत आहे दुपारी बारा वाजता सासणे मैदानावरुन मोर्चास आरंभ झाला. मोर्चात हजारो शेतकरी बांधव सहभागी झाले शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, भूविकास बॅंकेकडील पाणीपुरवठा संस्थासाठीची अठरा हजार पाचशे अडुसष्ठ सभासदांची ८४ कोटी ३२ लाखांची थकबाकी माफ करावी, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा, पीककर्जा व्यतिरिक्त अन्य कृषी तारणाचा कर्जमाफीत समावेश करावा, शेतकऱ्यांना लवकरात लवकर चार टक्यानी कर्ज वितरीत करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. जिल्हाधिकारी दिलीप जाधव यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. </div>ashishbadwe.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/13032408416200349297noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2507639344547688382.post-63590641206852765272008-06-28T06:23:00.001-07:002008-06-28T06:34:28.765-07:00पंतप्रधान पँकेजच्या दोन वर्षानंतरही कापुस उत्पादक शेतकरी अडचणीत<a href="http://www.dainikyavatmalnews.com/"><strong>पंतप्रधान पँकेजच्या दोन वर्षानंतरही कापुस उत्पादक शेतकरी अडचणीत</strong> </a><br /><a href="http://www.dainikyavatmalnews.com/"><strong>बँकांनी पिक कर्ज नाकारलेल्या आणखी ५ शेतकय्रांच्या विदर्भात आत्महत्या</strong></a><br />नागपुर (आशिष बडवे) - पंतप्रधानांनी १ जुलै २००६ रोजी ३ हजार ७५० कोटीचे विषेश पँकेज पश्चीम विदर्भाला दिल्यानंतर त्या पँकेजचे तिनतेरा वाजले आहे २९ फेब्रुवारीला ६० हजार कोटींची कर्जमाफी व त्यानंतर विदर्भाच्या शेतकय्राला याचा फायदा होत नाही म्हणुन ती वाढवुन ७१ हजार कोटी रूपयावर नेल्यावरही पश्चीम विदर्भातील ३० लाख नैराश्यग्रस्त कापुस उत्पादक शेतकय्रांना दिलासा देण्यास सरकारला अपयश आले आहे. नैराश्यग्रस्त शेतकय्रांना कर्जाच्या बोझ्यामुळे व बँकांच्या नाकर्तेपणामुळे अद्यापही आत्महत्या कराव्या लागत असुन मागील २ दिवसात गणेश उध्दव माकडे रा. आमगाव जि. बुलडाणा, भाऊराव महादेव ईगळे रा गरूड जि. अमरावती, पांडुरंग मदाळे रा. मोझर जि. यवतमाळ देवराव चव्हाण रा. पाथ्रड जि. यवतमाळ, दिपक अवधुत ऒळंबे रा. खापरवाडी जि. अकोला या ५ शेतकय्रांना आत्महत्या केल्यामुळे पंतप्रधानांच्या पँकेजच्या घोषणेनंतर २२८७ शेतकय्रांनी आत्महत्या केल्याची माहीती विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. विदर्भातील सर्व शेतकय्रांचे कर्ज माफ होत आहे. अशा प्रकारचे संकेत भारताचे कृषी मंत्री शरद पवार यांनी अकोला येथे २० आँक्टोंबर २००७ रोजी दिल्यानंतर बँकेच्या वसुली पुर्णपणे ठप्प झाल्या आहेत. मात्र २९ फेब्रुवारीला सरकारने कर्जमाफी घोषीत केल्यानंतर ५ एकराची अट टाकल्यामुळे ९० ट्क्को शेतकरी कर्ज माफीपासुन वंचीत राहीले. महाराष्ट्र शासनाने व सर्व राजकीय पक्षांनी कर्जमाफीची मर्यादा १५ एकर किंवा सरसकट ५० हजाराचे कर्ज माफ करण्याची मागणी केली होती. परंतु सरकारने वाढीव कर्जमाफीमध्ये सुध्दा कापुस उत्पादक क्षेत्राच्या शेतकय्रांना सर्वात कमी कर्ज माफीचा लाभ मिळेल अशाच तरतुदी केल्या आहेत. परीणामी आज पर्यंत विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त कापुस उत्पादक शेतकय्रांना कर्जमाफीचा फायदा मिळाला नाही कारण केंद्र सरकारने ८० टक्के शेतकय्रांना पिक कर्ज देणाय्रा सहकारी बँकांना एक दमडीही उपलब्ध करून दिली नाही याउलट नाबार्ड ने यावर्षी पिक कर्जाच्या पतपुरवठ्यामध्ये मागील वर्षीपेक्षा ५० टक्के रक्कम कमी केल्यामुळे कर्ज माफीचा लाभ मिळुन नविन पिक कर्ज शेतकय्रांना मिळणार नाही हे मात्र निश्चीत झाले आहे सहकारी बँकांसोबत सरकारी बँकांचा सुध्दा नाबार्डने पतपुरवठा रोखुन धरला असुन आम्ही विदर्भातील हवालदिल शेतकय्रांना कर्जमाफीचा फायदा देऊन नविन पिक कर्ज देण्यास असमर्थ असल्याची माहीती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी २७ जुनला मुंबईत बोलाविलेल्या बैठकीत दिली आहे असा परिस्थीती ३० जुन पुर्वी कर्जमाफीचा फायदा देवुन नविन पिक कर्जाचे वाटप शेतकय्रांसाठी दिव्य स्वप्न ठरणार असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी दिली. पंतप्रधानांनी जुलै २००६ मध्ये बँकांना १८४० कोटीची व्याजमाफी दिली होती व नाबार्ड मार्फत २५०० कोटी रूपये पिक कर्जाच्या वाटपासाठी उपलब्ध केले होते त्यावेळी सहकारी व सरकारी बँकांनी पश्चीम विदर्भातील १० लाख ८४ हजार शेतकय्रांना पतपुरवठा केला होता मात्र २००७ मध्ये नाबार्डने पैसा उपलब्ध करून न दिल्यामुळे व बँकांच्या वसुल्या गोठल्यामुळे फक्त ४लाख ३४ हजार शेतकय्रांना बँकांनी नविन पिक कर्ज दिले होते आता सरकारने कर्ज माफीची घोषणा केली आहे मात्र यानंतरही पश्चीम विदर्भातील २ लाख ३२ हजार शेतकरी नविन पिक कर्जाला पात्र होत असुन त्यांना नाबार्डच्या पतपुरवठ्याच्या लक्षा प्रमाणे जेमतेम ७०० कोटी रूपये उपलब्ध होणार असुन ही रक्कम कृषी संकट दुर झाल्यापासुन सर्वात कमी राहणार आहे ही वस्तुस्थीती सी ए जी आपल्या अहवालात दिली होती व शेतकय्रांना पिक कर्ज वाटक करण्यासाठी पत पुरवठा देण्यास बँका असमर्थ असुनही परिस्थीती अजुनही जुलै महिन्याच्या शेवटा पर्यंत सुधारणार नाही अशा परिस्थीतीत ९० टक्के शेतकरी आपली शेती पुन्हा सावकाराच्याच कर्जावर करतील हे स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ पंतप्रधानाचे ३ हजार ७५० कोटीचे पँकेजचे तिन तेरा वाजल्यानंतर आता विदर्भात १६०० कोटीचे कर्ज माफीचे पँकेज सुध्दा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पाण्यात जाणार असुन नैराश्यग्रस्त शेतकय्रांच्या आत्महत्येत दुर्दैवाने पुन्हा वाढ होण्याची भिती किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.ashishbadwe.