<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss'><id>tag:blogger.com,1999:blog-1401137485329866866</id><updated>2009-12-07T06:19:27.165-08:00</updated><title type='text'>छोटा डॉन</title><subtitle type='html'>छोट्या डॉनचा मोठ्ठा ब्लॉग ...!!!</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://chhota-don.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chhota-don.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><link rel='next' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default?start-index=26&amp;max-results=25'/><author><name>छोटा डॉन</name><uri>http://www.blogger.com/profile/14212514677839197506</uri><email>noreply@blogger.com</email></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>48</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>25</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1401137485329866866.post-4914936933258174433</id><published>2009-11-20T04:26:00.000-08:00</published><updated>2009-11-20T04:43:15.393-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='स्टार माझा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मराठी ब्लॊग्स'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आभार'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ब्लॊग माझा स्पर्धा'/><title type='text'>स्टार माझा आणि वाचकांचे आभार ... जिंकलो रे !!!</title><content type='html'>&lt;div style="text-align: justify;"&gt;आज सकाळी सकाळीच आमच्या एका अस्सल पुणेकर मित्राचा आमच्या मोबाईलवर फ़ोन आला, च्यायला म्हणलं आता सकाळ सकाळ शिव्या खाव्या लागणार.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;पण अहो आश्चर्यम, त्याने २-३ माफ़क शिव्यातच आपला मायना आवरता घेऊन "तुला &lt;a href="http://www.starmajha.com/"&gt;&lt;span class="Apple-style-span"  style="color:#CC0000;"&gt;स्टार माझा&lt;/span&gt;&lt;/a&gt;च्या ब्लॊग माझा ह्या स्पर्धेत बक्षिस मिळाले आहे" अशी बातमी दिली.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;ऒफ़िसमध्ये जाऊन ई-मेल्स चेक करुन बघितले असता स्टार माझाचे संपादक "श्री. प्रसन्न जोशी" ह्यांची अभिनंदन करणारी व निकाल घोषीत करणारी मेल दिसली.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;खुप आनंद झाला मित्रानों.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;खुप खुप आभारी आहे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;एवढा व्यापक आणि अवाढव्य आवाका असलेली स्पर्धा भरवुन ती यशस्वीपणे पेलल्याबद्दल &lt;a href="http://www.starmajha.com/"&gt;&lt;span class="Apple-style-span"  style="color:#CC0000;"&gt;स्टार माझा&lt;/span&gt;&lt;/a&gt;चेही अभिनंदन व आभार ...&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;अशा संस्थांकडुन मिळणा-या प्रोत्साहनामुळे आणि कौतुकामुळे लिहायला हुरुप येऊन नवे अजुन ब्लॊग्स ह्या मराठी ब्लॊगर्सच्या विश्वात दाखल होतील असा आमचा विश्वास आहे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;धन्यवाद स्टार माझा ...&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;ह्याबरोबर आम्ही आमच्या ह्या यशाचे श्रेय &lt;a href="http://www.misalpav.com/"&gt;&lt;span class="Apple-style-span"  style="color:#3333FF;"&gt;मिसळपाव.कॊम&lt;/span&gt;&lt;/a&gt; लाही देऊ इच्छितो.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;कारण आमच्या भल्या-बु-या लेखनाची सुरवात, कौतुक, विकास हा इथेच घडला.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;आजसुद्धा &lt;a href="http://www.misalpav.com/node/10239"&gt;मिपाकरांनी आमचे भरपुर कौतुक केले&lt;/a&gt;. धन्यवाद मित्रांनो ...&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;नॊट दी लिस्ट, आमच्या ब्लॊगच्या तमाम वाचकांचे व हितचिंतकांचे आभार कारण तुमच्या कौतुकामुळे व पाठिंब्याच्या जोरावरच आम्ही नवनविन विषयावर उत्साहात लिहीत असतो.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;असाच लोभ राहुद्यात ...&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;स्पर्धेतल्या इतर विजेत्यांचेही मनापासुन अभिनंदन ...!!!&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;असेच लढा दोस्तांनो.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;धन्यवाद ... !!!&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;- ( आभारी ) छोटा डॊन&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1401137485329866866-4914936933258174433?l=chhota-don.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chhota-don.blogspot.com/feeds/4914936933258174433/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=1401137485329866866&amp;postID=4914936933258174433&amp;isPopup=true' title='10 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/4914936933258174433'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/4914936933258174433'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chhota-don.blogspot.com/2009/11/blog-post_20.html' title='स्टार माझा आणि वाचकांचे आभार ... जिंकलो रे !!!'/><author><name>छोटा डॉन</name><uri>http://www.blogger.com/profile/14212514677839197506</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='12384012912790640853'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>10</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1401137485329866866.post-1475714807688131638</id><published>2009-11-17T10:11:00.001-08:00</published><updated>2009-11-17T23:35:35.815-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सचिन तेंडुलकर'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मराठी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='राजकारण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='समाजकारण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बाळासाहेब ठाकरे'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मनसे'/><title type='text'>स्ट्रेट ड्राईव्ह, हाराकिरी आणि ऒफ़साईड वगैरे वगैरे...</title><content type='html'>&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;म्हणजे बघा सिच्युएशन प्रचंड कॉप्लेक्स आहे. भल्याभल्या समिक्षकांचा आणि ह्या क्षेत्रातल्या दादा माणसांचा ह्यात कस लागु शकतो.&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span"  style="color:#3333FF;"&gt;" एक वेल सेट फलंदाज (उदा : सचिन तेंडुलकर ) कसलेल्या गोलंदाजीला समर्थपणे तोंड देत एखाद्या भिंतींसारखा खेळपट्टीवर उभा आहे. विरुद्ध बाजुच्या कर्णधाराचे आणि गोलंदाजचे सर्व डावपेच त्याच्या सरळ बॆटीमधुन आलेल्या ड्राईव्हच्या फ़टक्याबरोबर सीमीरेषेपार वाहुन जात आहेत. बघता बघाता त्याचे द्विशतक जवळ आले आहे, १९९ धावा बोर्डावर लागल्या आहेत. पटकन १ धाव काढुन द्विशतक पुर्ण करण्याची तडप त्याच्या चेहर्‍यावर सहाजिकच स्पष्टपणे दिसत आहे व ह्याच घोळात तो एक चोरटी धाव घ्यायचा प्रयत्न करतो. अर्थातच ही धाव मुळीच चोरटी वगैरे नसते, तो असते विरुद्ध संघाच्या धुर्त कर्णधाराचा ( उदाहरणार्थ : हिंदी-इंग्लिश मिडीया ) एक कसलेला डाव. बॅटवर आलेला एक सरळ, साधा चेंडु कव्हरकडे हलकेच ढकलुन तो धव घेण्यासाठी पळायला प्रारंभ करतो. ठरल्याप्रमाणे गोलंदाज चेंडुला कव्हर देण्याच्या बहाण्याने फलंदाजाला आडवा जातो व त्याचा धक्का लागुन फलंदाज पडतो. तोवर तिकडे दक्ष असलेल्या क्षेत्ररक्षकाचा थ्रो बरोबर स्टंपकडे जाऊन यष्ट्या उद्धवस्त होतात. गोलंदाज व क्षेत्ररक्षक जोरदार अपिल करतात व नियमाप्रमाणे जरी फलंदाज बाद असला तरी नैतिकदॄष्ट्या हे चुकीचे आहे हे माहित असुनसुद्धा आपले कर्तव्य म्हणुन पंच ( इथे उदाहरणार्थ : बाळासाहेब ठाकरे ) त्याला बाद देतात. फलंदाज निराश होऊन तंबुत परततो व टीव्हीसमोर बसलेले स्वयंघोषीत समिक्षक ( उदाहरणार्थ : विविध पक्षांचे प्रवक्ते की ज्यांना कधीमधी अशा घटनांवर प्रतिक्रिया देऊन लाईमलाईटमध्ये रहावे लागते. असो, तो मुद्दा वेगळा ), सामान्य प्रेक्षक, क्रिडाप्रेमी  विरुद्ध संघाचा डावपेच समजुन न घेता पंचाच्या नावाने मनोसोक्त खडे फोडुन रिकामे होतात ....."&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;सध्या असेच काही घडले आहे ना ?&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;आपल्या (अरे हो, आख्ख्या देशाच्या म्हणावे लागेन ना. आजकाल उगाच कशाला रिस्क घ्या बाबा) सचिनच्या कारकिर्दीला २० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने घडत असलेल्या समारंभात व मुलाखतीत एका (हलकट म्हणावे का?) पत्रकाराने मुद्दामुन खाजवुन खरुज काढण्याच्या उद्देशाने "मुंबई"विषयी प्रश्न विचारला. अर्थातच सचिन (आमच्या पवारकाकांसारखा) कसलेला राजकारणी नसल्याने त्याने निरागसपणे आणि प्रामाणिकपणे "I am extremely proud of being a Maharashtrian, but Mumbai is a part of India and I play for India" असे उत्तर दिले. तसे पाहिले तर टेक्निकली ह्या उत्तरात अजिबात काही चुक नाही, त्याचा अर्थही अगदी सरळ आहे. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;पण आता कहानी मे ट्विस्ट इथे आहे, लगेच ह्या वाक्याला प्रमाण मानुन व त्याला हवे तसे वाकवुन देशभरातल्या मिडीयाने "सचिन म्हणतो, मुंबई सगळ्यांचीच. प्रदेशवादाला सचिनचे स्ट्रेटड्राईव्हद्वारे खणखणीत उत्तर" वगैरे कंड्या पिकवायला सुरवात केली. वास्तविक पहाता ज्याची काही आवश्यकता नव्हती त्या वादाला सुरवात इथे मिडियाकडुनच घडाली. मुळात ते वाक्य त्या उद्देशाने उच्चारले गेले नसतानाही त्याचा हवा तसा अणि स्वतःच्या सोईचा अर्थ काढुन उगाच रान पेटवणे हे मिडियाच्या कोणत्या तत्वात बसते ? &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;जवळपास ३ प्रहरे मिडियाने हा हैदोस घातल्यानंतर (राज ठाकरेच्या मराठी टक्क्याच्या जबरदस्त तडाख्याने आधीच घायाळ असलेली) शिवसेना आता ह्या वादात उतरली. दुसर्‍या दिवशी सकाळी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधुन " सचिन, तू तुझी आंतरराष्ट्रीय खेळपट्टी सांभाळ! " ह्या शिर्षकाखाली सचिनला ( सो कॉल्ड ) ४ खडे बोल सुनावणारे शिवसेनाप्रमुखांचे (?) पत्र प्रसिद्ध झाले. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;अपेक्षेप्रमाणे देशभरचा मिडिया अधिक पावसाळ्यातील छत्रीसारखे उगवणारे समिक्षक, प्रवक्ते वगैरे टिनपाट लोक लगेच ठाकर्‍यांवर आणि शिवसेनेवर तोंडसुख घेऊ लागले. इथे ठाकर्‍यांनी तर फक्त त्यांचे कर्तव्य केले होते हे मात्र सर्व सोईस्करपणे विसरले.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;----------------------------------------------------------------&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;आता काही आमचे मुद्दे किंवा अस्ताव्यस्त विचार :&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;१. सचिनने ह्या प्रश्नातली खोच ओळखुन ह्याला तेवढेच पोलाईट किंवा कमीत कमी हवे तसे वाकवता न येणारे उत्तर दिले असते तर हा वाद वाढलाच नसता. अगदी सचिनने "'मी मराठी आहे आणि मुंबैकर आहे आणि मुंबै ही सर्वप्रथम मराठी माणसाचीच आहे!" असे प्रखर महाराष्ट्रवादाचे उत्तर देणे अपेक्षित नसले तरी कमीत कमी हा चेंड सोडुन द्यायला अथवा शांतपणे पोलाईटली तटवायला हवा होता.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;सचिनला आम्ही देव मानतो व त्याच्या प्रत्येक गोष्टीवर अथवा कॄतेवर आम्ही डोळे झाकुन विश्वास ठेवतो की नाही?&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;होय ना, मग आमच्या देवानेच जरा जपुन वागायला नको का ?&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;देवाने देवासारखेच पोलाईट रहायला नको का ?&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;(ह्या बाबतीत आमच्या पवारकाकांचा हातखंड आहे, एकदा त्यांनी रिलायन्सबाबत वारंवार प्रश्न विचारुन त्रास देणार्‍या पत्रकाराला भर पत्रकार परिषदेतच "Are you agent of Relience ?" असे विचारुन त्याच्याच धोतराखाली फटाकड्याची माळ लावली होते. सचिनने असेच समकक्ष केले असते तर ते सर्वांच्याच सोईचे झाले असते. असो.)&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;२. बाळासाहेब ठाकरे ह्यांचे तसे पहायला गेले तर काय चुकले ? &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;एखाद्या फालतु माणसाने ( नीट वाचा, मी इथे कुठल्याही राजकारण्याचे नाव घेतले नाही. फक्त राजकारणीच फालतु असतात असा माझा अजिबात दावाही नाही.) हे करणे आणि सचिनसारख्या "आयकॉन"ने हे करणे ह्यात फरक आहे.