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/13032408416200349297noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2507639344547688382.post-62751449546817917542008-06-21T04:08:00.000-07:002008-06-21T04:12:20.205-07:00शासनाने निसर्गसंकट घोषीत करून संकटग्रस्त शेतकय्रांना आर्थिक मदत द्यावी - किशोर तिवारी<a href="http://www.dainikyavatmalnews.com/"><em>पाऊस बेपत्ता , विदर्भात दुबार पेरणीचे संकट, २ शेतकय्रांच्या आत्महत्या</em> </a><br /><em>शासनाने निसर्गसंकट घोषीत करून संकटग्रस्त शेतकय्रांना आर्थिक मदत द्यावी - किशोर तिवारी</em><br /><span style="color:#ff0000;"><strong>आशिष बडवे</strong></span><br /><span style="color:#3333ff;"><strong>नागपुर - २१ जुन २००८</strong></span> विदर्भातुनच नाही तर संपुर्ण राज्यातुन पाऊस बेपत्ता झाला असुन कापुस उत्पादकांची पंढरी असलेल्या विदर्भावर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. कर्जाच्या ऒझ्याखाली दिवस काढणाय्रा शेतकय्रांनी वेध शाळेचा पावसाचा अंदाज लक्षात घेवुन कर्जाची उचल करून केलेली पेरणी पावसाअभावी वाया गेल्याे त्यांनी कर्जातुन मुक्तीसाठी पुन्हा आत्महत्येचा मार्ग नैराश्येपोटी स्विकारला असुन केळापुर विभागात दोन शेतकय्रांनी दुबारपेरणीच्या संकटामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दुबार पेरणीच्या संकटातुन शेतकरी आत्महत्येचे पेरणीच्या दिवसात सुरू झालेले सत्र थांबविण्यासाठी राज्य शासनाने निसर्गसंकट जाहीर करून संकटग्रस्त शेतकय्रांना तात्काळ आर्थिक मदत घोषीत करावी अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. विदर्भात यंदा लवकरच पावसाळ्याला सुरूवात होईल असा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता. त्यानुसार यंदा केरळ मध्ये वेळे पुर्वीच मान्सुन दाखलही झाला. परंतु महाराष्ट्राकडे मान्सुन सरकत असतांना त्याचा जोर कमी होत गेला पुणे, मुंबई आणि कोकण वगळता विदर्भात कोठेही पेरणीयोग्य मोठा पाऊस कोसळला नाही. दरम्यान पावसाळी वातावरण पाहता पुणे येथील वेध शाळेने राज्यात भरपुर वृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केला होता त्यानुसार विदर्भात शेतकय्रांनी पेरण्या उरकल्या परंतु मृग नक्षत्र पुर्णपणे कोरडे गेल्याने विदर्भासह राज्यावर दुबार पेरणीचे संकट ऒढवले आहे. कर्ज काढुन पेरणी उरकल्याने व डोक्यावर असलेले शेत कर्ज आणि त्यात दुबार पेरणीचे संकट अशा परिस्थीतीत शेतकय्रांची मानसीक स्थिती बिघडू लागली आहे. या संकटाला सामोरे जाण्याची ताकद शेतकय्रांजवळ उरली नसल्याने शेतकय्रांनी कर्जमुक्तीसाठी आत्महत्येचा मार्ग अंगीकारला आहे त्यातुनच केळापुर विभागात दोन शेतकय्रांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली गारगोटी पोडावरील रामभाऊ भोमु आत्राम वय (३०) व गणीराम कुचा राठोड रा. वासरी ता. घाटंजी अशी त्यांची नावे आहेत. रामभाऊ भोमु आत्राम यांचे आज पांढरकवडा उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आहे. दुबार पेरणीच्या संकटामुळे आत्राम परिवार दुःखाच्या सागरात बुडाला आहे. या निसर्ग संकटातुन शेतकय्रांना वाचविण्यासाठी व संकटग्रस्त शेतकय्रांचे आत्महत्या सत्र नियंत्रीत करण्यासाठी शासनाने तात्काळ निसर्गसंकट जाहीर करून संकटग्रस्त शेतकय्रांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी कळकळीची मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचेकडे ईमेल व्दारे निवेदन पाठविले आहे.ashishbadwe.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/13032408416200349297noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2507639344547688382.post-74164826213261075652008-06-21T04:06:00.000-07:002008-06-21T04:08:23.174-07:00पाऊस बेपत्ता , विदर्भात दुबार पेरणीचे संकट, २ शेतकय्रांच्या आत्महत्याashishbadwe.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/13032408416200349297noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2507639344547688382.post-42298521817557818482008-06-20T04:39:00.000-07:002008-06-20T04:44:37.880-07:00happy birth day<a href="http://bp0.blogger.com/_BAIPrDbNEis/SFuXx0M8_jI/AAAAAAAAADo/rJZA3LZsR0s/s1600-h/happy+birthday+prakash.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5213927875693837874" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; CURSOR: hand; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://bp0.blogger.com/_BAIPrDbNEis/SFuXx0M8_jI/AAAAAAAAADo/rJZA3LZsR0s/s320/happy+birthday+prakash.jpg" border="0" /></a><br /><div></div><br /><p><a href="http://www.dainikyavatmalnews.com/">happy birthday prakash</a></p><br /><p>From ashish badwe</p><br /><p>and family</p>ashishbadwe.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/13032408416200349297noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2507639344547688382.post-75057497716048912902008-06-17T16:55:00.000-07:002008-06-17T17:00:04.766-07:00"ब्लूमिंगटन-नॉर्मल मधील साठ बालगोपालांनी सादर केले अप्रतिम नाट्यरामायणम्"<a href="http://bp1.blogger.com/_BAIPrDbNEis/SFhP2QWiQcI/AAAAAAAAADg/6yXqDfeOpk0/s1600-h/IMG_6119.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5213004362202366402" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; CURSOR: hand; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://bp1.blogger.com/_BAIPrDbNEis/SFhP2QWiQcI/AAAAAAAAADg/6yXqDfeOpk0/s320/IMG_6119.jpg" border="0" /></a><br /><div>"<strong><a href="http://www.dainikyavatmalnews.com/">ब्लूमिंगटन-नॉर्मल मधील साठ बालगोपालांनी सादर केले अप्रतिम नाट्यरामायणम्"</a></strong></div><br /><div></div><br /><div>सौ सिमा आठवले"ब्लूमिंगटन-नॉर्मल - "चरितम् रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्" असे अत्यंत प्राचीन, पौराणिक रामचरित्र येथील छोट्या छोट्या दोस्तांनी सादर करून भल्याभल्यांना मंत्रमुग्ध करून सोडले. अत्यंत थाटात, देखणेपणाने आणि परिश्रमपूर्वक पार पडलेले हे महानाट्य पाहून 'ब्लूमिंगटन सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्टस्' चे ६०० हून अधिक प्रेक्षकांनी गच्च भरलेले सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. मध्य-पश्चिम अमेरिकेतील ब्लूमिंगटन-नॉर्मल, इलिनॉय येथे सादर केलेले रामायणावरचे हे नाटक आणि कौन बनेगा रामायण एक्सपर्ट (के.बी.आर्.इ.) च्या स्पर्धा यासाठी गेले तीन महिने पद्धतशीर अथक प्रयत्न केले गेले. पाच ते पंधरा वर्षे वयोगटासाठी आकर्षक स्पर्धा तयार केल्या गेल्या. त्यासाठी आधी सर्व मुलांना रामायण रंजक पद्धतीने शिकविले गेले. नंतर चित्रकला, संगणकावरील ऑन-लाईन परिक्षा, गोष्टीरूप रामायण आणि रामायणातील नैतिक मूल्ये, वैशिष्ट्यपूर्ण आदर्श व्यक्तिरेखा यावर वक्तृत्व, अशा स्पर्धा झाल्या. रविवार दि.