सचिन जेव्हा एखादे वाक्य उच्चारतो तेव्हा ते त्याचे वैयक्तिक मत रहात नाही तर ती एखाद्या समाजाची समुहभावना म्हणुन ओळखली जाते. &lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;मग अशा परिस्थीतीत जेव्हा शिवसेना की जी नेहमी मुंबई महाराष्ट्रात अणि मराठी माणसांचीच रहावी ह्यासाही झटली आहे किंव झटते आहे त्यांनी मैदानात उतरणे हे काय चुक आहे ? ते स्टेटमेंट देणारा कोणीही असो, मात्र त्यातल्या भावना जर मराठी माणसाला दुखावणार्‍या असतील तर त्यावर शिवसेनचा आसुड बरसणारच. ह्यात चुक आहे ते काय ? ह्याच स्वभावधर्माला किंवा कर्तव्याला जागुन बाळासाहेब मैदानात उतरले व त्यांची मुळातच सचिनवर माया असल्याने त्यांनी सचिनला आपलेपणाने त्या पत्रात बरेच काही समजावुन सांगितले की ज्यातले बरेच मुद्दे पटण्यासारखे आहेत.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;३. त्यानंतर जो मिडिया आणि इतर चिल्लर नेतेमंडंळी शिवसेनाप्रमुखांवर ज्या पद्धतीने बरसली ते पाहुन मात्र आश्चर्य वाटले. "आयत्या बिळावर नागोबा" कशाला म्हणतात ते लक्षात आले. ना ह्यांना सचिनशी , ना बाळासाहेबांशी, ना मराठी माणसाच्या कल्याणाशी देणेघेणे, जर काही असेल तर ते मात्र मुंबईतुन मिळणार्‍या प्रचंड मलिद्याशी मात्र ह्यांना "देणे" नसले तरी "घेणे" नक्कीच आहे व सध्या सर्व अट्टाहास त्याचसाठी  चालला आहे असे वाटतेय. पण तेवढ्यात २ बाईट्स देऊन उगाच मिडियावर झळकण्याच्या ह्यांच्या माकडचाळ्याचा मात्र आम्हाला प्रचंड वैताग आला.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;४. हा वाद आता इथेच संपवणे उत्तम. उगाच विषयाला फाटे फुटत राहिले तर गरज नसताना उगाच तेढ निर्माण होईल. झाले तेवढे झुप झाले हे सर्वांनीच समजुन घेणे उत्तम.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;ता.क. :यांच्यासाठी हा सर्व अट्टाहास केला गेला तो "मनसे" मात्र ह्या वादापासुन दुर राहण्याचा हुशारीपणा आणि परिपक्वपणा दाखवण्यात येशस्वी झाला आहे. ह्या समजुतदारपणासाठी मनसेचे अभिनंदन ...!!!&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;आता २ शब्द सचिनसाठी :&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span"  style="color:#990000;"&gt;सचिन तु आमचा देव होतास आणि आहेस आणि चिरंतन राहशीलही. पण तुझे देवत्व आम्ही फक्त क्रिकेटच्या खेळपट्टीपुरतेच मानतो ह्यात मात्र गल्लत होऊ देऊ नकोस, समोरच्याचे डावपेच ओळखुन बॉल तटवायला लागला तरी हरकत नाही. &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span"  style="color:#990000;"&gt;तु जर ह्या जागी फुटबॉल खेळत असता तर आम्ही त्वरित "ऑफसाईड" चा फ्लॅग दाखवला असता, कमीत कमी ह्या खेळात ह्या क्षणाला खेळ थांबुन पुर्वीची चाल बाद ठरुन पुन्हा पहिल्यापासुन चाली रचाव्या लागतात. &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span"  style="color:#990000;"&gt;मात्र क्रिकेटचे आणि समाजकारणाचे ( किंवा राजकारणाचे ) असे नाही , इथे फलंदाजाने एकदा टोलावलेला चेंडु किंवा तुझ्यासारख्य एखाद्या आयकॉनने मुखातुन उच्चारलेले वाक्य ह्याला परतीचे वाट नसते....त्याचा परिणाम काहीही होऊ शकतो, चेंडु सीमापार जाऊन विजयध्वज फडकावु शकतो किंवा झेल जाऊन आख्खा सामनाच गमावण्याची पाळी येऊ शकते.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;-        तुझा एक चाहता&lt;/div&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;छोटा डॉन&lt;/div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1401137485329866866-1475714807688131638?l=chhota-don.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chhota-don.blogspot.com/feeds/1475714807688131638/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=1401137485329866866&amp;postID=1475714807688131638&amp;isPopup=true' title='13 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/1475714807688131638'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/1475714807688131638'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chhota-don.blogspot.com/2009/11/blog-post_17.html' title='स्ट्रेट ड्राईव्ह, हाराकिरी आणि ऒफ़साईड वगैरे वगैरे...'/><author><name>छोटा डॉन</name><uri>http://www.blogger.com/profile/14212514677839197506</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='12384012912790640853'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>13</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1401137485329866866.post-5067372921608746219</id><published>2009-11-12T19:34:00.000-08:00</published><updated>2009-11-12T19:55:27.164-08:00</updated><title type='text'>यांच असं का होतं ते कळतं नाही ... विचारवंताना समर्पित !</title><content type='html'>प्रेरणा : त्या दिवशीच्या विधानसभेतल्या अभुतपुर्व प्रसंगानंतर संकेतस्थळांवर "विचारवंतांच" एकदम पेव फुटलं. त्यांनी करदात्यांचे वैफल्य, सामान्य माणसाचे जिवन, राडेबाजी ह्या मुद्द्यांचा आधारे आपल्या राखीव कुरणात बेसलेस विधाने आणि आगापिछा नसलेले आरोप घेऊन बराच उतमात घालता.शेवटी आमच्या पराला "&lt;a href="http://www.misalpav.com/node/10146"&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt;शोध विचारवंताचा&lt;/span&gt; &lt;/a&gt;" नामक मोहीम राबवावी लागली.&lt;br /&gt;सूहासने एक &lt;a href="http://www.misalpav.com/node/10120#comment-162584"&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;दणदणीत अणि मुद्देसुद प्रतिसाद&lt;/span&gt;&lt;/a&gt; देऊन ह्या विचारवंतांच्या धोतरालाच हात घातला व अवलियाशेठनी त्यांच्या निषेधाद्वारे ह्यांच्य &lt;a href="http://www.misalpav.com/node/10149"&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt;वर्मावरच घाव&lt;/span&gt; &lt;/a&gt;घातला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याच पार्शभुमीवर आम्ही ४ ओळी खरडल्या आहेत, मुळ प्रेरणा हे "मंगेश पाडगावकरांची एक कविता" ...&lt;br /&gt;जे आहे ते गोड मानुन घ्या ... ;)&lt;br /&gt;&lt;br /&gt;********************************************************&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;blockquote&gt;&lt;p&gt;यांच असं का होतं ते कळतं नाही&lt;br /&gt;किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;नव्या रक्ताचे सुशिक्षीत युवक&lt;br /&gt;'नवनिर्माणासाठी' जमणार,&lt;br /&gt;चर्चा, निदर्शन, आंदोलन, निषेध&lt;br /&gt;करीत प्रवाहात उरतणार !&lt;br /&gt;&lt;br /&gt;यांच सुख नसतच मुळी&lt;br /&gt;कधी ह्यांच्यासाठी,&lt;br /&gt;एकच गोष्ट यांची असते&lt;br /&gt;कपाळावर आठी !&lt;br /&gt;&lt;br /&gt;कधीसुद्धा यांचा संयम ढासळत नाही&lt;br /&gt;यांच असं का होतं ते कळतं नाही&lt;br /&gt;किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;'मराठी अस्मिते'चे बोला तुम्ही&lt;br /&gt;यांना नैतिक त्रास होतो.&lt;br /&gt;'जय महाराष्ट्र' म्हणल्यावर यांना&lt;br /&gt;देश तोडल्याचा भास होतो ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;यांचा धोशा सुरु असतो&lt;br /&gt;'रस्त्यावर उतरणं वाईट,&lt;br /&gt;त्यानं ट्राफिक ज्याम होतं !&lt;br /&gt;आंदोलनं मुळीच करु नका,&lt;br /&gt;त्याने सामान्यांचं जीणं हराम होतं !&lt;br /&gt;क्रांत्या-बिंत्या सगळं झुट,&lt;br /&gt;त्याने करदात्यांना वैफल्य येतं! '&lt;br /&gt;&lt;br /&gt;संयमाचे पुतळेच हे&lt;br /&gt;यांच रक्त चुकुनही सळसळत नाही !&lt;br /&gt;यांच असं का होतं ते कळतं नाही&lt;br /&gt;किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;सगळेच कसे ऑफिसातुन&lt;br /&gt;लंबेचौडे तात्विक लेख लिहणार ?&lt;br /&gt;किंवा हातामध्ये गीता घेऊन&lt;br /&gt;'चिंता विश्वाची' करीत बसणार?&lt;br /&gt;&lt;br /&gt;पांढरपेशी सुखवस्तु कोष झुगारुन कोणी&lt;br /&gt;अन्यायाविरुद्ध उभारतचं ना ?&lt;br /&gt;हातात फलक घेऊन जयघोषात&lt;br /&gt;रस्त्यावर उतरतंच ना?&lt;br /&gt;&lt;br /&gt;असं काही दिसलं की&lt;br /&gt;यांच माथं भनकलचं,&lt;br /&gt;यांच्या वैचारिकतेचं गळु&lt;br /&gt;अवघड जागी ठणकलचं !&lt;br /&gt;&lt;br /&gt;वांझोट्या शाब्दिक चर्चांचं यांच्या&lt;br /&gt;वेगवाग घोडं असतं !&lt;br /&gt;पण यांना समविचारी भेटतात कसे&lt;br /&gt;हे एक कोडं असतं ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;या कठिण कोड्याचं उत्तम मात्र मिळत नाही&lt;br /&gt;यांच असं का होतं ते कळतं नाही&lt;br /&gt;किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;कसल्याही राड्याला&lt;br /&gt;हे सतत भीत असतात&lt;br /&gt;एरंडेल प्यावं तसं&lt;br /&gt;आयुष्य पीत असतात&lt;br /&gt;&lt;br /&gt;एरंडेल प्याल्यावर&lt;br /&gt;आणखी वेगळं काय होणार ?&lt;br /&gt;एकच क्षेत्र ठरलेलं&lt;br /&gt;दुसरीकडे कुठे जाणार ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;कारण आणि परिणाम&lt;br /&gt;यांच नातं टळत नाही&lt;br /&gt;यांच असं का होतं ते कळतं नाही&lt;br /&gt;किंवा ह्यांना कळतयं पण वळत नाही ? &lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;/blockquote&gt;- (राडेबाज) छोटा डॉन&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1401137485329866866-5067372921608746219?l=chhota-don.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chhota-don.blogspot.com/feeds/5067372921608746219/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=1401137485329866866&amp;postID=5067372921608746219&amp;isPopup=true' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/5067372921608746219'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/5067372921608746219'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chhota-don.blogspot.com/2009/11/blog-post_12.html' title='यांच असं का होतं ते कळतं नाही ... विचारवंताना समर्पित !'/><author><name>छोटा डॉन</name><uri>http://www.blogger.com/profile/14212514677839197506</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='12384012912790640853'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1401137485329866866.post-3046799202478532026</id><published>2009-11-10T17:32:00.000-08:00</published><updated>2009-11-10T17:59:46.378-08:00</updated><title type='text'>.... नाठाळाच्‍या माथी हाणू काठी !!!</title><content type='html'>&lt;p align="justify"&gt;२ दिवसापुर्वी महाराष्ट्र विधानसभेत जे घडले ते निश्चितच आपल्या गौरवशाली (आता हा शब्द निर्रथकपणे किती दिवस वापरायचा हा प्रश्नच आहे, कसला गौरव ते हर्षवर्धन पाटील जाणोत) परंपरेला साजेसे जरी नसले तरी ते आवश्यक जरुर होते. बाकी आम्हाला तांत्रिक बाबीत घुसायचे नाही पण जे काही घडले ते पाहुन बरे वाटले इतकेच म्हणतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अबु आझमी हा इसम मुळातच मस्तवाल आहे. हा माणुस महाराष्ट्रात निवडुन कसा येतो हेच आश्चर्य आहे त्याबद्दल त्या मतदारसंघातल्या (उरल्या-सुरल्या) मराठी किंवा अमराठी पण महाराष्ट्रिय माणसाने आत्मपरिक्षण करायला हवे. मतदारसंघातला निवडक युपी/बिहार वाले मतदार आणि जमलेच तर धर्माच्या नावावर अजुन काही मतदार गोळा करुन त्यांना चुचकारायचे, पाण्यासारखा पैसा ओतायचा, सोबत पोसलेले गुंड आहेतच "इतर" कामे उरकायला, मग काय झाले निवडुन न यायला ?&lt;br /&gt;असो, तो वेगळा मुद्दा आहे ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;मनसेची मागणी अतिशय साधी होती, त्याचा इतर जणांना उगाच प्रेस्टिज इश्श्यु करायची गरज नव्हती, शिवाय हे करत असताना आपण प्रत्यक्ष राज्याच्या भाषिक अस्मितेला आव्हान देतो आहे हे त्यांच्या लक्षात येईल अशी सुज्ञ अपेक्षा ठेवण्याइतके आपण मुर्ख नाही आहोत. त्यामुळे जे काही घडले त्याचे आधीच पुर्ण कॅक्ल्युलेशन करुन आझमींनी अडेलतट्टुपणाकरुन वाद ओढावुन घेतला व त्यात तापलेल्या तव्यावर इतर पक्षांनी "मनसे विरोधी द्वेषाची" पोळी भाजुन घेतली असे आमचे मत झाले आहे ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;झालेल्या घटनेस सर्वस्वीपणे स्वतः अबु आझमी आणि सरकारमधले उच्चपदस्थ की ज्यांना काय आणि कसे घडेल व त्यांचे देशभर पडसाद काय उमटतील ह्याची पुर्णपणे कल्पना होती पण त्यांनी जाणुनबुजुन निष्काळजीपणे हे प्रकरण हाताळुन परिस्थिती एवढी चिघळु दिली.&lt;br /&gt;मनसेच्या लढाऊ आमदारांचे अभिनंदन व इतर बोटचेप्या आमदारांचा धिक्कार ...!!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही महत्वाचे मुद्दे की जे पाहुन हे कारस्थान मुद्दामुन मनसेला आडवे जाण्यासाठी रचले गेले अशी आम्हाला शंका येते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;blockquote&gt;&lt;p align="justify"&gt;१. जरी कायद्याप्रमाणे कोणताही आमदार अगर खासदार राज्यघटनेत सुचवल्या गेलेल्या मातॄभाषेव्यतिरिक्त इतर १८ भाषात शप्पथ घेऊ शकत असला तरी ह्याचे प्रयोग वारंवार महाराष्ट्रातच कशासाठी ?