८ जून रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाची आखणी आणि संयोजन 'हिन्दू स्वयंसेवक संघा'ला साजेसे असे शिस्तबद्ध होते. 'एच. एस्. एस्.' चे स्वयंसेवक आणि त्यांना मदत करणारे अनेक हितचिंतक आणि साठ बालगोपाल यांच्या सहाय्याने हा कार्यक्रम अभूतपूर्व रितीने संपन्न झाला. 'हिंदू स्वयंसेवक संघाचे' उत्तर अमेरिका प्रचारक श्री. सौमित्रजी गोखले कार्यक्रमाला प्रमुख पहुणे म्हणून लाभले होते. श्री. श्रीनारायाण चांडक यांनी स्वागतपर भाषण केले. रामायणातील आदर्श मूल्यांमुळे आपण चांगले नेते होऊ शकतो, आपली सामाजिक जणीव प्रगल्भ होण्यास मदत होते असे आपल्या भाषणात त्यांनी सांगितले. हाजारो वर्षांपूर्वी घडलेल्या रामायणाचे आजच्या जीवनात काय महत्व आहे ते अत्यंत सुंदर पद्धतीने सौमित्रजींनी सांगितले. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, जटायू, बिभिषण अशा अनेक व्यक्तिरेखांमधून आपण अनेक वेगवेगळे गुण घेऊ शकतो. राम चरित्र अनेक देशांत नृत्य, नाट्य, शिल्प रुपात सांगितले जाते. म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, सिंगापूर, सैबेरिया आणि रशियातसुद्धा रामायणाचे गोडवे गायले जातात. या विषयावरचा दहा मिनिटांचा माहितीपट आधी दाखविला गेला. 'बाल गोकुलम्' हे लहान मुलांवर हिंदू संस्कार करणारे केंद्र ब्लूमिंग्टनमध्ये चालविले जाते. या विषयावरचा १० मिनिटांचा माहितीपटही येथे दाखविला गेला. प्रार्थना, श्लोक, पौराणिक कथा, भारतीय खेळ असे विविध विषय येथे शिकविले जातात. रामायण महानाट्यात 'बालकांड, विश्वामित्रांच्या आश्रमातील विद्याभ्यास, सीता स्वयंवर, राम वनवास, सीता अपहरण, लंका दहन, सेतू बंधन, राम-रावण युद्धातील अनेक प्रसंग, रामाचे आयोध्येत पुनरागमन आणि शेवटी पट्टाभिषेक असे विविध प्रसंग मुलांनी सादर केले. नेपथ्य, प्रकाशयोजना, दृक-श्राव्य पद्धतीचा वापर, सूत्रसंचालन इ. सर्व सुनियोजित होते. भाग घेतलेल्या सर्व मुलांना प्रशस्तिपत्रके देण्यात आली. 'के.बी.आर्.इ.' या स्पर्धांची पारितोषिकेही टाळ्यांच्या गजरात प्रदान करण्यात आली. अशा तर्हेने पहिल्या प्रवेशापासून टाळ्यांच्या प्रतिसादाने उत्तरोत्तर रंगत गेलेला रामायणाचा हा महानाट्य प्रयोग श्रीरामांच्याच आशीर्वादाने सुफळ संपूर्ण जाहला. "बोलो - श्रीरामचंद्र की जय!!"</div>ashishbadwe.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/13032408416200349297noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2507639344547688382.post-27431121869838447762008-06-17T16:53:00.000-07:002008-06-17T16:55:18.089-07:00कर्ज वसुल करतांना ते वडिलांच्या धाकाने वसुल करावेत - अँड.शरद बनसोडे<a href="http://www.dainikyavatmalnews.com/">कर्ज वसुल करतांना ते वडिलांच्या धाकाने वसुल करावेत - अँड.शरद बनसोडे</a><br />सोलापूर दि।१६ : सर्वसामान्य माणासाच्या विकासासाठी त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे त्यासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून पतपुरवठा करणे गरजेचे आहे। मात्र पतसंस्थेने कर्ज देताना आईच्या ममतेने द्यावे व वसुल करताना वडिलांच्या धाकाने करावे असे मत सिनेअभिनेते अॅड। शरद बनसोडे यांनी व्यक्त केले। लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या २२ व्या वागदरी शाखेचे उद्घाटन अॅड।शरद बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात ते बोलत होते। अध्यक्षस्थानी सोलापूर महापालिकेचे विरोधी पक्षनेते आप्पासाहेब चौगुले हे होते। व्यासपीठावर खासदार सुभाष देशमुख, माजी आमदार महादेव पाटील, जि।प।सदस्य आनंदराव तानवडे, पंचायत समितीचे सदस्य धोंडाप्पा यामानी, पंचायत समितीचे सदस्य मल्लिनाथ हत्ते, भाजपा अध्यक्ष मल्लिनाथ स्वामी, लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीजचे सरव्यवस्थापक रविकांत पाटील, दूध डेअरीचे सरव्यवस्थापक रामचंद्र गवळी, शिवशरण कोटे, पंचप्पा कल्याणशेट्टी, वागदरीच्या सरपंच सिंधूताई सोनकवडे, पतसंस्थेचे चेअरमन सुरेश साठे, व्हा।चेअरमन संभाजीराव पाटील, यशवंत साठे आदीं मान्यवर उपस्थित होते। प्रास्ताविक चेअरमन सुरेश साठे यांनी केले। यावेळी माजी जि।प।सदस्य पंचप्पा कल्याणशेट्टी , माजी आमदार महादेव पाटील यांनी विचार व्यक्त केले। पतसंस्थेचे संस्थापक खासदार सुभाष देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आता सरकार काही देईल याची वाट पाहत बसू नका। आपण आपला विकास करून घ्या। मिळविलेल्या चार पैशातून काही तरी बचत करा। गरिबीमुळे समाज व्यसनाकडे वळत आहे आणि व्यसनातून पुन्हा गरिबी निर्माण होत आहे। हे दुष्टचक्र कुठेतरी थांबले पाहिजे। आता कुणाच्या तरी हाताकडे पाहण्यापेक्षा अनुदानाची वाट पाहण्यात वेळ घालविण्यापेक्षा तो वेळ शेतीसाठी द्या, व्यवसायासाठी द्या व स्वत:ची प्रगती करून घ्या असे त्यांनी सांगितले। मी अक्कलकोट तालुक्यात पतसंस्थेची शाखा काढतो आहे तेव्हा या मतदारसंघातून मला निवडणूक लढवायची आहे असे नाही। मी विकास कामे करताना कधीच मतदारसंघाचा विचार केला नाही। राजकीय व्यक्तींनी बारा महिने राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करावे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला। अध्यक्षीय भाषणात आप्पासाहेब चौगुले यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेवून सर्वसामान्यसाठी काम करणारा नेता असे खासदार देशमुख यांचे वर्णन केले। कार्यक्रमास मल्लिनाथ शेळके, मल्लिनाथ हत्ते, शिवशरण वाले, शिवशरण जोजन, यशवंत धोगडे, विजयकुमार पाटील, प्रकाश कोमानी, प्रविण शहा, सचिन कल्याणशेट्टी, अतुल कोकाटे, संतोष मिरगे, डॉ।शेट्टेर, श्रीशैल नंदर्गी, मल्लिनाथ मसुती आदी पतसंस्थेचे सर्व संचालक व सल्लागार तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते। सुत्रसंचालन अनिल सर्जे यांनी केले। आभारप्रदर्शन संचालक मुरारी शिंदे यांनी केले।ashishbadwe.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/13032408416200349297noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2507639344547688382.post-81636176548583981202008-06-17T16:51:00.000-07:002008-06-17T16:53:35.029-07:00लोकमंगल पतसंस्थेतर्फे ५०० बचत गटांना २ कोटी रूपयांपर्यंतचे कर्ज<strong><a href="http://www.dainikyavatmalnews.com/">लोकमंगल पतसंस्थेतर्फे ५०० बचत गटांना २ कोटी रूपयांपर्यंतचे कर्ज</a></strong><br />सोलापूर दि।