&lt;br /&gt;इतर राज्यातले समकक्ष उदाहरण डोळ्यासमोर आहे काय ? का मराठी अस्मितेला नेहमीच आव्हान देऊन मराठी माणसाला किंवा मनसेसारख्या मराठी मुद्दा घेऊन लढणार्‍या पक्षाला बदनाम करण्यासाठी मुद्दाम असे उचकावले जाते ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;२. अबु आझमी २० वर्षे इथे रहात आहेत, २ का ३ वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे व त्यांची मातॄभाषा हिंदी असल्याने व त्यामुळेच मराठी व हिंदीची स्क्रिप्ट सारखीच म्हणजे देवनागरी असल्याने त्यांना समस्त महाराष्ट्रिय जनतेच्या सन्मानासाठी "४ ओळी" मराठीत वाचणे जड होते का ?&lt;br /&gt;शिव्यागाळी करायला बरी मराठी जमते ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;३. राज ठाकरे ह्यांनी पुर्वसुचना देऊनसुद्धा प्रकरण एवढ्या थराला गेले ह्यावरुन सरकारने मुद्दामुन हयकडे डोळेझाक केली व नंतर तत्परतेचा आव आणुन कारवाई केली असे आम्हाला वाटते.&lt;br /&gt;आजपर्यंत संसदेत कितीवेळातरी "मार्शल्स" बोलावले आहेत मग ही काळजी काल का घेता आली नाही ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;४. ज्यांनी अजुन शपथच घेतली नाही अशा २ आमदारांना ४ वर्षासाठी निलंबीत करणे ह्याचाच अर्थ सरकार आधीच घुडघ्याला बाशिंग बांधुन बसले होते असा घ्यायचा का ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;५. अबु आझमींना सभापतींच्या आसनासमोर उभे राहुन जी "चप्पल दाखवली" व त्यानंतर अ‍ॅच्युअल धक्काबुक्कीला सुरवात झाली हा महत्वाचा मुद्दा सरकारच्या दृष्टीने काहीच किमतीचा नाही का ?&lt;br /&gt;चप्पल दाखवल्यावरही अबु आझमी निर्दोष ठरुन सभागॄहात बसुच कसे शकतात ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;६. शपथ घेऊन खाली उतरल्यावर मात्र फलक फडकावणार्‍या "शिशीर शिंदे" ह्यांना ढकलुन त्यांच्याशी धक्काबुक्कीची सुरवात कोणी केली हे सरकारने तपासुन पाहिले आहे काय ?&lt;br /&gt;मिडिया फुटेजमध्ये तर स्पष्टपणे आधी आझमींनी ढकलल्याच दिसते आहे ....&lt;br /&gt;&lt;br /&gt;७. "वसंत गिते" ह्यांनी नेमके काय केले हे कळु शकेल काय ? कारण आम्ही जे काही फुटेज पाहिले त्यात गिते हे बरेच मागे अथवा प्रत्यक्ष सहभागी नसल्याचे आढळले.&lt;br /&gt;केवळ नाशकात सरकारातल्या एका वरिष्ठ मंत्र्याला स्पर्धा नको म्हणुन गितेंना बाहेर काढण्यात आले काय ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;८. वाद होणार हे माहित असुनसुद्धा सरकारतल्या कोणी वरिष्ठांनी अबु आझमींना विनंती करुन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला असे काही घडले आहे का ? नसल्यास का नाही ह्याचे उत्तर मिळावे ?&lt;br /&gt;सभागॄहात शांतता रहावी हे सगळ्यांचेच कर्तव्य नाही का ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;९. आता महत्वाचा मुद्दा की वर्षाची शिक्षा कितपत योग्य आहे ?&lt;br /&gt;आमदार एकमेकांच्या अंगावर धावुन जाण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे का ?&lt;br /&gt;६० च्या दशकात "जांबुवंतराव धोटे" ह्या विदर्भातल्या आमदाराने थेट सभापतींना पेपरवेट फेकुन मारला त्या प्रकरणात किती शिक्षा झाली होती ?&lt;br /&gt;दस्तुरखुद्द "छगन भुजबळ" हे जेव्हा शिवसेनेचे एकमेव आमदार होते तेव्हा ते एवढा धिंगाणा घालत की त्यांना कित्येकवेळा मार्शलकरवी अक्षरशः "उचलुन" सभागॄहाबाहेत न्हेले असल्याची उदाहरणे आहेत. तेव्हा किती शिक्षा व्हायची भौ त्यांना ?&lt;br /&gt;शिवसेनेच्या गुलाबराव गावंड्यांनी भर विधानसभेत स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतुन घेऊन स्वतः रोबरच इतर सदस्यांनाही धोका उत्पन्न केला होता, त्याचे संदर्भ घेतले आहेत काय ?&lt;br /&gt;कित्येकवेळा माईक उखडले, कागदपत्रे फेकली, धाराधरी व पळापळी झाली, धक्काबुक्की सदृष्य घटना ह्याच सभागॄहात घडल्या आहेत, मग ह्यावेळीच इतकी कठोर शिक्षा का ?&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;/blockquote&gt;&lt;p align="justify"&gt;&lt;br /&gt;जाऊ देत, एकदा पक्षपात करायचा म्हणला की कसाही करता येतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता ह्यातुन आपले ( पक्षी : सर्वसामान्य मतदाराचे ) नुकसान असे झाले की जे मनसे चे आमदार विधानसभेच्या कार्यकाळात प्रश्न विचारुन अथवा पाठपुरावा करुन सरकारला अडचणीत आणु शकले असते ते आता बाहेत गेले आहेत. त्या ४ जणांचा "आमदार निधी" ही माझ्या माहितीप्रमाणे आता त्यांना मिळणार नाही त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात होणार्‍या भविष्यातील विकासकामांना ह्याची निश्चितच कमतरता भासेल ...&lt;br /&gt;एवढी कठोर शिक्षा द्यायची अजिबात आवश्यकता नव्हती ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;फायनली जर ही घटना समराईझ करायची म्हणले तर मी असे म्हणेन :&lt;br /&gt;अबु आझमीने आपण युपी / बिहार वाल्यांचे आणि महाराष्ट्रात वास्तव्य करणार्‍या हिंदीभाषिक लोकांचे सध्याचे "एकमेव तारणहार" आहोत ही प्रतिमा मजबुत करण्यात यश मिळवले. अबु आझमीचे आज देशपातळीवर नाव झाले हे सत्य आहे. any publicity is good publicity ... !!! अबु आझमीसाठी सरळसरळ विन-विन सिच्युएशन आहे ...&lt;br /&gt;मनसेबाबत म्हणाल तर आपणच आता एकमेव मराठी अस्मितेचे तारक आहोत हा दावा त्यांनी चांगलाच मजबुत केला, भले त्यांना ह्या प्रकरणात ४ लढाऊ आमदारांच्या निलंबनाचे नुकसान सोसावे लागले. बरेच लोक म्हणत आहेत की हे बाहेर गेले ४ जण पुढच्या वेळी अजुन ४० जणांच्या खांद्यावर बसुन थाटामाटात विधानसभेत प्रवेश करतील, होप सो तसेच घडेल. तसे बघायला मनसेसाठीही ही "विन-विन" वाटल असली तरी मला सध्याच्या कालमर्यादेच्या कक्षात ही "विन-लुज सिच्युएशन" वाटते ....&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p align="justify"&gt;&lt;span class=""&gt;तुर्तास मनसे&lt;/span&gt; आमदारांचे अभिनंदन ... !!! &lt;/p&gt;&lt;p align="justify"&gt;जय महाराष्ट्र !!!! &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1401137485329866866-3046799202478532026?l=chhota-don.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chhota-don.blogspot.com/feeds/3046799202478532026/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=1401137485329866866&amp;postID=3046799202478532026&amp;isPopup=true' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/3046799202478532026'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/3046799202478532026'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chhota-don.blogspot.com/2009/11/blog-post.html' title='.... नाठाळाच्‍या माथी हाणू काठी !!!'/><author><name>छोटा डॉन</name><uri>http://www.blogger.com/profile/14212514677839197506</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='12384012912790640853'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1401137485329866866.post-5181642918898922756</id><published>2009-10-27T04:40:00.000-07:00</published><updated>2009-10-27T04:42:39.123-07:00</updated><title type='text'>निवडणुका आणि मानसोपचार तज्ज्ञ ...</title><content type='html'>आपल्या घराच्या विस्तिर्ण अशा बाल्कनीवर फ़ेर्‍या मारुन ( वे समोर तेच तेच "पडलेले" चेहरे पाहुन ) दादुमहाराजांना प्रचंड वैताग आला आहे, काय करावे काही सुचत नाही. जरा कुठे बाहेर जावे म्हटले तर मिडीयाच्या आग्यामोहळाचा टेरर आहे म्हणुन तो ही उपाय कटाप. मधुनच मिलिंद त्याच्या ब्लॆकबेरीमध्ये डोकावुन काही तरी युसलेस डेटा देत असतो, कार्यकारी संपादक व खासदार ही उगाच काहीतरी बोलायचे म्हणुन उसने अवसान आणुन बोलत असतात पण आता त्याला काहीच अर्थ नाही हे दादुमहाराजांना उमजले आहे म्हणुन ते “जाऊ दे आता, काय करणार ?” अशा अर्थाचे हातवारे करत असतात. एके काळी सरकारला फ़ोडुन काढायला हातात घेतलेला ऊस घेऊन ते (वांद्र्यातुन डागलेल्या व इकडे ) गच्चीत येउन पडलेल्या रॊकेट्सचे अवषेश एका बाजुला सारत असतात, उगाच एक विरंगुळा म्हणुन.&lt;br /&gt;बराच वेळ निघुन जातो, अचानक दादुमहाराज एकदम जोशात म्हणतात “चला रे, एक अपॊइन्टमेंट आहे फ़ॊरेनच्या डॊक्टराची, कमीत कमी ही तरी जागा राखली पाहिजे ...“&lt;br /&gt;सगळी सेना (पक्षी : मिलिंद, कार्यकारी संपादक व इतर १-२ गोटातले ) त्यांच्यामागोमाग निघते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ठरल्या वेळी ते तज्ज्ञांच्या केबिनमध्ये जाऊन बसतात. मधल्या खुर्चीवर दादुमहाराज कपाळावर रुमाल घेऊन, साईडला मिलिंद एका वेळी ३-४ फ़ोनवर “ बोला, मीच साहेब आहे. “ अशी समोरच्याची बोळवण करत, दुसया बाजुला कार्यकारी संपादक उगाच टेबलावर पेपर चाळत व चेहरा वाकडा करत बसतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एक गोरा डॊक्टर घाम पुसत समोरच्या खुर्चीवर येऊन बसतो.&lt;br /&gt;“नमस्कार, तुमच्यातले दादुमहाराज कोण?”&lt;br /&gt;&lt;br /&gt;(पुढेपुढे करणा-या मिलिंदाला दाबुन ) “नमस्कार, मीच दादुमहाराज”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“वेल, तुम्ही नक्की काय करता?”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“मी लढतो, आय मीन मी खरेतर वैयक्तीक स्वत: लढत नाही तरीपण पडतो.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“इंटरेस्टिंग, मजेशीर प्रकरण आहे. लढतो ;पण लढत नाही आणि तरीही पडतो. साऊंड्स क्रेझी.&lt;br /&gt;असो, आता आपण मुद्द्याकडे वळु, नक्की काय लढता किंवा नक्की काय लढत नाही तुम्ही, शिवाय तुम्ही पडता ते नक्की कशात ? “&lt;br /&gt;&lt;br /&gt;“मी राजकारण खेळतो, निवडणुका लढतो आणि त्यातच पडतो, आय मीन मी स्वत: लढत आणि पडत नाही पण माझा प़क्ष लढतो आणि आमचे उमेदवार पडतात.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;( १ ग्लास पाणी पिऊन ) “ थांबा थांबा, आपण एकेक मुद्दा घेऊ, माझा जरा गोंधळ होतो आहे. तुम्ही राजकारण खेळता; मान्य. निवडणुका लढता आणि त्यात पडता; हे ही मान्य. पण स्वत: लढत नाही आणि स्वत: पडत नाही हे जरा गोंधळाचे असले तरी तुम्ही म्हणता म्हणुन मान्य.&lt;br /&gt;पण आता ह्यात पक्ष आणि उमेदवार कुठुन आले ? जर ते पडणार असतील तर ते पडलेले लोक कुठे आहेत ? मग तुम्ही इथे कसे ?”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“मी त्यांचा नेता आहे, थोडक्यात विरोधी पक्षाचा नेता.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ते कशासाठी ? “&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ .... “&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ .... “&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ त्याचं असं काही खास कारण नाही”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ बरं, तर आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही एक नेता असुन राजकारण खेळता व तुमच्या नेतॄत्वाखाली तुमच्या पक्षातले लोक निवडणुका लढतात व त्यात पडतात, करेक्ट ? “&lt;br /&gt;&lt;br /&gt;“येस्स, यु आर राईट डॊक्टर”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“पण मग आता तुमचे उमेदवार पडतात कशामुळे हा महत्वाचा मुद्दा येतो, त्याबद्दल काही डिटेल्स ? “&lt;br /&gt;&lt;br /&gt;( कार्यकारी संपादक एकदम उसळुन ) “ खंजीर खुपसला हो पाठीत मराठी माणसाने, आजच्या युवा पिढीला महाराष्ट्रासाठी रक्त सांडलेल्या १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाचे महत्व कळत नाही.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;( डॊक्टर एकदम ब्लॆंक होऊन ) “ हे पहा इथे मुद्द्यांचा फ़ारच गोंधळ होतो आहे, खंजीर खुपसणारा मराठी माणुस कोण ? त्याच्यावर पोलीस का ऎक्शन घेत नाहीत ? हे युवा पिढी आणि १०५ हुतात्मे हा मुद्दा काय ? शिवाय हे महाशय कोण ? हे सुद्धा उमेदवार असुन पडले आहेत काय ? “&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ नाही; हे उमेदवार होते पण पडले नव्हते, ते सध्या राज्य .... “&lt;br /&gt;&lt;br /&gt;(बोलणे मध्येच तोडत ) “ पुन्हा विसंगत मुद्दा, मगाशी म्हणलात उमेदवार पडतात, आता म्हणत आहात की हे पडले नाहीत ? “&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ अहो ती वेगळी निवडणुक, ही वेगळी. जाऊ दे ते मह्त्वाचे नाही, आपण मुळ मुद्द्याकडे वळु”&lt;br /&gt;&lt;br /&gt;( डॊक्टर घाम पुसत ) “ बरं बरं, ठिक आहे. आता आपण एकेक संदर्भ गोळा करु. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे ह्या निवडणुकीत तुमच्या पक्षाचे उमेदवार पडले की ज्याचे तुम्ही राजकारणी नेते आहात, करेक्ट ? मग आता ते कुणामुळे पडले ?”&lt;br /&gt;&lt;br /&gt;( मिलिंद पटकन ब्लॆकबेरी उघडतो व कार्यकारी संपादक पेपरात डोके खुपसतात. )&lt;br /&gt;(दादुमहाराज उद्वेगाने ) “ अहो तो आहे ना सुपारीमॆन, त्यानेच खोडा घातला.