१६ राष्ट्रीय महिला बचत गट फेडरेशनने हमी घेतल्यास परतफेडीच्या तत्वावर लोकमंगल पतसंस्थेतर्फे बार्शी तालुक्यातील ५०० बचत गटांना २ कोटी रूपयांपर्यंतचे कर्ज तात्काळ मंजूर केले जाईल¸ असे आश्वासन लोकमंगल उद्योगसमुहाचे संस्थापक खा।सुभाष देशमूख यांनी दिले। या महिलांनी आर्थिकदृष्टया सक्षम बनले पाहिजे आणि ज्या कामासाठी कर्ज घेणार आहे त्याच कामासाठी त्या कर्जाचा वापर करावा असे आवाहन खा।सुभाष देशमूख यांनी यावेळी केले। बार्शी सारख्या तालुक्याच्या ठिकाणाहून राष्ट्रीय महिला बचत गट फेडरेशन सारखा देशव्यापी महासंघ होत असुन त्या माध्यमातून बार्शी तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होणार आहे ¸अशा लोकसंग्रहयूक्त महासंघाच्या माध्यमातून महिला बचत गट व पुरूष बचत गटांच्या मानवी शक्तीचे योग्य नियमन करूण उत्पादन अथवा व्यवसाय करणार आहेत व जे बचत गट उत्पादने करण्यास इच्छूक नाहीत अशांना ट्रेडिंग एजन्सीचे काम देणार असल्याचे खा। सुभाष देशमूख यांनी सांगितले।यावेळी फेडरेशनच्या प्रस्तावावर खा। सुभाष देशमूख यांनी २ कोटी रूपयांचे कर्ज परतफेडीच्या तत्वावर मंजुर केले। या फेडरेशन तर्फे सुविधा सेवा केंद्राची सुरूवात केली असून शासकीय योजना २ महिन्यात सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रत्येक गावामध्ये पोहोचविण्याचे आश्वासन फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालाक श्री।जीवनदत्त अरगडे यांनी सांगितले।यावेळी बार्शी तालुक्यातील १०० जणांचे शिष्टमंडळ खा। सुभाष देशमूख यांना भेटण्यास आले होते।ashishbadwe.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/13032408416200349297noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2507639344547688382.post-2230030338143470252008-06-07T08:37:00.000-07:002008-06-07T08:41:17.969-07:00मोनसान्टो बिटी काँटन भारतीय शेती करीता घातक<a href="http://bp3.blogger.com/_BAIPrDbNEis/SEqr47bkXhI/AAAAAAAAADY/9LVM1AoBmYk/s1600-h/milibag1.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5209164913521745426" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; CURSOR: hand; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://bp3.blogger.com/_BAIPrDbNEis/SEqr47bkXhI/AAAAAAAAADY/9LVM1AoBmYk/s320/milibag1.jpg" border="0" /></a><br /><div><span style="font-size:130%;"><a href="http://www.dainikyavatmalnews.com/">मोनसान्टो बिटी काँटन भारतीय शेती करीता घातक - मोनसान्टो वर भारतात बंदी आणण्याकरीता विदर्भ जनआंदोलन समितीची पंतप्रधानांकडे शिफारस</a></span></div><br /><div>नागपुर - ७ जुन २००८</div><br /><div>विदर्भ जनआंदोलन समितीच्या ग्रुप ने केलेले मेली बग वरील सर्वेक्षण धक्कादाक ठरले आहे. सर्व प्रकारची झाडे आणि शेती पिकांवर मिली बग झपाट्याने आक्रमण करीत आहे. एम. एन. सी. मोनसान्टो कंपनी निर्मीत बि.टी. काँटन बियाण्यांचीच मिली बग भेट असल्याचे दिसुन आले आहे. आणि येणाय्रा खरिप हंगामात याचा मिली बग शेत पिकांवर सर्वत्र दिसुन येईल असे विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. हा विषाणु फक्त कापुस उत्पादकांकरीताच घातक नसुन सर्व कडधान्य व भाजी पिकांकरीताही तेवढाच घातक असल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. त्याकारणाने तिवारी यांनी भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांचेकडे एका शिपारशीतुन मोनसान्टो बियाण्यांवर प्रतिबंध आणण्याचा आग्रह केला आहे. विदर्भातील कापुस उत्पादक कर्ज संकटाला तोंड देत आहे. अशात कापुस बियाणे कृषी संकट वाढविणारे ठरावेत याकडेही किशोर तिवारी यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आपल्या तक्रारीतुन केला आहे. अहवालावरून लंडन च्या विज्ञान संस्थेने केलेल्या अभ्यासात मोनसेन्टो भारताकरिता घातक असल्याचे म्हटले आहे. १३ मे २००८ मधील आपल्या लेखात बिटी काँटन बियाण्यांची घातकता स्पष्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की जैविक बिटी काँटन बियाणे भारतात कापुस (सीस २७) आणि आंध्र प्रदेशात कापुस (सिस २९) या बियाण्यांच्या रोपांचा केलेल्या अभ्यासात मिली बग आढळुन आला आहे. याचे छायाचित्र घेण्यात आले आहे ही बियाणे वेगवगळ्या कंपन्यांमध्ये आहेत विदर्भात गंगा, कावेरी, ब्रम्हा, आणि बन्नी या सर्वांच्या प्लान्ट्सचे लेबल बोलगार्ड आहे. या प्लान्टमध्ये बिटी येण्यापुर्वी मिली बगचे विषाणु कुठेही नव्हते. तिवारी म्हणतात दोन वर्षापुवी चिन येथील काँटनचा अभ्यास केला तेथील अभ्यास प्लाँट चे छायाचित्र व चित्रीकरण पाहीले आणि आता म्हणता येईल की विदर्भातही मिली बगचा शिरकाव झाला आहे. आता जेव्हा कापसाचे पिक मरेल तेव्हा मिली बग इतर पिकांवर आक्रमण करेल. जुनच्या मध्यात शेतकरी नविन कापुस पीक घेण्याच्या तयारीत असतो परंतु त्या पुर्वी बग हा दुपटीने वाढलेला असेल. त्याने काँग्रेस जवळील तंबाखु आणि जवळपासचे बगीच्यांमध्ये तो पसरेल याच वेळी मी मृत रोपांचाही अभ्यास केला. काँटन सिडच्या नविन जनरेशन मध्ये हायब्रिड सिडस् सर्व पुरुष असल्याचे आढळले थोडक्यात ही बियाणे टरमिनेटर आहेत आणि १९९३ मध्ये वरिष्ठ सरकारी कमेटीने त्यांना प्रोव्हाइड केले आहे. या लेखा मागील उद्देश एवढाच की माझा शेतकय्रांना एवढाच सल्ला आहे की त्यांनी एफ २ बियाणे जसे हायब्रीड. त्यातुन रोपं तर उगवतात परंतु ते सर्व पुरूष प्रजातीचे असतात किशोर तिवारींनी यावरील विस्तृत माहिती पंतप्रधानांकडे पाठविली आहे.</div>ashishbadwe.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/13032408416200349297noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2507639344547688382.post-60016563057015788512008-05-09T19:29:00.000-07:002008-05-09T19:30:39.666-07:00लोकमंगल बँक व्याख्यानमालासोलापूर दि।६ मे २००८ हसणे आणि प्रेम यांचा मोठा संबंध आहे। प्रेम वाढले की हसणे वाढते आणि हसणे वाढले की प्रेम वाढते।त्यामुळे आयुष्यात आनंद हवा असेल तर लहान मुलांप्रमाणे जगा।