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“पुन्हा संदर्भहीन मुद्दा. हा सुपारीमॆन कोण ? त्याने नक्की काय केले ? “&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ आधी आमच्यातच होता, एके दिवशी सनकेत राजीनामा देऊन निघुन गेला व स्वत:ची वेगळी चुल मांडली. आता निवड्णुकीत आमच्या विरोधात होता. कॊंग्रेसच्या सांगण्यावरुन त्याने मराठी माणसाची दिशाभुल करुन आमची मते फ़ोडली व आमचे उमेदवार पडले. ”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ आता ही कॊंग्रेस नावाची व्यक्ती कोण ? “&lt;br /&gt;&lt;br /&gt;“अहो तो एक प़क्ष आहे आमच्या विरोधातला. त्यांच्यातल्या नेत्यांच्या सांगण्यावरुन ह्या सुपारीमॆनने आमची हक्काची मराठी मते फ़ोडली व कॊंग्रेसला विजय मिळवुन दिला.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ मगाशी तर म्हणालात की विरोधीवाल्यांचे नेते तुम्ही आहात म्हणुन ... ”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ अहो तो मुद्दा वेगळा, ते आमच्या विरोधातले नेते, थोडक्यात ते सत्ताधारी व आम्ही विरोधक”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ओह्ह, आय सी. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्या सुपारीमॆनने तुमची हक्काची मराठी मते फ़ोडली व त्यामुळे कॊंग्रेस जिंकले. पण ही हक्काची मराठी मते तुमच्याकडे पुर्वी असण्यामागे व आता फ़ुटण्यामागे काही खास कारण ?”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ त्याचं असं काही खास कारण नाही.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ खास नसले तरीही काही तरी कारण असावे असा माझे डायग्नॊस्टिक सांगते. असो, आपण ह्यावर जरा सविस्तर बोलु म्हणजे एकेक गोष्टी स्पष्ट होतील.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ अहो त्याला बारामतीच्या काकांची फ़ुस आहे व कॊंग्रेसची सुपारी आहे म्हणुन तो आम्हाला नडतो व आमचे उमेदवार पाडतो.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ आता हे बारामतीचे काका कोण ? माझा गोंधळ वाढत चालला आहे.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ ते महाराष्ट्राच्या राजकारणातले भिष्मपितामह, अख्खे राजकारण ह्यांच्याभोवती फ़िरते. हे इतर वेळी लोकांना सल्ले द्यायचे, आश्वासने द्यायचे व एखाद्याचा गोड बोलुन घात करण्याचे काम करतात. ह्या काकांचे महत्व प्रचंड आहे, त्यांच्याशिवाय इथे पानही हलत नाही.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ ओह; आय सी. अजुन एक प्रश्न. २-३ वर्षामागे तुमच्याच भागातला एक तरुण त्याच्यावर काका अन्याय करतात, दुर्लक्ष करतात वगैरे मुळे मानसिक त्रास होतो अशी तक्रार घेऊन आला होता. तो कोण आणि सध्या काय करत असतो ? “&lt;br /&gt;&lt;br /&gt;( २ मिनीटांची निरव शांतता, कार्यकारी संपादक उठुन बाहेर जातात, मिलिंद “हॆलो हॆलो” करत कोप-यात जातो, दादुमहाराज अस्वस्थ होतात. )&lt;br /&gt;“ तो मुद्दा वेगळा आहे आणि महत्वाचा तर अजिबातच नाही, ते काका वेगळे आहेत. आपण हा मुद्दा इथेच सोडुन देऊ हेच बरे कारण त्याने केस कॊम्पिकेटेड होईल.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ ओह्ह, ओके. हरकत नाही.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ हुश्श्श्श्श “&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ ओके ! म्हणजे आता आपण सगळे संदर्भ पुन्हा एकत्र करु, मी त्याची नोट बनवुन घेतो म्हणजे मला ह्या डेटाचे ऎनालिसीस करता येईल. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही एका पक्षाचे राजकारणे नेते आहात तुमचे कार्यकर्ते निवडणुका लढवतात व त्यात पडतात. तुम्ही स्वत: लढत नाही पण तरीही तुमचा पराभव होतो. ह्यामागचे कारण एक सुपारीमॆन असुन त्याला कॊंग्रेसनामक एका पक्षाची सुपारी आहे, ह्या सुपारीमॆनला प्रेरणा आहे ती बारामतीच्या काकांची. तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचा त्रास होतो. करेक्ट ? “&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ ऎब्सोल्युटली राईट डॊक्टर, तुम्हाला अगदी व्यवस्थित समजले सगळे काही.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ पण ह्यात त्या दुस-या काकांचा व त्या तरुणाचा काहीही संबंध नाही, करेक्ट ? “&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ नाही, गोंधळ होतो आहे. त्या तरुणाचा व ह्या सुपारीमॆनचा संबंध आहे.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ हे पहा हे फ़ारच गोंधळाचे होते आहे, मगाशी म्हणालात त्या काकांचा संबंध नाही. आता म्हणत आहात की सुपारीमॆन आणि तो तरुण ह्यांचा संबंध आहे. मग अशावेळी ते काका काय करतात सध्या ? “&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ खास असे काही नाही, पण जाऊ दे ते महत्वाचे नाही. पण तुम्हाला माझी समस्या बरोबर कळाली असे मला वाटते.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ एक मिनीट, जरा थांबा ! हे सर्व फ़ारच गोंधळाचे आहे. एक काम करु, मी आता तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टींचे व्यवस्थित ऎनालिसीस करतो. आपण उद्या भेटु.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;“ धन्यवाद डॊक्टर, मी उद्या ह्याच वेळी येतो.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;*********************************************************&lt;br /&gt;&lt;br /&gt;( दादुमहाराज व त्यांची सेना जाते व डॊक्टर पुढच्या पेशंटला आत बोलावतात.)&lt;br /&gt;&lt;br /&gt;“नमस्कार, तुम्ही कोण व काय करता ? "&lt;br /&gt;&lt;br /&gt;“नमस्कार, मी विरोधी युतीमधला नंबर २ चा नेता. मी नेहमी निवडणुका लढवतो व जिंकतो, ह्यावेळी लढलो नाही पण हरलो. आमच्या प़क्षाचे उमेदवारही लढले व पडले ...”&lt;br /&gt;&lt;br /&gt;( एकदम जोरदार धप्पकन आवाज येतो.)&lt;br /&gt;&lt;br /&gt;आतला पेशंट दार उघडुन बाहेर येतो व ओरडतो “ अरे पळा पोट्याहो, हे डॊक्टर बेणं चक्कर येऊन पडुन राहिलं बे. कोणीतरी खायला आणा बे काहितरी.”&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याबरोबर बाहेर जमलेले इतर हरिदास साठवले, विजय खातु, देवदास कदम, अनिल देशमुख, अजयसिंह कोयते-पाटील असे नेते पळत येतात व एकमेकांना इथे पाहुन चक्रावुन जातात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;- समाप्त -&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1401137485329866866-5181642918898922756?l=chhota-don.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chhota-don.blogspot.com/feeds/5181642918898922756/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=1401137485329866866&amp;postID=5181642918898922756&amp;isPopup=true' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/5181642918898922756'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/5181642918898922756'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chhota-don.blogspot.com/2009/10/blog-post.html' title='निवडणुका आणि मानसोपचार तज्ज्ञ ...'/><author><name>छोटा डॉन</name><uri>http://www.blogger.com/profile/14212514677839197506</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='12384012912790640853'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1401137485329866866.post-4055156976511848488</id><published>2009-09-17T05:05:00.000-07:00</published><updated>2009-09-17T06:07:33.748-07:00</updated><title type='text'>आम्ही क्युबिकल डेकोरेशन करतो ....</title><content type='html'>&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;तर मित्रांनो ही स्पर्धा होती आमच्या आस्थापनात, ती तिथेच घेतली गेली आणि निकाल  तिथेच जाहीर झाले. जर पुढेमागे आमची कंपनी केंद्र सरकारने बेल-आउट पॅकेज देऊन  चालवायला घेतली तर स्पर्धा महाराष्ट्रात, जाहिरात युपी/बिहारात, प्रत्येक्ष स्पर्धा  कर्नाटकात व बक्षिसवितरण समारंभ दिल्लीत वगैरे होऊन ह्याला "*** गांधी पुरस्कॄत  क्युबिकल डेकोरेशन स्पर्धा " असे नाव दिले जाऊ शकते ...&lt;/div&gt;&lt;span style="color:#cccccc;"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;( तसे पाहिले तर हा मजकुर वाचायचे काही कारण नाही, ऑलरेडी  वाचला असल्यास ( तुमच्या जिवनातल्या अनेक दुर्भाग्यांपैकी एक ) दुर्भाग्य म्हणुन  सोडुन द्या &lt;img title="Wink" alt="Wink" src="http://www.misalpav.com/sites/all/modules/smileys/packs/misal/wink.gif" /&gt; )&lt;/div&gt;&lt;/span&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(0, 51, 255); -webkit-text-decorations-in-effect: underline; "&gt;* क्युबिकल मेकओव्हर कॉम्पिटिशन  :&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;तुम्ही कंपनीत कामाला जाता की नाही, राहु द्यात आपण नुसतेच कंपनीत  जातो असे म्हणु, कुणावर कशाला "काम करण्याचा " आरोप करायचा नाही का ?&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;तर असो.  तुम्ही कंपनीत गेल्यावर ( फ़ुक्कटचे इंटरनेट वापरणे, फ़ोन करणे, गप्पा मारणे वगैरेंसाठी सर्व सोयींनी युक्त अशी जी जागा  असते त्या ) "क्युबिकल" मध्ये बसता की नाही ?&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;इमानदारीत व्यवस्थित बसत असाल तर  तुम्ही ह्या स्पर्धेला पात्र धरले जाल. ऑफीसमध्ये नुसतेच पोरी फिरवण्याचे धंदे  करणार्‍यांनी जर "सैफ अली खान "  ह्याचे सर्टिफिकेट  आणले तर त्याचाही विचार केला जाईल. &lt;/div&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt; &lt;p style="text-align: justify;"&gt;ज्यामध्ये तुम्हाला तुमचे क्युबिकल एक विशिष्ठ थीम घेऊन सजवायचे होते, काहितरी  देखावा तयार करायचा होता ( म्हणजे रोज आपण नुसतेच काम करतो आहोत हा देखावा  उत्स्फुर्तपणे तयार करतो तो नव्हे, काहितरी वेगळा हवा होता). आपल्याकडे गणपतीला कसे  लहान लहान पोरांना नाराज होऊ नये म्हणुन आपण लुटुपुटीच्या स्पर्धा घेतो तर हा  त्यातलाच एक भाग, फक्त इथे "कमी पगारवाढ" हा इश्श्यु महत्वाचा होता. ह्याची सुरवात  आधीपासुनच झाली होती, रोज आम्ही काम केल्याचा देखावा तयार करायचो मग शेवटी बॉसने एक  दिवस "पगारवाढ दिल्याचा" नुसताच देखावा तयार करुन दाखवला व आम्हाला धोबीपछाड घातली.  असो, सगळ्याच गोष्टी काढायची ही वेळ नव्हे.&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;डेकोरेशनसाठी वापरलेली थीम ( उर्फ संकल्पना ), एकुण सजावट, नाविन्य, खर्च्,मेहनत  आदी गोष्टी विचारात घेऊन ( व आपल्या कंपुमध्ये कोणकोण आहे हे पाहुन ) बक्षिस जाहीर  होणार होती. ( थोडक्यात काय तर कंपुबाजी एक वैश्विक जीवनशैली आहे, चालायचेच  ).&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;सर्वात पहिल्यांदा आम्ही काय केले तर जी काही "ऑर्गनायझिंग कमिटी" होती  त्यांना १००० शब्दांचा नियम आणि कायदे यांच्याविषयी अनेक चौकश्या करणारा एक  मोठ्ठ्या ई-मेल ( सीसी : एच आर मॅनेजर ) पाठवला. त्यांनी आत्तापर्यंत नियम असे काही  बनवलेच नव्हते कारण असे काही खरोखर करावे लागेल ह्यांची त्यांना कल्पना नसावी  बहुतेक, त्यांचाच मग घाबरुन "२ दिवसात सर्व डिटेल्स पाठवतो" असा सर्वांना ई-मेल आला  व नंतर जेव्हा खरोखर मेल आला तेव्हा भेंडी त्यांनी आमच्याच मेलमधल्या ८०% शंका  "नियम" म्हणुन वापरुन टाकल्या होत्या ( तर ह्यातुन आपण काय शिकलो की साहित्यचौर्य  हा केवळ आंतरजालाचाच प्रॉब्लेम नाही, ते कोठेही होऊ शकते).&lt;/div&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;एखादा १००० शब्दांचा लेख अथवा काथ्याकुट लिहायचा असता किंवा एखाद्या संवेदनाशील  विषयावर मोठ्ठ्या भिंगाचा चष्मा घालुन व कपाळाला आठ्या घालुन समिक्षा वगैरे करायची  असती तर हा आमच्या डाव्या हातचा मळ होता, पण इथे मामला कठिण होता. मग आम्ही  मदतीसाठी &lt;a href="http://www.misalpav.com/node/8814"&gt;मिपाकरांना साद &lt;/a&gt;घातली  आणि बघता बघता अनेक कल्पना आल्या. प्रतिसाद आणि आयडिया देणार्‍या सर्वांना धन्यवाद  ( अ‍ॅड्या, राज्या, टार्‍या आणि धम्या तुम्हाला नंतर बघतो साल्यांनो &lt;img title="Wink" alt="Wink" src="http://www.misalpav.com/sites/all/modules/smileys/packs/misal/wink.gif" /&gt;  ).&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;त्यातुन आम्ही एक &lt;u&gt;"सहजरावांनी"&lt;/u&gt; सुचवलेली थीम निवडली व पेपरवर्क सुरु  केले ( ह्यालाच आमच्या रुममेट्सनी "तुम्ही फक्त कारणे शोधा **साठी " साठी असे  म्हणले, पर्याय नाही, जनहितार्थ काही करायचे म्हणले की अशी टिका सहन करावीच लागते  ...)&lt;/div&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;आता माझी थीम तर फायनल झाली होती की &lt;span style="color:#0033ff;"&gt;"एक मॉडर्न  खेडे व एक मेट्रोसिटी"&lt;/span&gt; दाखवुन नव्या भारताचे चित्र मांडायचे. मग त्यानुसार  नेटवर भरमसाट सर्फिंग करुन काही मॉडेल्स फायनल केली. शहरासाठी भरपुर काही मिळाले पण  खेड्यासाठी काय दाखवावे ह्यावर आमचे गाडे पुन्हा आडले, पुन्हा सर्वांना खरडीद्वारे  साद घातली व पुन्हा मिपाकरांचे भरभरुन रिप्लाय आले ( पण ह्याच दरम्यान कुठल्यातरी  नतद्रष्टाने "मिपाकरांच्या खरडवह्यातल्या खरडींची संख्या" मोजुन सर्वात जास्त टीपी  कोण करतो ह्याचा कौल घेतला, पाहुन घेतो रे, पुढचा लेख येऊदेत तुझा, नाय "गल्लत होते  आहे" ह्या शिर्षकाखाली १००० शब्दांचा वाघासारखा प्रतिसाद लिहला तर दुसर्‍या आयडीने  लेखन करेन).