सध्या जीवनातील हास्य हरवले आहे¸ त्यामुळे आनंदी जिवण जगण्यासाठी हसणे महत्वाचे असल्याचे मत मकरंद टिल्लु (पुणे)यांनी व्यक्त केले। लोकमंगल बँकेच्या दशकपूर्ति समारंभानिमित्त हिराचंद नेमचंद वाचनालयातील अँम्पी थियटरमध्ये आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत टिल्लु बोलत होते। हास्यावलोकन हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता।आपल्या व्याख्यानात मनमुराद हसवत त्यांनी जीवनातील हसण्याचे महत्त्व सांगितले । सध्या धावपळीच्या युगात प्रत्येक जण तणावाखाली आहे। हसायलाही वेळ नाही। आपल्यातील जिवंतपणा हरवला आहे । अशा परिस्थितीमध्ये हास्ययोग शास्त्रीय दृष्टीने देखील महत्त्वाचा आहे। सध्याच्या वृत्तमालिकांमध्ये स्त्रियांचे चुकीचे दर्शन घडविले जात आहे ¸ याला रोखण्याची गरज असल्याचे टिल्लू म्हणाले।उन्हाळा एन्जॉय करा टिल्लू यांनी आपल्या व्याख्यानातून हास्याचे धबधबे निर्माण केले। पावसामध्ये भिजून आपण पावसाळा एन्जॉय करतो। थंडीमध्ये आइस्क्रीम खाण्यासाठी जाऊन हिवाळा एन्जॉय करतो मग उन्हाळयाबाबत तिरस्कार का हो ? असे म्हणत ते म्हणाले ¸ डोक्यातून घाम गळताना किती छान वाटतय असे समजून उन्हाळा एन्जॉय करा ¸ असे टिल्लू यांनी सांगताच उन्हाळयात हास्याचे फवारे उडाले।ashishbadwe.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/13032408416200349297noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2507639344547688382.post-29901559243708896652008-04-13T11:44:00.000-07:002008-04-13T11:50:36.681-07:00तीन कोटी युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत!रोजगार मंत्रालय : तरुणांना बेरोजगार भत्ता देण्यास केंद्र सरकारचा विरोध"बेरोजगार भत्ता' युवकांमधील आळशीपणाला खतपाणी घालतो आणि युवाशक्तीचा उत्पादक कार्यातील सहभाग कमी होतो. त्यामुळे बेरोजगारांना "भत्ता' देऊ नये, असे केंद्र सरकारचे मत असल्याने त्यासाठीची उपोषणे आणि आंदोलने आता थंडावणार आहेत. दुसरीकडे देशभरातील सुमारे तीन कोटी युवकांचे डोळे रोजगारासाठी सरकारी योजनांकडे लागलेले असताना रोजगार विनिमय केंद्रांतून मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी मात्र नगण्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.देशातील 15 ते 29 वयोगटातील हे युवक योग्य रोजगार संधींची वाट पाहत असून, शैक्षणिक व औद्योगिकदृष्ट्या प्रगत महाराष्ट्रातील सुमारे तीस लाख युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. पश्चिम बंगालमध्ये नोकरीच्या प्रतीक्षेतील युवकांची संख्या सर्वाधिक म्हणजे सुमारे 46.5 लाख असून, महाराष्ट्रापाठोपाठ केरळ आणि तमिळनाडू या दोन्ही राज्यांत मिळून एकूण सुमारे 50 लाख युवक नोकरीच्या योग्य संधींची वाट पाहत आहेत. राज्यांतील रोजगार विनिमय केंद्रे मात्र बेरोजगारीची ही गंभीर समस्या सोडविण्यासाठी प्रभावी ठरत नसल्याचे दिसत आहे. डिसेंबर 2007 अखेर देशातील दोन लाख 63 हजार युवकांना या केंद्रांमार्फत खासगी व सार्वजनिक क्षेत्रांत रोजगार मिळाला आहे.बेरोजगारांची शक्ती विकासकामांकडे वळविण्याची गरज व्यक्त होत असतानाच, बालमजुरीची समस्यादेखील समूळ नष्ट करण्यासाठी राज्यांनी पुढाकार घेण्याबाबत केंद्र आग्रही आहे.<br /><br /><strong><span style="font-size:130%;"><a href="http://www.dainikyavatmalnews.com/">हिंदुत्ववाद्यांचा "कोल्हापूर बंद' शांततेत</a></span></strong><br />कोल्हापूर, ता. १३ ः हिंदुत्ववादी संघटनांनी आज पुकारलेला कोल्हापूर बंद शांततेत पार पडला. कारवाई करताना पोलिसांकडून पक्षपातीपणा होत असल्याच्या कारणावरून हा बंद पुकारला होता. आज रामनवमी असल्याने आंदोलनकर्त्यांनीच रिक्षा आणि बस वाहतूक सुरू ठेवण्यास सवलत दिली. त्यामुळे तुरळक प्रमाणात वाहतूक आणि व्यवहार सुरू राहिले. व्यापाऱ्यांनी मात्र कडकडीत बंद पाळला.ashishbadwe.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/13032408416200349297noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2507639344547688382.post-78556283071263633862008-04-13T11:43:00.000-07:002008-04-13T11:43:21.307-07:00The Sakaal Blog: तीन कोटी युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत!<a href="http://sakaalblog.blogspot.com/2008/04/blog-post_13.html">The Sakaal Blog: तीन कोटी युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत!</a>ashishbadwe.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/13032408416200349297noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2507639344547688382.post-65344882510190359442008-04-11T14:46:00.000-07:002008-04-11T14:46:36.587-07:00The Sakaal Blog: नियम न पाळणारी रुग्णालये बंद करून टाका<a href="http://sakaalblog.blogspot.com/2008/04/blog-post_11.html">The Sakaal Blog: नियम न पाळणारी रुग्णालये बंद करून टाका</a>ashishbadwe.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/13032408416200349297noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2507639344547688382.post-85988688124029113282008-04-08T11:29:00.000-07:002008-04-08T11:36:26.172-07:00पांढरकवडा ग्रिनसिटी या विशेष पानाला सुरुवातअकोला येथुन प्रसिध्द होणाय्रा दै. मातृभुमी या वृत्तपत्रात येत्या ६ एप्रील पासुन गुढी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर पांढरकवडा ग्रिनसिटी या विशेष पानाला सुरुवात होत आहे. अमरावती येथुन प्रसिध्द होणाय्रा एका वृत्तपत्रात यापुर्वी हे पान संपादक अनिरूध्द बडवे हे प्रसिध्द करीत होते या पानाला केळापुर तालुक्यातच नव्हे तर संपुर्ण जिल्हयात मोठ्या प्रमाणात वाचक वर्ग लाभला होता. मात्र यवतमाळ येथील व्यवस्थापनासोबत निर्माण झालेल्या वादामुळे अनिरूध्द बडवे यांनी त्या वृत्तपत्राची ही सेवा बंद केली. मात्र तालुक्यातील वाचकांच्या आग्रहाखातर आता हे विशेष पान लोकप्रीय दै. मातृभुमीत वाचावयास मिळणार आहे. तसेच हे पान इंटरनेट वरही पाहता येणार आहे त्याकरिता वाचकांना फक्त <a href="http://www.dainikyavatmalnews.com/">www.dainikyavatmalnews.com</a> या वेब न्युज पेपरवर सर्फिंग करून (log on करून ) पांढरकवडा या पर्यायावर माउस क्लिक करावा लागणार आहे. अधिक माहिती करीता ९४२२१६७२०५ या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.ashishbadwe.