&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;सर्व काही आवश्यक माहिती मिळाली, मॉडेल्स ( फॅशन टिव्हीवाल्या  नव्हे, डेकोरेशनच्या ) ही फायनल झाल्या, मटेरियलही येउन पडले ( ते कोणी आणले  ह्याच्या फुक्कटच्या टांभारचौकश्या ( कॄपया "ट" च्या ठिकाणी "च" असे वाचावे) करु  नयेत, अपमान होईल). केव्हा, कुणी, काय , कसे आणि किती ( हे सर्व प्रश्न थर्मोकॉल  मॉडेल्सशी निगडीत आहेत ह्याची आवश्य नोंद घ्यावी ) ह्याचेही प्लानिंग झाले व  युद्धाला तोंड फुटले...&lt;/div&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt; &lt;p style="text-align: justify;"&gt;ऑफीसमध्ये कामाच्या वेळात बसुन जर मी थर्मोकॉल-वर्क करत बसलो असतो तर माझ्या  बॉसला झीट आली असती व त्याने एक तर मला थर्मोकॉलच्या भिंतीत चिणुन मारले असते वा  स्वतः थर्मोकॉलच्य गोळ्या खाऊन आत्महत्या केली असती म्हणुन मी हे काम घरी करण्याचा  निर्णय घेतला. घरीही परिस्थीती फार वेगळी नव्हती, आमच्या रुमवर असे काही काम करणे  ह्याची तुलना ओसामा बिन लादेनच्या गुहेत "आंतरराष्ट्रिय दहशतवादाचे उच्चाटन" अशी  चर्चा घडवुन आणणे किंवा प्रविण तोगडिया / वरुण गांधीबरोबर बसुन "मदरश्यांना वाढीव  अनुदान" ह्यावर उहापोह करण्यासारखे आहे. तरीही आम्ही हे अवघड शिवधनुष्य पेलले व  स्ट्रॅटेजी तयार करुन त्यानुसार वागण्यास सुरवात केली ( ह्यात २-३ दिवस रुममध्ये  अपशब्दांचा वापर कमी करणे, स्वतःचा लॅपटॉप स्वखुषीने दुसर्‍यांना वापरण्यास देणे,  वेळप्रसंगी स्वतः ऊठुन चहा वगैरे करणे, विकांताच्या नाष्टा/चहा/आदी पदार्थांचे बिल  भरणे वगैरे वगैरे गोष्टी येतात. असो, जास्त खोलात शिरण्याची आवश्यकता नाही).&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;शेवटी आमच्या ह्या स्ट्रॅटेजीला बळी पडुन बहुतेक बाबीत माणसाशी साधर्म्य असणारा  माझा एक मित्र मदतीला तयार झाला. पण हे घडत असताना त्याने निवडणुकपुर्व युती करताना  जशी शिवसेना अनंत नाटके करते व रोज उठुन आपल्या युतीतल्या पक्षाला शिव्या घालते तसा  "देखावा" त्याने २ दिवस सादर केला, पण माझ्यासमोर भाजपासारखाच इतर काही पर्याय  नसल्याने मी आपले शांतपणे त्याचे नखरे ऐकुन घेतले व शेवटी त्याला "थर्मोकॉल  कापायच्या" कामाला बसवले. ही एक अभुतपुर्व घटना होती, ह्या मित्राने ह्यापुर्वी  डास, ढेकुण आणि कमीत कमी मित्रांची इज्जत ह्याशिवाय इतर काही कधीच कापले नव्हते.  वास्तविक पाहता हे त्याचे कामच नव्हे कारण त्याचे कुठुन न कुठुन परशुरामाशी, खंडो  बल्लाळाशी आणि बाजीप्रभु देशपांड्यांशी नाते लागत असल्याने त्याला जिभेचा  दांडपट्टा फिरवणे एवढेच माहित. असा हा मित्र चक्क बसुन थर्मोकॉल कापत आहे हे दॄष्य  पहायला फ्लॅटवरची अवघी मित्रमंडळी लोटली होती. सगळे एकत्र जमणे ह्या योगायोगाचा हा  दुसरा प्रसंग, पहिल्या वेळी मी जेव्हा परदेशवारीनंतर बॅगेतुन शिवास रिगलची कुपी (  अ‍ॅड्या, कसा आहेस रे ? ) बाहेर काढली होती तेव्हा हाच सीन घडला होता, त्यानंतर  पुन्हा तशी "शनी-मंगळ युती"नाही घडली.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;ह्या दरम्यान आम्ही दोघांनी मिळुन आख्खा  फ्लॅट थर्मोकॉलमय करुन टाकला होता, जिकडे नजर जाईल तिकडे थर्मोकॉल, सकाळी हापीसात  जातना बुट घालायचा म्हणाला तर त्यातुन आहे १२५ ग्रॅम थर्मोकॉलचे तुकडे बाहेर काढा,  फॅन लावला की उडणार्‍या थर्मोकॉलबरोबर झिम्मा खेळा आदी प्रकारांनी आमच्या इतर  रुममेट्सच्या डोक्याला व्यवस्थित शॉट लागला आहे ह्याची खात्री करून घेतली. पुढे हे  प्रकरण एवढे वाढले की एक दिवस खुद्द आम्हाला रात्री ( १ वाजता ) जेवताना मी  "बटाट्याची भाजी" खातो आहे की "थर्मोकॉलची भाजी" खातो आहे हेच कळेना.&lt;/div&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;शेवटी (सरकारस्थापनेवेळेस येतात तशा ) अनंत अडचणींना फाट्यावर मारुन आम्ही  कसेबसे एकदाचे सर्व होमवर्क पुर्ण केले व तो सर्व कच्चा माल ऑफीसमध्ये  डेकोरेशनदिवशी व्यवस्थित बॉक्समध्ये पॅक करुन घेऊन गेलो ( पण त्या गडबडीत कंपनीत  प्रवेश करण्यासाठी आवश्यक असते ते " आयडेंटि कार्ड " सोईस्कर विसरलो होतो हा भाग  अलहिदा ). ते बॉक्स पाहुन आमच्या कलिग्सना झीट यायचीच बाकी होती, मी आल्याआल्या  फटाफट "असेंब्ली सिक्वेन्सच्या प्रिंट्स" काढुन आमच्या टिममध्ये वाटल्या व  त्यांनाही आता सर्व कच्चा माल असेंबल करुन फायनल डेकोरेशनच्या लुकमध्ये  बदलवण्याच्या कामाला लावले. आमच्या बरोबर असलेल्या काही आकर्षक गोष्टींमुळे ( कॄपया  फोटो मागु नयेत ) अनेक स्वेच्छेने मदत करणारे स्वयंसेवक मदतीचा हात घेऊन पुढे आले व  पाहता पाहता ६ तासात "डेकोरेशन रेडी" झाले ...!!!&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;हे पहा ते डेकोरेशन :&lt;/div&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://lh3.ggpht.com/_Tp2t5Hpoksg/Soq0s_tt0sI/AAAAAAAACWY/BvJOtOrnckY/s720/DSC05277.JPG"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 720px; height: 487px;" src="http://lh3.ggpht.com/_Tp2t5Hpoksg/Soq0s_tt0sI/AAAAAAAACWY/BvJOtOrnckY/s720/DSC05277.JPG" border="0" alt="" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://lh5.ggpht.com/_Tp2t5Hpoksg/Soq0wpzIJ3I/AAAAAAAACWg/c6EpfnC5z9U/s640/DSC05278.JPG"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 640px; height: 480px;" src="http://lh5.ggpht.com/_Tp2t5Hpoksg/Soq0wpzIJ3I/AAAAAAAACWg/c6EpfnC5z9U/s640/DSC05278.JPG" border="0" alt="" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;span class="Apple-style-span"  style="color:#0033FF;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(0, 51, 255); "&gt;डेकोरेशनची थीम :&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color:#0033ff;"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;त्याचे नाव मी "इंडिया :  फ्युचर इज हियर " असे दिले होते. ह्यत मी एक सर्वसोईसुविधायुक्त असे स्वयंपुर्ण  आदर्श खेडेगाव व सर्व निर्यातप्रधान वस्तुंचे उत्पादन करणारे महानगर अशा २  गोष्टींचा सेट-अप लावला होता&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;मी "स्वयंपुर्ण खेड्यामध्ये" दाखवलेल्या गोष्टी  म्हणजे एक मस्तपैकी शेत व ते ही "देशमुख फार्म" ह्या नावाचे, एक मंदिर, काही घरे,  पिण्याच्या पाण्याची टाकी, एक शाळा, एक दवाखाना, पंचायत समितीचे कार्यालय,  व्यवस्थित आखलेले रस्ते, भरपुर हिरवळ, बायोगॅस प्लँट, कन्युनिकेशन टॉवर्स वगैरे  दाखवले होते. ह्या सर्वांना पुरक असे ट्रॅक्टर, बैल, व्यक्ती आदींचे कटाआउटसयोग्य  ठिकाणी लावले होते.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;मॉडर्न शहर दाखवताना मी त्यात आयटी पार्क, ऑटोमोबाईल  कंपन्या, आर &amp;amp; डी सेटप्स, इस्रो वगैरे दाखवले होते. ह्या सर्वांना पुरक आणि  आवश्यक म्हणुन दळणवळणाची सुविधा देणारे फ्लायओव्हर्स, एक्स्प्रेस हायव्हेज, मेट्रो  रेल्वे, विमानतळ आदी गोष्टी दाखवल्या होत्या ...&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color:#ff0066;"&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;मॉरल : शेवटी जेव्हा पहाणीसाठी "परिक्षक" येणार होते तेव्हा  त्यांना २ मिनीटात आपली थीम व त्याचे महत्व सांगायचे होते.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;मी सांगितले की "  शहरांचा विकास होतोय ह्यात वादच नाही, भारतीय शहरे सध्या नुसतेच भारतासाठी महत्वाची  नसुन आख्ख्या जगासाठी माहितीची आणि तांत्रिक सेवेचे हब्स झाली आहेत.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;पण एवढेच  संपुर्ण नाही, आज भारतीय खेडीही अशीच स्वयंपुर्ण झाली तर तिथला माणुस नोकरीसाठी  उगाच शहराकडे धाव घेणार नाही सध्या प्रमुख्य समस्या असलेली अस्ताव्यस्त आणि  गलिच्छपणे विस्तारणारी शहरे आपोआप सुधारतील ...&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;भारताच्या सर्वांगिण प्रगतीसाठी  वरील २ गोष्टी सारख्याच आवश्यक आहेत, अन्यथा संतुलन बिघडुन जाईल व सर्व व्यवस्था  कोलमडुन पडेल ...&lt;/div&gt;&lt;/span&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;( नंतर लोकांनी येड्यासारख्या टाळ्या वाजविल्या पण  त्यात काही विषेश नाही. असो. )&lt;/div&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt; &lt;p style="text-align: justify;"&gt;तर अशा प्रकारे "आम्ही क्युबिकल डेकोरेशन करतो ...."&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;उपसंहार :&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;फोटो व वृत्तांत द्यायला ( आमच्या ख्यातीला अनुसरुनच ) बराच उशीर  झाला व त्या दरम्यान बर्‍याच घटना घडुन गेल्या. त्याचा थोडक्यात घेतलेला मागोवा  :&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(102, 102, 102); "&gt;(ता.क. : खाली उल्लेख झालेली अलमोस्ट सगळीच पात्रे (शब्दश: घेतले तरीही हरकत नाही) ही "मिसळपाव.कॊम" वर लेखन करतात (असे तेच म्हणतात ) त्यामुळे ब-याच जणांना हे आऊट ऒफ़ कंटेक्स्ट वाटु शकते )&lt;/span&gt;&lt;/div&gt; &lt;ol&gt; &lt;li style="text-align: justify;"&gt;आमच्या अक्षम्य दिरंगाईवर खवळुन "नंदनशेठनी" त्यांच्या इथुन प्रकाशित  होणार्‍या एका "सॅन डियेगो ट्रिब्युन" ह्य नियतकालीकात " एसी व पीसी वाल्यांचा  क्युबिकल डेकोरेशनचा माज ..." ह्या शिर्षकाखाली समस्त व्हाईट कॉलर जॉब वाल्यांना ४  खडे बोल सुनावणारा अग्रलेख लिहला.&lt;/li&gt; &lt;li style="text-align: justify;"&gt;"अवलियाशेठ"नी आम्ही दाखवलेल्या मॉडेलमध्ये मंदिरावर "भगवा ध्वज" नसल्याच्या  निषेधार्थ आंतरजालीय भगव्या आघाडीला हाताशी धरुन आंतरजालेय मोर्चे आणि निषेधसभा  घेतल्या. पुण्याच्या पेशव्यांनी २ दिवस अनेक वेबसाईट्सची बँडविड्थ अडकवुन  ठेवल्याच्या बातम्या आहेत.&lt;/li&gt; &lt;li style="text-align: justify;"&gt;विजुभाउ, अदिती, टिंग्या आदी धर्मनिरपेक्ष लोकांनी गावामध्ये चर्च आणि मशिद का  नाही म्हणुन धरणे धरल्याचे समजते. तसेच आम्हाला घेराव घालण्याचा त्यांचा मनसुबा  बोलुन दाखवला. श्री. टारझन ह्यांनी स्वखुषीने आमच्या संरक्षणाची जबाबदारी उचलल्याचे  समजले.&lt;/li&gt; &lt;li style="text-align: justify;"&gt;गावामध्ये बार न दाखवुन "दारुबंदी" सारख्या अनिष्ठ प्रथांना थारा दिल्याच्या  निषेधार्थ राजे व अ‍ॅडी जोशी ह्यांनी रास्तारोको केल्याचे समजते.&lt;/li&gt; &lt;li style="text-align: justify;"&gt;धमाल मुलगा ह्यांनी आपल्या घरावरच "देशमुख फार्म" अशी पाटी लावल्याचे चित्र  स्थानिक दैनिकात छापुन आले.&lt;/li&gt; &lt;li style="text-align: justify;"&gt;बिपीन कार्यकर्ते ह्यांनी पुढच्या भारत भेटीत "आदर्श नगर" ला भेट देऊन तिथे एक  कट्टा घेण्याचा मनसुबा व्यक्त केला. नेहमीप्रमाणे निखील देशपांडे हे बिकांना सहमत  होते.&lt;/li&gt; &lt;li style="text-align: justify;"&gt;पराची ह्या गावात नेटकॅफे कितपत चालेल व सुम्दर कन्या किती आहेत ह्याची चाचपणी  सुरु केल्याचे समजते ...&lt;/li&gt; &lt;li style="text-align: justify;"&gt;फोटोची चौकशी करण्यासाठी अनेक व्यनी केले गेल्याने "सहजरावांचा" ह्या वर्षीचा  "व्यनी कोटा" संपल्याचे समजते, त्यांनी आता दुसर्‍या खात्यासाठी मिपा  व्यवस्थापनेकडे अर्ज केल्याचे समजते.&lt;/li&gt;&lt;/ol&gt; &lt;p style="text-align: justify;"&gt;असो, तुर्तास इतकेच ...&lt;/p&gt; &lt;p style="text-align: justify;"&gt;ता.क. : सदर डेकोरेशन ला "तृतीय क्रमांकाचे पारितोषीक" मिळाले  :)&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1401137485329866866-4055156976511848488?l=chhota-don.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chhota-don.blogspot.com/feeds/4055156976511848488/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=1401137485329866866&amp;postID=4055156976511848488&amp;isPopup=true' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/4055156976511848488'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/4055156976511848488'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chhota-don.blogspot.com/2009/09/blog-post.html' title='आम्ही क्युबिकल डेकोरेशन करतो ....'/><author><name>छोटा डॉन</name><uri>http://www.blogger.com/profile/14212514677839197506</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='12384012912790640853'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://lh3.ggpht.com/_Tp2t5Hpoksg/Soq0s_tt0sI/AAAAAAAACWY/BvJOtOrnckY/s72-c/DSC05277.JPG' height='72' width='72'/><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1401137485329866866.post-3029513058549879489</id><published>2009-07-27T21:58:00.001-07:00</published><updated>2009-07-27T22:09:20.545-07:00</updated><title type='text'>परिक्षण : मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ...</title><content type='html'>&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(0, 51, 255); "&gt;"महेश मांजरेकर हे एक जेष्ठ व प्रतिष्ठित  सिनेव्यक्तिमत्व आहे का ?"&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(0, 51, 255); "&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(0, 0, 0); "&gt;आहे.&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(0, 51, 255); "&gt;“महेश मांजरेकर हे उत्कृष्ठ अभिनेते आहेत का  ?“&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;असु शकतात, नक्की सांगता येणार नाही. ते भाई अगर डॊनच्या रोलमध्ये  जितके जिवंत वाटतात तितकेच ते शिवाजीमहाराजांच्या अस्थायी वाटतात. अर्थातच हा  मतमतांतराचा मुद्दा असु शकतो.&lt;/div&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(0, 51, 255); "&gt;“महेश मांजरेकर हे एक उत्कॄष्ट आणि हुशार निर्माते  / दिग्दर्शक आहेत का ? “&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;हो आहेत, हे उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. आता  त्यांना हुशार आणि पब्लिकची नाडी बरोबर ओळखणारे निर्मातेही समजण्यास प्रत्यवाय  नसावा कारण मराठी माणसाच्या मनाचा नेहमीच हळवा कोपरा राहिलेला महाराजांचा विषय  निवडुन त्यांनी “मी शिवाजीराजे भोसले बोलतोय” ह्या चित्रपटाची निर्मीती केली.&lt;/div&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="http://farm3.static.flickr.com/2525/3762333316_35e4101f5b.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 470px; height: 353px;" src="http://farm3.static.flickr.com/2525/3762333316_35e4101f5b.jpg" border="0" alt="" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(0, 51, 255); "&gt;“मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा एक उत्कृष्ट,  चांगला आणि गाजलेला चित्रपट आहे का ?”&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;एका शब्दात अगर वाक्यात हे सांगणे  कठिण आहे. “एखादा चांगला आणि उत्कृष्ट चित्रपट हा गाजेलच असे सांगता येत नाही तसेच  एखादा भयंकर गाजलेला चित्रपट हा उत्कृष्टच असेल असेही छातीठोकपणे म्हणता येत नाही”  हा चित्रपटसॄष्टीचा मुलभुत नियम आहे, तोच इथे चपखल लागु होतो. हा चित्रपट भयकंर  गाजला आणि पब्लिकला आवडला हे सुर्यप्रकाशाइतकेच सत्य आहे, सादरीकरणही भव्य आहे  ह्यातही वाद नाही मात्र मला हा चित्रपट चांगला किंवा उत्कृष्ट वाटला नाही.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;मात्र  हा चित्रपट एका हुशार माणसाने ( पक्षी : महेश मांजरेकर ) बनवलेला अतिशय धंदेवाईक  आणि सरळसरळ भावनांना हात घालुन मराठी माणसाला चित्रपटगृहात खेचण्यात यशस्वी झालेला  एक गाजलेला चित्रपट आहे हे मात्र तेवढेच निर्वीवाद सत्य आहे. असो.&lt;/div&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(0, 51, 255); "&gt;“मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ही नक्की कशाची कहाणी  आहे ? नक्की कुणावर फ़ोकस करुन हा चित्रपट पुढे सरकरतो ? “&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;ही कथा आहे  एका न्युनगंडाने पिचलेल्या आणि मुंबईतुन हद्दपार होण्याच्या भितीने आत्मविश्वास  गमावुन बसलेल्या व आपल्या प्रत्येक अपयशाचे दुसयाच्या कर्तुत्ववानपणावर आणि कष्टावर  फ़ोडणा-या एका प्रातिनिधीक मध्यमवर्गीय पापभिरु मराठी माणसाची म्हणजे दिनकर भोसले  यांची.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;ऒफ़ीसमध्ये, बाजारात, रस्त्यावर, घरी, दुकानात असे पदोपदी अपमान सहन करुन  राहणारे दिनकर भोसले, उत्तम मार्क असुन स्वत:च्या मुलाला एका स्वत:च्या मित्राच्या  कॊलेजात पैसे देण्याची ऐपत अथवा तयारी नाही म्हणुन इंजिनीयरिंगची ऎडमिशन घेऊन देऊ न  शकलेले दिनकर भोसले, मराठी आडनावावे सिनेसृष्टीत अडचण होते अशी स्वत:च्या मुलीची  मुक्ताफ़ळे हताशपणे ऐकणारे दिनकर भोसले, स्वतःसाठी एक शर्ट विकत घेण्यासाठी  अ‍ॅरियर्सची वाट पहाणारे दिनकर भोसले, ऑफीसमध्ये आपल्या साहेबांचा जाच अकारण सहन  करणारे दिनकर भोसले, दररोज घरात विवीध कारणांवरुन आपल्याच बायकोचे टोमणे ऐकुन  घेणारे व त्यावरुन तिच्याशी वाद घालणारे दिनकर भोसले.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;पण बाहेरच्या जगाचा राग  आपल्या अमराठी भाडेकरुंवर अकारण काढणारे हेच ते दिनकर भोसले, दु:ख आणि अपमान  दारुच्या नशेत विसरायला एका मद्राश्याच्या बारमध्ये जाऊन अकारण आरडाओरडा आणि  अरेरावी करणारे हेच ते दिनकर भोसले, स्वतःच्या अनावश्यक मस्तीमुळे त्याच बारमधुन  मार खाऊन बाहेर पडणारे व नशेत बरळत स्वतःच्या घरच्यांना त्रास देणारे हेच ते हेच ते  दिनकर भोसले.&lt;/div&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(0, 51, 255); "&gt;"सिनेमाचे मध्यवर्ती कथासुत्र काय आहे ?  "&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;ती आहे एक झुंज, २ असमान पातळीवर असणार्‍या व्यक्तीमत्वांची.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;सोशीक,  पदोपदीच्या अपमानाने पिचुन गेलेल, आत्मविश्वास हरवुन बसलेले दिनकर भोसले आणि  स्वतःच्या फायद्यासाठी शासकीय यंत्रणेला खिशात घालणारा, अत्यंत धुर्त आणि मस्तीखोर  असा गोसालिया बिल्डर.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;गोसालियांचा दिनकररावांच्या ऐन मोक्याच्या जागी असलेल्या  राहत्या घराच्या जागेवर डोळा असतो, त्याला तिथे एक कमर्शियल कॉंप्लेस उभे करायचे  असते. पण भोसले ती जागा सोडायलाअ नकार देतात व त्याच्या अमिषाला भिकही घालत  नाहीत.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;ह्या सर्वांमुळे पेटुन उठलेला गोसालिया व आपल्या निर्णयावर ठाम असणारे  भोसले ह्यांची झुंज हे मध्यवर्ती कथासुत्र ...&lt;/div&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(0, 51, 255); "&gt;"मग ह्यात शिवाजी महाराजांचा कुठे संबंध येतो  ?"&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;दारुच्या नशेत जेव्हा दिनकररावांवर आपल्या अपमान आनि कुचंबणेच्या  आठवणींच्या सहस्त्र इंगळ्या जेव्हा डसतात तेव्हा ते कंत्रोल सुटुन ह्या सर्वांचे  खापर आपल्या "मराठीपणावर ( पक्षी : मराठी म्हणुन जन्म घेतल्यामुळे सोसाव्या  लागणार्‍या यातनांवर ) " फोडतात व "मला मराठी असल्याचे लाज वाटते" हे वाक्य ओरडुन  ओरडुन सांगतात तेव्हा रायगडावरच्या राजदरबारात बसलेल्या महाराजांच्या कानावरचे  कल्ले रागाने थरथरुन उठतात. ज्यांना सुखाने जगता ह्यावे म्हणुन आपण ज्या हिंदवी  स्वराज्याच्या अट्टाहास केला तोच मराठी माणुस आज आपल्याला "लाज वाटते" असे म्हणतो  हे पाहुन महाराजांच्या संतापाला सीमा रहात नाही व ते ह्याचा जाब विचारायला दिनकर  रावांकडे निघतात व कथेत "शिवाजी महाराजांचा प्रवेश" होतो.&lt;/div&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(0, 51, 255); "&gt;"महाराजांच्या येण्याने असा काय फरक पडतो ?  "&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;महाराज दिनकर भोसल्यांचे ब्रेनवॉशिंग करतात व त्याचा खचलेला  आत्मविश्वास पुन्हा जागॄत करतात, त्याला हिंमतीने लढायला उद्युक्त करतात, मराठी  माणसाने पुन्हा एकत्र येऊन आत्मविश्वासाने उभारले पाहिजे व हिंमतीने संकटाचा सामना  केला पाहिजे हा विश्वास त्याच्यात जागवतात. अजुन बरेच काही काही म्हणतात पण मुळ  सुत्र तेच त्यामुळे इतकेच ...&lt;/div&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(0, 51, 255); "&gt;" मग नक्की काय बदल होतो भोसल्यांच्यात व त्या  परिस्थीतीत ? "&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;स्वतःचा स्वाभिमान, आत्मसन्मान आणि हिंमत परत मिळवलेले  भोसले सर्वच पातळ्यांवर आपल्या हिंमतीचे प्रदर्शन घडवतात व यश मिळवतात. मग ते  मुलाच्या कॉलेजचे अ‍ॅडमिशन असो, वा मुलीचे सिनेमातले करियर मार्गी लावणे असो,  आपल्या साहेबाला त्याची जागा दाखवणे असो, पैशाला चटावलेल्या महानगरपाहिकेतल्या  शासकिय अधिकार्‍यांची चुक त्यांना कठोरपणे दाखवुन देऊन स्वतःचे काम करुन घेणे असो,  वा गोसालियाच्या नाकावर टिच्चुन दुसर्‍या एका मराठी बिल्डरकडुन त्याच जागेवर  स्वतःला हवे तसे आणि स्वतःचेही हित पहाणारे कॉप्लेक्स उभारणे असो ह्या सर्व  परिस्थीती यश हे दिनकर भोसल्यांचेच असते.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;मधल्या काही पटकथेच्या मागणी असणार्‍या  घटना रुढीनुसार घडुन शेवटी आपल्याला हवा तसा गोडगोड शेवट होतो व भोसले "मला मराठी  असल्याचा गर्व आहे" ह्या वाक्याला एक प्रतिष्ठा मिळवुन देतात ...&lt;/div&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(0, 51, 255); "&gt;"मग हा एवढा चांगला विषय हाताळणारा चित्रपट मला  भरकटलेला आणि तद्दन गल्लाभरु का वाटला ? "&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;सांगतो, सिनेमाच्या  सुरवातीपासुन दिनकर भोसल्यांचे जे "अपमान सहन करणे" दाखवलेले आहे ते अत्यंत बटबटीत  आणि बेसलेस आहे, एवढा अपमान कोणी अकारण करत नसतो व कोणी केला तर समोरचा सहन करत  नसतो, सहन करण्याला माणुस म्हणुन जगण्याचा हक्क नाही, असल्या नेभळट आणि हतभागी  माणसाची समाजाला अजिबात गरज नाही. इथे अनावश्यकरित्या अपमानांचे उदात्तिकरण करुन  जनमानसाच्या भावनेला हत घालल्याचे व त्या पेटवण्याचा प्रयत्न सुरवातीच्या काही  घटनातुन होतो.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;ठिकठिकाणी अपमान सहन करणारे दिनकर भोसले मात्र जेव्हा बारमध्ये  जातात तेव्हा एवढा कमालीचा माजोरडेपणा, भांडखोरपणा अणि मस्तीखोरपणा का करतात ह एक  प्रश्नच आहे ? त्याचे समर्थन कसे होऊ शकते ?&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;शिवाय जेव्हा महाराजांचा  शुभ-आशिर्वाद आणि भेट म्हणुन भवानी तलवार मिळते तेव्हा ह्याच भोसल्यांचे रुपांतर  एका सुपर हिरोत होते व रॉबीनहुडसारखी अचाट, अतर्क्य, न पटणारी कॄत्ये करु लागतात.  हा काय मुर्खपणा ? ज्या घटना पटणे शक्य नाही किंवा लौकिक अर्थाने शक्य नाहीत त्या  ते सहजपणे चुटकीसरशी पार पाडतात ?&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;महानगरपालिकेचे मदमस्त अधिकारी एका भाषणाने (  किंवा सडेतोड बोलण्याने ) सुधारणे व त्यांनी लगेच इमानदारीने काम करणे, शौर्य  पुरस्कार मिळालेला एक पोचलेला पोलीस अधिकारी केवळ शुटिंग चालु आहे म्हणुन  भोसल्यांकडुन केल जाणारा अपमान सहन करणे , सरकारात मंत्री असलेल्या एका मंत्राच्या  कॉलेजात अ‍ॅडमिशनसाठी म्हणुन भोसल्यांनी त्याला भेटणे व त्याला बोलण्यात गुंतवुन  मोबाईलवर त्याचे शुटिंग घेऊन त्याचे फुटेज मिडियाला देणे व मंत्र्याची हकालपट्टी  होणे, मुख्यमंत्राने साळसुदपणे "मला असल्या व्यक्तींबरोबर काम करण्यापेक्षा सत्ताच  नको " असे बाळबोध विधान करणे , मुलीच्या करियरसाठी भोसल्यांनी एका अमराठी  निर्मात्याला भेटणे व त्याला ४ शब्द सुनावणे व त्यामुळे त्याचा कायापालट होऊन  त्याने मुलीला साईन करणे व स्वतः मराठी असल्याची कबुली देत स्वतःचा हापीसात  मुर्खासारखा मराठीपणाचा डांगोरा पिटणे, एका सराईत गुंडाचा कायापालट केवळ काही  प्रसंगामुळे व वाक्यामुळे होणे, ऑफीसमध्ये स्वतःच्या साहेबाला कसेही बोलुन त्यांचीए  प्रतारणा करणे व स्वतःला हवी तिथे सही मिळवुन घेणे, शेवटच्या फायनल फायटिंग  सीनमध्ये गोसालियावर भवानी तलवारीने वार करणे व इतर ३-४ जणांना असेच सहजपणे कापणे ,  आपसुकच मिळालेल्या प्रसिद्धिचा फायदा उठवण्यासाठी मुख्यमंत्रांना भेटुन निवडणुक  लढवण्याबरोबरच मंत्रीपद मागणे, इत्यादी इत्यादी ....&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;का हो, ह्या घटना अत्यंत  बालीश, बाळबोध आणि हास्यास्पद व तसेच "गल्लाभरु" आणि केवळ टाळ्या मिळवण्यासाठी  केल्यासारख्या वाटत नाहीत का ?&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;माझ्या मते इथे सिनेमा घसरला व क्वालिटी हरवुन  बसला ...&lt;/div&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(0, 51, 255); "&gt;" मग पाहण्यासारखे आहे तरी काय नक्की ?  "&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;येस्स, नक्कीच पाहण्यासारखे आहे व शिवाय त्यातुन बोध घेण्यासारखेही  बरेच काही आहे.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;खासक्रुन महाराजांचे सुरवातीचे काही डायलॉग्स बरेच काही सांगुन  जातात. सर्व व्यवसाय परकीय ( पक्षी : अमराठी ) व्यक्तींने बळकावले ह्याचे खापर  त्यांच्यावर न फोडता तुम्ही स्वतः झटुन कामाला लागले पाहिजे, कसलेही काम करण्याची  लाज नाही वाटली पाहिजे, " आमची कुठेही शाखा नाही" ह्याचा अभिमान व वाटता लाज वाटुन  व्यापाराचा विस्तार केला पाहिजे, "वेडात मराठी वीर दौडले सात" नव्हे तर "वेडात  मराठी वीर दौडले एकसाथ" हे झाले पाहिजे असे मोलाचे संदेश महाराज दिनकररावांना व  प्र्यायाने आपल्याला देतात.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;हे डायलॉग्स लिहणार्‍या कलाकाराला सलाम, फारच उत्तम  जमले आहेत ...