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/13032408416200349297noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2507639344547688382.post-91339657311913259812008-04-04T08:50:00.000-07:002008-04-04T09:02:01.443-07:00मातृभुमिच्या पांढरकवडा पानाला ६ एप्रील पासुन प्रारंभ<strong>मातृभुमिच्या पांढरकवडा पानाला ६ एप्रील पासुन प्रारंभ</strong><br /><a href="http://www.dainikyavatmalnews.com/">www.dainikyavatmalnews.com</a><br />अकोला येथुन प्रसिध्द होणाय्रा दै. मातृभुमी या वृत्तपत्रात येत्या ६ एप्रील पासुन गुढी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर पांढरकवडा ग्रिनसिटी या विशेष पानाला सुरुवात होत आहे. अमरावती येथुन प्रसिध्द होणाय्रा एका वृत्तपत्रात यापुर्वी हे पान संपादक अनिरूध्द बडवे हे प्रसिध्द करीत होते या पानाला केळापुर तालुक्यातच नव्हे तर संपुर्ण जिल्हयात मोठ्या प्रमाणात वाचक वर्ग लाभला होता. मात्र यवतमाळ येथील व्यवस्थापनासोबत निर्माण झालेल्या वादामुळे अनिरूध्द बडवे यांनी त्या वृत्तपत्राची ही सेवा बंद केली. मात्र तालुक्यातील वाचकांच्या आग्रहाखातर आता हे विशेष पान लोकप्रीय दै. मातृभुमीत वाचावयास मिळणार आहे. तसेच हे पान इंटरनेट वरही पाहता येणार आहे त्याकरिता वाचकांना फक्त <a href="http://www.dainikyavatmalnews.com/">www.dainikyavatmalnews.com</a> या वेब न्युज पेपरवर सर्फिंग करून (log on करून ) पांढरकवडा या पर्यायावर माउस क्लिक करावा लागणार आहे. अधिक माहिती करीता ९४२२१६७२०५ या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.<br /><a href="http://www.newsindiapress.blogspot.com/">NEWS INDIA </a><br /><a href="http://www.newsindia.sulekha.com/">NEWS INDIA PRESS</a>ashishbadwe.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/13032408416200349297noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2507639344547688382.post-48028754114386634332008-03-26T14:19:00.000-07:002008-03-26T14:30:29.821-07:00गेल्या ४ दिवसात २७ शेतकय्रांच्या आत्महत्या<a href="http://bp3.blogger.com/_BAIPrDbNEis/R-rAMMOTXqI/AAAAAAAAAC4/5y6B-ROJQqA/s1600-h/kishor+tiwari.JPG"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5182165636915355298" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; CURSOR: hand; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://bp3.blogger.com/_BAIPrDbNEis/R-rAMMOTXqI/AAAAAAAAAC4/5y6B-ROJQqA/s320/kishor+tiwari.JPG" border="0" /></a><br /><div><strong>गेल्या ४ दिवसात २७ शेतकय्रांच्या आत्महत्या</strong> </div><br /><div><a href="http://www.dainikyavatmalnews.com/">http://www.dainikyavatmalnews.com/</a> </div><br /><div><a href="http://www.newsindiapress.blogspot.com/">http://www.newsindiapress.blogspot.com/</a> </div><br /><div><a href="http://www.newsindia.sulekha.com/">http://www.newsindia.sulekha.com/</a> </div><br /><div><a href="http://www.vidarbhanews.blogspot.com/">http://www.vidarbhanews.blogspot.com/</a> </div><br /><div><a href="http://www.kishortiwari.blogspot.com/">http://www.kishortiwari.blogspot.com/</a> </div><br /><div>पांढरकवडा - गेल्या ४ दिवसात २७ शेतकय्रांनी आत्महत्या केल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीने दिली आहे. ही लज्जास्पद बाब असल्याची प्रतीक्रीया विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकाने कर्जमाफिची घोषणा करूनही शेतकय्रांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहित यामुळे कर्जमाफीची घोषणा पुर्णपणे फोल ठरली आहे. या घोषणेचा फायदा पश्चीम महाराष्ट्रातीलच शेतकय्रांना होतो आहे. विदर्भातील शेतकरी मात्र या बाबतीतही नागावल्याच गेला आहे. किशोर तिवारी यांनी पुन्हा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावरून सरकारला पुन्हा धारेवर धरले विदर्भाचे बाळासाहेब ठाकरे अशी ख्याती प्राप्त असलेल्या तिवारींनी ४ दिवसात २४ शेतकय्रांच्या आत्महत्या म्हणजे लाजीरवाणी बाब असल्याची तिखट प्रतिक्रीया यवतमाळ न्युज, न्युज इंडीया जवळ व्यक्त केली. </div>ashishbadwe.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/13032408416200349297noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2507639344547688382.post-11398390176555187332008-03-24T03:27:00.000-07:002008-03-24T03:36:21.499-07:00आत्महत्या देशाला काळीमा फासणाय्रा - किशोर तिवारीसांगा अश्रृंचा रंग कोणता ?<br />आत्महत्या देशाला काळीमा फासणाय्रा - किशोर तिवारी<br /><a href="http://www.newsindiapress.blogspot.com/">www.newsindiapress.blogspot.com</a><br /><a href="http://www.dainikyavatmalnews.com/">www.dainikyavatmalnews.com</a><br /><br /><strong>राज्य सरकारने चार हजार कोटींचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला. परंतु कापुस उत्पादक शेतकय्रांना मदत, अन्न सुरक्षा, आरोग्य सुरक्षा व शिक्षणावर सवलत, यासारख्या आत्महत्या रोखण्याच्या उपायावर एक दमडीही दिली नाही. - किशोर तिवारी, अध्यक्ष विदर्भ जनआंदोलन समिती</strong><br /><br />यवतमाळ - देशातील राजकीय नेते जेव्हा रंगपंचमीच्या रंगात रंगत होते, त्याचवेळी विदर्भातील १० कापुस उत्पादक शेतकय्रांच्या घरात त्यांचे कुटुंबिय आत्महत्येचा शोक व्यक्त करून अश्रृंचा रंग कोणता याचे उत्तर शोधत होते, अशी प्रतिक्रीया विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे. होळी सणाच्या दरम्यान जनआंदोलन समितीला प्राप्त झालेल्या आकडेवाडी नुसार विदर्भातील दहा कापुस उत्पादक शेतकय्रांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली आहे. या आत्महत्या म्हणजे स्वतंत्र भारताला काळीमा फासणारी घटना असल्याचे मत तिवारी यांनी व्यक्त केले आहे. होळी सणाचे दरम्यान ७२ तासात मनोहर शालीग्राम राऊत (अंतरगांव जि. यवतमाळ), विठ्ठल दडमल (रा. गोजी जि. वर्धा), सुखदेव सुरपाडी रा गाढा जि. नागपुर), दिगांबर भिमराव मुळे (रा. गोध्री जि. बुलढाणा), शालिक गोमाजी राऊत (रा. टेंभरी जि. भंडारा), विनोद शेळके (रा. बिरसिंगपुर जि. भंडारा), सुरेश जागृत रा. हिवरखेड जि.