&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;शिवाय महाराजांच्या आयुष्यात त्यांना आलेल्या अडचणींचा सामना  त्यांनी धिराने व आपल्या चातुर्याने कसा केला व त्याचा आजही कसा उपयोग होऊ शकतो हा  संदेशही हा चित्रपट नक्की देतो ...&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;"मराठी वाटण्याची लाज न वाटता" असे काम करा  की "मराठी असल्याचा अभिमान ( इथे सिनेमात वापरलेला "गर्व" हा शब्द अप्रस्तुत आणि  चुकीचा आहे असे आमचे मत आहे ) वाटायला हवा " हा फार मोलाचा संदेश हा चित्रपट देतो  ...&lt;/div&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(0, 51, 255); "&gt;"तांत्रिक बाबी, सादरीकरण आणि कलाकारांच्या  पर्फोर्मन्सबद्दल काही ... "&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;काही तुरळक आक्षेप सोडले तर  तांत्रिकदॄष्ट्या भव्यदिव्य असा हा सिनेमा आहे. बहुतेक सर्व कलाकारांचे काम उत्तम  आहे, सचिन खेडेकरने उभारलेला दिनकर भोसले मस्तच. मात्र त्यांच्या पत्नी असलेल्या  "बांधेकरवहिनी" उगाचच अनावश्यक बेअरिंग घेऊन अख्ख्या चित्रपटात वावरल्याने त्यांचा  आक्रस्ताळा अभिनय अंगावर येतो. महेश मांजरेकर आणि सिद्धर्थ जाधव आपापल्या ठिकाणी  उत्तम. मकरंद अनासपुरेचा रायबा असा विनोदी का दाखवला हे कळाले नाही,त्याच्या शैलीला  अनुसरुन त्याला संवाद देताना म्हणींचा अतिरेक झाल्याने घासात खडा लागावा असे ते  टोचते. भरत जाधवाचा शाहीर पहाणे हा मात्र अत्याचार आहे, दुसरा कुणीही चालला असता,  केवळ स्टारडम आणायचे म्हणुन त्याला वापरणे साफ फसले.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;आता महत्वाचे म्हणजे तो  बहुचर्चित आणि भव्यव्दिव्य असा "एक करोड रुपयांच पोवाडा" ...&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;माझ्या मते शुद्ध  मुर्खपणा कारण तो जेवढा जमायला हवा तेवढा अजिबात जमला नाही. आयुष्यात मी पाहिलेल्या  अनेक "अफजलखानाच्या वधा"च्या प्रसंगातला सगळ्यात फालतु/बेताबेताचा/फसलेला प्रयोग  ह्या सिनेमातला, ह्यापेक्षा पुण्यातल्या गणेशोत्सवात मस्त जमतो हा प्रसंग डेकोरेशन  म्हणुन. आता त्यासाठी १ करोड कुठे आणि का घातले हे काही कळाले नाही. त्य  पोवाड्यातले काव्य अप्रितम पण ते भरत जाधवांच्या साजातुन ऐकताना सर्व मज्जा निघुन  गेली, उदेश उमप हा एक मस्त ऑप्शन होऊ शकला असता ...&lt;/div&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(0, 51, 255); "&gt;" हा सिनेमा नक्की काय सांगतो व आपल्यात काय बदल  घडवायला प्रवॄत्त करतो ? तो का पहावा ?"&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;मुळात ही कहाणी आज जरी दिनकर  भोसल्यांची वाटत असली तरी ही गाथा आहे शतानुशतके चालत आलेल्या मराठी माणसाची,  त्याच्य मनोवॄत्तीची, त्याच्या लढ्याची व त्याच्या यशापयशाची ...&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;आपला स्वाभिमान  आणि हक्क अबाधित राखण्यासाठी लढलेल्या, झुंजलेल्या, शत्रुच्या नाकावर टिच्चुन यश  मिळवणार्‍या अशा थेट ज्ञानोबा माऊली, तुकोबांपासुन ते शिवाजी महाराजापर्यंतच्या,  लोकमान्य टिळकांपासुन ते बाबासाहेब आंबेडकर व स्वातंत्र्यसुर्य सावरकरापर्यंतच्या,  यशवंतराव चव्हाणांपासुन ते सीडी देशमुखांपर्यतच्या व कालच्या बाळासाहेब  ठाकर्‍यांपासुन ते आजच्या राज ठाकर्‍यांपर्यंतच्या अनेक महान मराठी  व्यक्तीमत्वांच्या लढाऊपणाचा वारसा आणि आत्मसन्मानाचे बीज आपल्यापर्यंत आणणार्‍या  एका क्षात्रतेजाची ...&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;परिस्थीती जरी बदलत असली तरी समस्या त्याच आहेत, मराठी  माणुसही तोच आहे त्याच्या लढाऊपणा आणि हक्कासाठी कुणाविरुध्दही उभारण्याचे सिंहाचे  काळीज बरोबर घेऊन. मराठी माणसाचा आत्मसन्मानही तोच आहे, त्याचा कणखरबाणाही अजुन  तसाच आहे," मोडेन पण वाकणार नाही " हे अजही मराठी माणुस अभिमानाने म्हणतो व  त्याप्रमाणे वागतोही.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;फक्त काही काही वेळा काळाच्या जादुमुळे म्हणा अथवा  निसर्गचक्राला अनसरुन म्हणा हे "मराठी स्फुलिंग" राखेच्या ढिगार्‍याखाली दबले जाते  व त्याचे "तेज" कमी होते, ह्याचा अर्थ ते विझले असा होत नाही, आता त्याला जरुर असते  ती कुणीतरी एक "जादुई फुंकर" मारण्याची, त्याने सगळी धुळ उडुन जाईल व मराठी  कर्तुत्वाचे क्षात्रतेज पुन्हा तळपुन उठेल ....&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;पुन्हा एकदा " मी मराठी असण्याचा  अभिमान वाटतो" हे वाक्य मोठ्ठ्या अस्थेने उच्चारले जाईल ...&lt;/div&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt; &lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;इतिहासात अनेक लोकांनी हे फुंकर घालण्याचे काम केले, बरीच नावे मी वरच्या  परिच्छेदात घेतली, बहुसंख्यही राहुन गेली.&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;पण आजच्या काळात हेच काम " मी  शिवाजीराजे भोसले बोलतोय" हा सिनेमा करतो असे आमचे मत आहे म्हणुन प्रत्येकाने हा  सिनेमा जरुर पहा असे तळमळीने वाटते ...&lt;/div&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;तेवढ्या एकाच बाबीसाठी बाकी सर्व गोष्टी  आणि चुका माफ ...&lt;/div&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt; &lt;p style="text-align: justify;"&gt;धन्यवाद ...!!!!&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1401137485329866866-3029513058549879489?l=chhota-don.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chhota-don.blogspot.com/feeds/3029513058549879489/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=1401137485329866866&amp;postID=3029513058549879489&amp;isPopup=true' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/3029513058549879489'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/3029513058549879489'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chhota-don.blogspot.com/2009/07/blog-post.html' title='परिक्षण : मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ...'/><author><name>छोटा डॉन</name><uri>http://www.blogger.com/profile/14212514677839197506</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='12384012912790640853'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1401137485329866866.post-226047159291302924</id><published>2009-06-30T06:50:00.000-07:00</published><updated>2009-07-01T10:46:39.715-07:00</updated><title type='text'>संस्कार, धर्म, श्रद्धा वगैरे वगैरे वगैरे ....</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;टीप : लेखात आलेले विचार अथवा असंबद्ध विधाने ही केवळ वैयक्तीक माझ्या वैचारीक कल्लोळामधुन आली आहेत, त्याचा कुणी सर्वसंमत अर्थ काढुन कॄपया गैरसमज करुन घेऊ नये. तसेच लेखातला बराच भाग हा विस्कळीत वाटण्याची शक्यता आहे, पण ते मनातले विचार आहे तसे उतरवले असल्याने त्याला पर्याय नाही.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color:#009900;"&gt;&lt;blockquote&gt;&lt;p align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;"तुम्ही ना भौ पक्के स्युडो सेक्युलर लोकं, आपला धर्म,&lt;br /&gt;संस्कॄती आणि देव मानणार नाहीच पण त्यावर टिका करायची म्हणलं ना की सर्वात पुढे" -&lt;br /&gt;इति : एक आंतरजालीय मित्र&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;"अरे ३ महिन्यातुन आज घरी आला आहेस, सकाळी १५-२० मिनीटे काढुन जर&lt;br /&gt;घरातल्या देवाची पुजा वगैरे केली तर काय तुला पाप लागणार आहे का ? " इति : आई&lt;br /&gt;"चल आज रात्री तुला विठ्ठलाचे पायाचे दर्शन घेऊन&lt;br /&gt;आणतो २० मिनीटात, तसाही तु दिवसात रांगेतुन जाणार नाहीसच"- इति : गावाकडचा देवभोळा मित्र&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;"समोर दिसणार्‍या आणि जाणवणार्‍या अशाच गोष्टींवर विश्वास ठेवणे हे&lt;br /&gt;भुमिका फारच टोकाची आहे, नव्हे मुर्खपणा आहे. देवाचे अस्तित्व ह्यापलिकडे आहे" -&lt;br /&gt;इति : बाबा&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;" पुण्यात आलाच अहेस तर माह्या समाधानासाठी माझ्याबरोबर दगडुशेठला&lt;br /&gt;जाऊन येऊयात, तुझी व्ह्युव्ह्स आपण नंतर सविस्तरपणे बोलु" - पुण्यातले मित्र&lt;br /&gt;"पुढच्या वेळी सुट्टी काढताना १ दिवस जास्त काढ, तु&lt;br /&gt;आणि हा शिर्डीला जाऊन या. सारखं टाळाटाळ करणे बरोबर नाही" - इति : काकु/काका&lt;br /&gt;" आज तुझा वाढदिवस आहे ना, मग सकाळी देवळात गेला होतास का&lt;br /&gt;? ते नसेल जमले अजिबात" - इति : असेच कुणीतरी&lt;br /&gt;" भोसडीच्या विकेंडला रुमवर सकाळी सकाळी टीव्हीवर&lt;br /&gt;गाणी बघत बस पण देवळात नको येऊस " - इति : असाच एक कोणीतरी अजुन एक मित्र.&lt;br /&gt;" तुमची कशावर अंधपणे श्रद्धा नाही हीच तुमची अंधश्रद्धा&lt;br /&gt;आहे" - इति : अजुन एक आंतरजालीय मित्र&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;/blockquote&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;?? &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;????&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;म्हणजे काय ?&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे ह्या सर्वांना ? मी काय ठार नास्तिक आहे ? ह्या विश्वातल्या सुप्रिम पॉवर वर माझा विश्वास नाहीये ? का मी चक्क ढोंगी आहे असे त्यांचे मत आहे ? किंवा मी हे न करुन माझ्या शिकलेल्या शहाणपणाचे कौतुक करुन घेतो असे तर त्यांचे मत नाही ?&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;तसे लहानपण अतिशय देवभोळ्या, देवाचे अधिष्ठान असलेल्या व कर्मकांडाधिष्ठित समाज असलेल्या एका छोट्याश्या गावात गेले. कुटुंब आणि शेजारपाजारचे ही म्हणाल तर पक्के धार्मिक पण देवदेव आणि कर्मकांडाचा अतिरेक नसलेले, पण कसल्याश्या पुराण रिती आणि रुढींच्या कल्पना मनात घेऊन सर्वच गोष्टी अगदी मनोभावे करणारे. सर्वच वातावरण असे असल्याने व गावात १२ ही महिने "इश्वरनिष्ठांची मांदियाळी" असल्याने लहानपणातच अनेक स्त्रोत्रे, प्रार्थना, ष्लोक, ऋचा, स्तुत्या वगैरे तोंडपाठ झाल्या होत्या, तेव्हा अर्थ कळत नव्हता ह्या सर्वांचा पण म्हणताना अतिशय छान वाटायचे. इनफॅक्ट लहानपणी सगळीकडेच "मला सर्व पाठ आहे" हे दाखवण्याचा अट्टाहास झाल्याने आणि आज अगदी त्याच्या विपरीत असे काहीच औत्सुक्य न राहिल्याने स्वभाविकपणे सर्वांचा " मी नास्तिक होत चाललो आहे" हा काळजीचा विषय बनला आहे. लहानपणी जेव्हा आजोबा सकाळी सकाळी शुचिर्भुत होउन एखाद्या ध्यानस्त ॠष्यासारखे पुजेला बसायचे, तो फुला-उदबत्यांच्या सुगंध आणि आजोबांची धीरगंभिर आवाजात चाललेली विवीध संस्कॄत स्लोकांची आवर्तने ह्याने वातावरणच असे व्हायचे की मी सुद्धा स्वाभाविकपणे ह्यात ओढला जाऊन कधी आजोबांच्या मांडीला मांडी लाऊन रोजच्या रोज नियमाने पुजेला बसायला लागलो हे मलाच समजले नाही, मग मला नंतर "आवड आहे हो त्याला देवदेवाची, रोज सक्काळी पुजा केल्याशिवाय बाहेर जात नाही हो" वगैरे कौतुक ऐकुन मनातुन गुदगुल्या व्हायच्या. &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;पुढे मग शिक्षणाचे, नोकरीचे व्याप मागे लागले, घर ही सुटले. ह्या काळात आडवेतिडवे वाचन आणि चर्चाही बर्‍याच झाल्या. लहानपणी असलेल्या संस्कारामुळे म्हणा अथवा आंतरीक ओढीमुळे म्हणा पण "धर्म नक्की काय सांगतो" ह्यावर बरेच काही ढुंढाळले व पचवुन घेतले. "अहं ब्रम्हास्मी, तत्वमसी. मी सर्व चराचरात आहे" वगैरे वाक्ये भुरळ पाडु लागली. हा काळ बराच मोठ्ठा होता, यादरम्यान वेळ न मिळाल्याने म्हणा अथवा तसे पुर्वीसारखे वातावरण न जमल्याने पुर्वीसारखी "पुजेला बसण्याची" गोडी राहिली नाही. शिवाय देवाच्या जवळ जायला पुजाच करायला हवी व त्यासाठी संस्कॄत श्लोकच म्हणायला हवे हा जो गोड गैरसमज होता तो आता पुर्ण संपला होता. मात्र देवाच्या अस्तित्वाची आणि त्याच्या जवळ जाण्याची ओढ होतीस, इनफॅक्ट जास्तच तीव्र झाली होती.मग जेव्हा केव्हा घरी जायचो तेव्हा हे तात्विक वाद नक्की असायचे, घरी फक्त लोळुन आराम करु वाटत असायचा व घरच्यांचा आग्रह वेगळाच. मात्र कधी कधी माझ्या "पुजा न करण्याचे" लॉजीक जेव्हा इथे " मी नास्तिक झालो" असे लावले गेले तेव्हा हमखास तात्विक चर्चा घडायच्या. शेवटी "तुझ्याशी वाद घालण्यात अर्थ नाही" ह्या ब्रम्हवाक्यात झाली की मी निमुटपणे उठुन पुजेला बसायचो, आजही बसतो ... &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;म्हणजे "मी एका जागी बसुन केलेया मंत्रोच्चाराच्या घोषात केलेल्या पुजेवर माझी "अस्तिक असणे वा नास्तिक असणे" अवलंबुन आहे" हा विचार माझ्या मनाला त्रास देऊन जातो....