बुलढाणा), पांडुरंग धर्मा इंगळे (रा. झोगडा जि. बुलढाणा) प्रमोद फसले (रा. हनवाडी जि. अकोला), पतरू नानाजी वाढई (रा. लेखा जि. गडचिरोली), या विदर्भातील १० कापुस उत्पादक शेतकय्रांनी नापिकी, कर्जबाजीरी पणामुळे आपली जिवनयात्रा संपविली आहे. कर्जमाफिनंतरही विदर्भातील शेतकय्रांचे आत्महत्येचे सत्र थांबलेले दिसुन येत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात, म्हणुन संपुर्ण भारतातील चार कोटी शेतकय्रांना ६० हजार कोटींची कर्जमाफी दिल्यानंतरही सरकार खात्याने दोन हेक्टर व ३१ मार्च २००७ ची अट जाहीर केल्यामुळे विदर्भातील ३४ हजार शेतकरीच कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. राज्य सरकारने गाजावाजा करून शेतकरी अर्थसंकल्प सादर केला. परंतु, विदर्भातील शेतकय्रांना दमडीही दिली नाही. त्यामुळेच शेतकय्रांच्या आत्महत्येचे सत्र थांबायचे नाव घेत नाही परिणामी शेतकरी आत्महत्येत वाढ होत आहे. कर्जमाफी देतांना देशभरातील ९० टक्के शेतकय्रांना सरकारने वंचीत ठेवले आहे. राज्य सरकार कापुस उत्पादक शेतकय्रांसाठी भरघोस मदत करील अशी आशा शेतकय्रांना होती. परंतु अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पुन्हा एकदा विदर्भातील कापुस उत्पादक शेतकय्रांची निराशाच झाली आहे. अशी टिका किशोर तिवारी यांनी केली. राज्यात आघाडी सरकारच्या कार्यकाळात कापुस उत्पादक शेतकय्रांमध्ये निराशा वाढीस लागली. कर्जबाजारीपणामुळे ८ तासाला एका शेतकय्राने आत्महत्या केली. दरम्यान, विस हजारांवर शेतकय्रांनी आत्महत्या केल्याचेही तिवारी यांनी म्हटले आहे. शेतकय्रांना कापसाचा अग्रीम बोनस म्हणुन प्रती हेक्टर दोन हजार अशी मदत यावर्षी घोषीत करण्यात येईल. तसेच शेतकय्रांच्या सावकारी कर्जाचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार तरतुद करेल, अशी घोषणा सरकारने केली होती. याकडे जनआंदोलन समितीने लक्ष वेधले आहे.<br /><br /><strong>After Central Govt. now Maharashtra Govt. Budget too failed to address vidarbha agrarian crisis :No relief for food security and health care to Distressed Dying cotton farmers.</strong><br /><strong></strong><br /><strong>Nagpur-19th march 2008</strong><br />Today Maharashtra govt. too failed to give any relief to vidarbha cotton farmers after big loan waiver of Indian govt. failed to provide any debt relief to more than 90% vidarbha cotton farmers due it's upper cap to 2 hector and cut off date being 30th march,2007 as it was expected that next being election year maharashtra govt. would restore cotton price or announce the rs.2000 per hector subsidy to cotton farmers but finance minister Maharashtra Jayant Patil failed to address this long pending important issue ,kishor tiwari president of vidarbha jan andolan samiti informed in a press release.the amount shown for irrigation project is part of vidarbha backlog and included in the AIBP hence this is not the relief asked by the cotton farmers.tiwari said.<br />The vidarbha region has witnessed the more than 20000 r of suicides by debt-ridden farmers in the last ten years of congress-ncp govt. but issue farm suicides is not being addressed due apathy of political parties and negative attitude of babus in the administration as even though state has shown the surplase of rs.400 crore in state budget but failed to relief aid such as food security,health care,food crop incentives free education to ward of distressed cotton farmers in order to stop on going farm suicides in region ,kishore tiwari added. . <br />Maharashtra govt has not taken any budtory step to help debt trapped vidarbha cotton farmers as "Close to 60 percent farmers in Vidarbha have a landholding of more than two hectares and most of them are in distress on the Maharashtra government's own admission and all such farmers in the region, which has witnessed a large number of suicides by debt-ridden farmers, would be deprived of the benefit announced by central govt "tiwari told..<br />Pointing out the absence of provisions for increasing farmers' income, price stabilization and incentives for low-cost farming that would have signalled a beginning of the quest for a durable solution to the agrarian crisis, Tiwari also questioned Maharashtra govt,s silence over food security and rural health.<br />Earlier the annual budget presented by Chidambaram has a farm loan waiver provision of Rs.600 billion intended to extend the benefit to 40 million farmers across the country. The one-time settlement would cover marginal and small farmers whose loans were rescheduled last year. kishor Tiwari's also demanded that a loan waiver up to Rs 50,000 rather than up to two-hectare land holding would have been more appropriate.<br />"The two-hectare cap would mostly benefit the sugarcane and grape cultivators in western and southern Maharashtra who have smaller land holdings but large-income-yielding agriculture because of the irrigation facility available there," tiwari added.<br />Kishor tiwari urged UPA Government to restore advance bonus and give rs.2700/- per quintal price as promised in the UPA manifesto. ".<br />Tiwari said most of the political parties are shedding crocodiles tears over the insult of cotton farmer but they are not talking about finding solution to redress the hardships of the Vidarbha farmers. Presently most of the farmers who are committing suicides are victims of poverty and hunger that has resulted after the economic collapse in the Vidarbha region due ongoing agrarian crisis.<br />"We demand urgent step to provide food security and health care facilities to these dying farmers before making arguments over farm suicides being agrarian or non-agrarian. Now the time has come to give complete loan waiver and price protection on all agriculture produce from free trade in WTO era to Vidarbha dying farmers", Tiwari added.ashishbadwe.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/13032408416200349297noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2507639344547688382.post-5219595910469229052008-03-18T15:54:00.000-07:002008-03-18T16:18:24.921-07:00अत्याधुनिक शाळेचे पद्मश्री डाँ विजय भटकर यांच्या हस्ते उदघाटन<a href="http://bp2.blogger.com/_BAIPrDbNEis/R-BNeO8Iv9I/AAAAAAAAACw/Dykm1_3WA_U/s1600-h/opening+ceremony.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5179224753277812690" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; CURSOR: hand; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://bp2.blogger.com/_BAIPrDbNEis/R-BNeO8Iv9I/AAAAAAAAACw/Dykm1_3WA_U/s320/opening+ceremony.jpg" border="0" /></a><br /><div><a href="http://www.dainikyavatmalnews.com/">ww.dainikyavatmalnews.com</a> </div><br /><div>पुणे (आशिष बडवे) - राँयसी इंटरनँशनल स्कुल या नावाने नसँरी व प्ले ग्रुपसाठी अत्याधुनिक शाळेचे उदघाटन पद्मश्री डाँ विजय भटकर यांच्या हस्ते आज विश्रांतवाडी येथे करण्यात आले. यावेळी राँयसी इंटरनँशनल स्कुलचे चेअरमन श्री अभिजीत शिर्के, अध्यक्ष अनिरूध्द शिर्के, योगमहर्षी पाडेकर, डाँ. धुमाळ उपस्थीत होते. यावेळी डाँ. भटकर म्हणाले. की देशात व परदेशात विज्ञान, कृषी, औद्योगीक, तंत्रज्ञान शिक्षण, वैद्यकीय, औषध निर्मीती, आयुर्वेद, योगा, अन्नप्रक्रीया, जैवतंत्रज्ञान, उर्जा क्षेत्रात नविन तंत्रज्ञानाचा वापर व विकास हे उद्दीष्ट समोर ठेवले आहे. सध्याच्या आधुनिक शिक्षण पध्दतीत अद्यावत तंत्रज्ञान जगासमोर आणण्याचा राँयसी इंटरनँशनल स्कुलचा उपक्रम स्तुत्य आहे. एस्. एन. एस चँरिटेबल फाँउंडेशन च्या माध्यमातुन चालविल्या जाणाय्रा अनेक उपक्रमांपैकी हा एक आहे. एकविसाव्या शतकातील आव्हानांना नजरेसमोर ठेवणे हा शाळेचा उपक्रम आहे. संगीत खेळ, कला, क्रीडा, अशा गुणांनी संपंन्न अष्टपैलु व्यक्तीमत्व तयार करण्यासाठी मेहनत आहे. यातील सर्वोत्तम शिक्षण देणे हेच आमचे लक्ष असणार आहे. यासाठी महात्मा गांधी, अनुताई वाघ डाँ खानसे या सारख्या लोकांनी केलेल्या अभ्यासातुन तयार करण्यात आलेली Multiversity Gurukul ही संकल्पना फार उपयुक्त आहे. शिशुवर्गात होणारे संस्कार फार महत्वाचे असतात, असे म्हणतात की वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत माणुस ६ भाषा शिकु शकतो. म्हणुणच येथे जो उपक्रम चालविला जाणार आहे, तो चांगला आहे. व्हीडीऒ काँन्फरसींग आहे. शिवाय टी. व्ही. व्दारे एज्युकेशन टु होमची कल्पना राबविण्यात येईल, अभिजीत व अनिरूध्द शिर्के यांच्या सारख्या प्रयोगशिल व्यक्तीमत्वाकडुन हे घडत आहे. ते प्रशंसनिय आहे. या अगोदर त्यांनी बायोडीझेल, इथेनाँल, शेती, औषधे या सारख्या व्यवसायात ते सिध्द केले आहे. त्याला आता आयुवैद व योगाची साथ मिळते आहे. अजुनही बरचं काही करण्याची संधी आहे. नवनविन संस्था, शाळा, व्यक्ती यांच्याकडुन मिळणाय्रा कल्पना, योगदान यांचेही स्वागत होईल. या शाळेच्या माध्यमातुन डाँ अब्दुल कलाम यांचे सुसंस्कृत भारताचे स्वप्न नजीकच्या काळात साकार करता येईल. अनिरूध्द शिर्के म्हणाले की, सध्याच्या शिक्षण पध्दतीत असलेल्या उणिवांमुळे Multiversity Gurukul पध्दतीची गरज वाटते. या पध्दतीत शास्त्र, शिक्षण ह संस्कार यांचा मिलाप साधण्यात आला आहे. ही पध्दत डाँ. भटकर सरकाय्रांच्या अथक परिश्रमातुन तयार झाली आहे. राँयसी इंटरनँशनल स्कुल ही आधुनिक तंत्रज्ञाना बरोबर या गुरूकुल पध्दतीचा अवलंब करणार आहे. अधुनिक जगात संस्कारक्षम सुसंस्कृत समाज घडविण्याचे काम याव्दारे एस्. एन. एस चँरिटेबल फाँउंडेशन करणार आहे. तसेच झरना सेंटर च्या माध्यमातुन योगा, कराटे, नृत्य, एरोबिक्स या विषयांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. योगा या क्षेत्रात अगदी एक दिवसाच्या प्रशिक्षणापासुन पदविका व पदविपर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या माध्यमातुन लाखो योगाचे शिक्षक तयार करण्याचे आव्हान ही स्विकारले आहे. मा पाडेकर सर यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. पुण्यातील बाणेर व विश्रांत वाडी मधील झरना सेंटरच्या माध्यमातुन हे काम होणार आहे. योग महर्षी पाडेकर म्हणाले, योग आणि रोग यांची सांगड घालुन आज योगाकडे पाहिल्या जाते जे दुर्दैवी आहे. योग हा केवळ रोगासाठी नसुन तो परिपुर्णतेसाठी आहे. योगा हो केवळ म्हातारा झाले की शिकावे असा गैरसमज आहे. डाँ भटकर सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यासाठी भरपुर मेहनत घेत आहोत. अभिजीत शिर्के व अनिरूध्द शिर्के यांनी उपक्रम हाती घेतला आहे. तो स्तुत्य आहे. मुलांना लहान वयात योगाचे मार्गदर्शन केले तर ते चांगला समाज घ़डवतील. झरना सेंटरच्या उपक्रमास माझ्या मनापासुन शुभेच्छा व त्यांनी मी पुर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. अभिजीत शिर्के म्हणाले की, देशात रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. तसेच नव्याने २५ लक्ष रोजगाराच्या नविन संधी उपलब्ध होणार आहेत. या संधीचा फायदा करून घेण्या करीता कुशल तंत्रज्ञान, व्यवसायीक शिक्षण व रोजगारभिमुख शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राँयसीच्या अनेक शाखा देशात व परदेशात आगामी काळात सुरू करण्यात येणार आहेत सध्या स्थितीत प्ले ग्रुप व नर्सरीच्या माध्यमातुन सदर प्रकल्पास सुरूवात झाली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रचना गोस्वामी यांनी केले, सुत्रसंचालन श्वेता चारी यांनी केले. </div>ashishbadwe.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/13032408416200349297noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2507639344547688382.post-61822428160139846562008-03-14T02:56:00.001-07:002008-03-14T03:09:22.613-07:00कर्मभुमिच्या गुणगाणात शत्रुघ्न सिन्हाच चुकले काय?बेजबाबदार ईलेक्ट्राँनिक्स माध्यम तोडताहेत अकलेचे तारे<br />मुंबई - मराठी माणुस, भुमिपुत्र या मुद