&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;आमची लहानपणीची शाळाही सांस्कॄतीक वारसा वगैरे सांभाळणारी, इथेही कर्मकांडांचे प्रस्थ फार. अर्थात हे सर्व चुकच असते असे नव्हे पण समजा हे केले नाही तर मात्र समोरचा कोणीतरी पापी आणि अपवित्र प्राणी आहे हे मात्र अवश्य ठासुन मनात भरले जायचे. लहानपणी मी इर्ष्येने " इदं तु ते गुह्यतमं, प्रव्यक्षाम्यनं सुयवे. ज्ञानं विज्ञानं सहितम्, यज्ञात्वा मोक्षसे शुभात" असे गीतेचे अध्याय वगैरे पाठ केले होते व स्पर्धाही गाजवल्या होत्या. थोडक्यात शाळेच्या दृष्टीकोणातुन मी एक "आदर्श असा संस्कारी विद्यार्थी" वगैरे होतो. &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;मग हळुहळु मोठ्ठा झालो, शाळा सोडुन बाहेरच्या जगात आलो. "गीतेच्या तत्वज्ञानाची" हळुहळु ओळख पटु लागली, गीता किती महान गोष्टी शिकवते हे ही लक्षात येऊ लागले.पण मन पुन्हा भुर्रकन मागे गेले, अरे आमच्या शाळेने आमच्याकडुन ४-४ अध्याय पाठ करुन घेण्यापेक्षा २ श्लोक व्यवस्थित अर्थासह सांगितले असते तर तेच उत्तम होते हे ही उमगले. आजही मला "इदं तु ते गुह्यतमं..." अशी सुरवात करुन दिली की आख्खा अध्याय म्हणता येतो पण त्याचा अर्थ नाही सांगता येत. मग असे पांगळे "पाठांतर" व ते ही "संस्काराच्या नावाखाली" जे लहानपणी माझ्यावर ठासवले गेले त्याला आज माझ्या दॄष्टीने काहीच किंमत उरत नाही. आमची शाळा खरेतर "तमसो मा ज्योतिर्गमय" हे ब्रीद घेऊन चालणारी, पण खरे आवश्यक ज्ञान देण्यात शाळेची नक्की गल्लत होत आहे असे आज वाटते.आजही तेच चालु आहे, कधीमधी गावाकडे गेले आजही तसेच गीतेचे अध्याय तोंडपाठ म्हणुन दाखवणारे विद्यार्थी दिसतात, ह्याबद्दल खेद व्यक्त केला आणि माझे विस्तॄत म्हणणे मांडले की "लहानपणी असा नव्हतास रे तु, आता अचानक असा का संस्कारांना तुझा विरोध आहे ?" असा संपुर्ण चुकीचा अर्थ लावतात .... &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;माझा विरोध खरोखर संस्कारांना आहे ? की संस्काराच्या नावाखाली नुसते अंध पाठांतर करुन घेण्याला ? संस्काराचा जर अर्थच समजत नसेल तर ते संस्कार काय कामाचे असे माझे म्हणणे चुक आहे ?&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;तेच पुन्हा येते ते वैश्विक शांती आणि बंधुतेचा संदेश देणार्‍या माउलींच्या "पसायदाना"बद्दल, आयुष्यभर इतरांकडुन पसायदानाची रोजची १०८ आवर्तने घोकुन घेणारे महाभाग जेव्हा मी दाराशी आलेल्या गरिब वारकर्‍यांना त्रास देतात तेव्हा "भुता परस्परे पडो, मैत्र जिवांचे" हे पसायदानाचेच तत्वज्ञान सोईस्करपणे विसरतात तेव्हा त्यांनी केलेया संस्काराला काय अर्थ उरतो ? मग तेच मात्र संस्कारी आणि आम्ही स्पष्ट बोलतो म्हणुन सम्स्कारविरोधी असा जो आमच्यावर अन्याय होतो त्याचे काय ?&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;लहानपणी गावाकडे पुजापाठ, व्रतवैकल्ये, याग, यज्ञ वगैरेंची बरीच रेलचेल, सत्यनारायणपुजा वगैरे तर अगदी नेहमीचेच. लहानपणीही कधी कसलीशी कथा वाचली म्हणुन बुडलेले जहाज वर येते ह्यावर मी अंधविश्वास कधी ठेवला नाही, मात्र ते वातावरण आणि जे काही घडते आहे त्यातुन ती पुजा घालणार्‍याच्या चेहर्‍यावर दिसणारे समाधान मात्र बरोबर वाचता यायचे. मग मोठ्ठेपणी पेशवाई आणि सत्यनारायणाची पुजा हा इतिहास समजला व लहानपणी आपण जे काही समजत होतो ते अगदीच चुक नव्हते ह्याचे समाधान वाटले. पण आजही मला सत्यनारायणाची पुजा आणि त्याचे धार्मिक महत्व काही केल्या समजत नाही, नपेक्षा मला स्वतःला कधी अशी पुजा घालावी वाटेल असे वाटत नाही. अर्थात मी हे बर्‍याच वेळा उघडपणे बोलुन दाखवल्याने समोरच्याच्या चेहर्‍यावरचे माझ्यबद्दल असणारे "धर्मबुडवेपणा"चे भाव मी सहजच वाचतो.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;पण मी आजही जेव्हा केव्हा आमंत्रण येईल तेव्हा प्रसादाला जातो, पुजेच्या सारंजामापाशी बसलेले त्या घरातले कर्ते अथवा एखाद्या वयोवॄद्ध आजी/आजोबांना पाहुन मला कसेनुसेच होते, मी आपला मुकाटपणे नतमस्तक होतो व प्रसाद घेतो. त्यावेळचे त्यांच्या चेहर्‍यावरचे "अवघे सार्थक झाले" हे समाधान वाचताना त्यांच्या समस्यांचे जहाज हाच विश्वास वर आणेल ह्याचीही खात्री असते.मात्र तरीही मला माझा सत्यनारायण पुजेच्या महत्वावर विश्वास नसणे व म्हणुन मी "धार्मिक नसणे" हा संबंध कळत नाही...&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;देवाला भेटण्यासाठी अथवा त्याच्याशी तादात्म्य पावण्यासाठी खास देवळातच जावे लागते हा गोड गैरसमज कधीच नव्हता. मात्र लहानपणी देवळातले वातावरण भारुन टाकत असल्याने देवळात जायची ओढ मात्र जरुर होती, अर्थात इथे देवळातल्या देवाच्या मुर्तीसमोर किती वेळ बसलो ह्याला तेव्हाही काही अर्थ नव्हता आणि आजही नाही. मात्र तेव्हा तेव्हा बरोबरच्या कंपनीमुळे म्हणा अथवा तेव्हाचे पवित्र, शांत आणि कमर्शियल न झालेले देऊळ मला जरुर खुळवत असायचे व देवळाकडे ओढला जायचो. हां, आता देवळात जाऊन तिथल्या मोठ्ठ्या पटांगणात आम्ही लहानपणी खेळायचो वगैरे ही माझी वैयक्तीक बाब झाली, इथे मी खास करुन देवाला भेटायला जात आहे असे केव्हाच नव्हते, पण समाजाच्या दॄष्टीने मात्र मी "रोज नेमाने देवळात जाणारा मुलगा" असे होतो. &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;आज मात्र तितकीशी ओढ नाही, देवळातल्या मुर्तीची तर कधीच नव्हती. मात्र पुर्वी जे हवेहवेसे वाटायचे ते वातावरणही आज न राहिल्याने मला आज देवळात जाणे ह्या उपचाराला तितकेसे महत्व देऊ वाटत नाही. देवावरची श्रद्धा तर तितकीच आहे जितकी पुर्वी होती. मात्र आज देवळात गेल्याने तिथले अवडंबर आणि प्रस्थ पाहुन संताप आणि चिडचिड वाढते, ज्या हेतुसाठी मी कधीकाळी देवळात जात होतो तो हेतुच आता उरला नसेल तर मला देवळात जाणे तितकेसे प्रशस्त वाटत नाही. शिवाय देवळात जाणे म्हणजेच देवावर श्रद्धा असणे हे गुणोत्तर कधीच पटले नाही, तेव्हाही नाही आणि आता तर मुळीच नाही. &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;जातायेताना रस्त्यावर दिसणार्‍या कोपर्‍याकोपर्‍यातल्या मंदिरापाशी थांबुन दर्शन घेणे, सकाळी कितीही गडबडीत असलो तरीही दर गुरुवारी साइमंदिराची आरती गाठणे, दर चतुर्थीला ट्राफिक ज्यॅम करुन गणपतीची आरती करणे वगैरे गोष्टींचे मला कधीच आकलन झाले नाही व ह्या गोष्टी कधीही करु वाटल्या नाहीत.मग सध्याच्या देवळातल्या कमर्शियलायझेशन, गर्दी, आरडाओरड वगैरेला कंटाळुन तिकडे जायला खुष नसलेला मी अचानक "नास्तिक" कसा ठरतो ? &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;देवावरची म्हणजे सुप्रिम पॉवरवर असलेली मनातील श्रद्धा ह्याला काहीच किंमत नाही का ?पण,पण आजही मी कोणी मनापासुन आणि तळमळीने देवळात चलण्याचा आग्रह करीत असेल तर जरुर देवळात जातो, बरोबरच्याच्या चेहर्‍यावरच्या दिसणार्‍या समाधानातच मला बर्‍याच वेळा देव दिसतो व माझ्या देवळातल्या देवाच्या दर्शनाचे सार्थक होते...&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;आमच्या गावातल्या वाळवंटात आपला सर्व अहंकार बाजुला ठेऊन लक्ष-लक्ष संत कुळे "विठ्ठल विठ्ठल" चा जयघोष करत नाचली व ह्या गावाची मातीच त्यांनी पवित्र करुन टाकली, इथल्या प्रत्येक गोष्टीत एक पावित्र्य भरभरुन वहाते. तर आमच्या अशा ह्या गावात एकमेकांच्या "पाया पडण्याची" एक फार महान आणि पवित्र पद्धत आहे. लहानपणी हा काहितरी महान सोहळा आहे असे वाटायचे व मी त्यात कधी सामिल व्हायचो हे कळायचे नाही. कधी दुसर्‍या गावाला गेलो तर तिथले लोक "विठुमाऊलीची पाऊले" म्हणुन माझेच पाय धरायचे तेव्हा फार अवघडल्यासारखे व्हायचे आणि मनात काहितरी उच्च वाटायचे. तर सांगायचा मुद्दा हा की "पाया पडणे" ह्या संस्काराचे महत्व माझ्या लहानपणी खुप होते. &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;मग मोठ्ठा झालो, मी कुणाच्या का व कशासाठी पाया पडतो आहे व ते तरी माझ्या का पाया पडत आहेत वगैरे प्रश्न पडु लागले.ह्यांची उत्तरे जरी वर दिल्यासारखी असली तरी ती मनाला पटेनात. मी जरी त्या गावचा असलो तर मी असा काय तीर मारला आहे की लोकांनी माझ्या पाया पडावे ? उलट मी तर ऑलरेडी गावाकडे "नास्तिक, धर्मबुडवा, वरच्या वार्‍याला लागलेला" वगैरे म्हणुन बदनाम आहे, मग ही लोकं माझ्या का पाया पडत आहेत ?पाया न पडण्यामागे "अहंकार" वगैरे अजिबात नाही पण बुद्धीला पटेल असे कारण मिळत नसल्याने मला आजकाल हे नकोसे वाटत आहे, निदान केवळ मी त्या गावचा आहे म्हणुन वयाने मोठ्ठ्या लोकांनी माझे पाय धरणे तर साफ नामंजुर आहे. माझ्या वैयक्तीक बाबतीत म्हणाल तर तडजोड म्हणुन जास्त वाद न वाढवता मी आपला समोरच्याला मान देऊन वाद संपवतो, मनात काय आहे हा भाग अलहिदा.तर लोकांच्या मते इथेही मी माझे "संस्कार विसरत चाललो आहे" , चालायचेच ...&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;खरोखर मी संस्कार विसरत चाललो आहे का ?&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;कुणाला एखाद्याला चुकुन पाय लागला तर मी पटकन रिफ्लेक्स अ‍ॅक्शनने त्याच्या पाया पडुन घेतो हे संस्कार नव्हे का ? इथे मला आपण त्याला चुकुन लाथ मारली आहे व त्याची आपण दखल घेऊन माफी मागितली आहे हे दाखवणारे "पाया पडणे" हे जर संस्कार असतील तर मी का ते विसरलो आहे ?&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;आजही कुठल्या महत्वाच्या कामाला बाहेर निघायच्या आधी पुर्वी आई जे हातावर "दही-साखर" द्यायची त्याची आठवण होते, हे काय फक्त वरवरचे आहे का ?&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;रोज सकाळी आन्हिके उरकताना आपोआप "गणपतीस्तोत्र" मुखातुन बाहेर पडते, त्यामागचे देवदेव वगैरे सोडले तर ते म्हणताना त्या तालातुन व ध्वनीतुन मला मिळणारा आनंद व सुख मला दिवसभरासाठी एनर्जी देते हे खरेच आहे.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;कुठलाही नवा कपडा घेतला तर त्याला आधी पाणी दाखवुन मगच तो अंगावर चढवावा ह्या संस्कारामागचे शास्त्रिय कारण मला पटल्याने ते नाकारण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही, मग मी सध्या जे करतो ते संस्कार नव्हेत काय ?&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;असो.&lt;br /&gt;अशी उदाहरणे ढिगाने देता येतील, त्याला तरी काय अर्थ आहे ?&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;कारण, ऑलरेडी इथे समाज आणि आमच्या आसपासचे आम्हाला "नास्तिक, धर्म न मानणारा, देवावर श्रद्धा नसणारा" वगैरे ठरवुन मोकळे झाले आहेत ...&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;थोडक्यात काय तर आम्ही म्हणजे एक नंबरचे "नास्तिक, धर्म न मानणारे, देवावर श्रद्धा नसणारे" असे संस्कार विसरलेले विक्षिप्त इसम आहोत ...&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;चालायचेच ...!!!!&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;धन्यवाद ...!!!&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;जाता जाता : ह्याच अनुषंगाने &lt;/span&gt;&lt;a href="http://meghanabhuskute.blogspot.com/2009/05/blog-post_21.html"&gt;&lt;span style="color:#ff6600;"&gt;मेघना&lt;/span&gt;&lt;/a&gt;&lt;span style="color:#000000;"&gt; आणि &lt;/span&gt;&lt;a href="http://samvedg.blogspot.com/2009/05/blog-post.html"&gt;&lt;span style="color:#ff6600;"&gt;संवेद&lt;/span&gt;&lt;/a&gt;&lt;span style="color:#000000;"&gt; ह्या दोघांचेही पोस्ट आणि त्यावरची चर्चा वाचण्यासारखे आहे.&lt;br /&gt;सध्या "मिसळपाव.कॉम"वर ह्याच लेखावर घडत असलेली चर्चा आपल्याला &lt;/span&gt;&lt;a href="http://www.misalpav.com/node/8389"&gt;&lt;span style="color:#ff6600;"&gt;इथे&lt;/span&gt;&lt;/a&gt;&lt;span style="color:#000000;"&gt; पाहता येईल ...&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1401137485329866866-226047159291302924?l=chhota-don.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chhota-don.blogspot.com/feeds/226047159291302924/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=1401137485329866866&amp;postID=226047159291302924&amp;isPopup=true' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/226047159291302924'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/226047159291302924'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chhota-don.blogspot.com/2009/06/blog-post_30.html' title='संस्कार, धर्म, श्रद्धा वगैरे वगैरे वगैरे ....'/><author><name>छोटा डॉन</name><uri>http://www.blogger.com/profile/14212514677839197506</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='12384012912790640853'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1401137485329866866.post-3822312880639472743</id><published>2009-06-25T21:34:00.000-07:00</published><updated>2009-06-25T22:03:10.652-07:00</updated><title type='text'>पिझ्झा हटमधली एक संध्याकाळ ... भाग-२</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;टीप : ह्या लेखात कसलेही साहित्यीक मुल्य वगैरे सापडणार नाही, वेळोवेळी मनात आलेले व्यक्त/अव्यक्त भाव शक्य तितके शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे, काही ठिकाणी जमेल तितकी टवाळकी केली आहे.&lt;br /&gt;तो त्याच्या "उद्योगाला" लागला व आम्ही शांतपणे समोरचे निरीक्षण करु लागलो.&lt;/div&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://chhota-don.blogspot.com/2009/06/blog-post_22.html"&gt;या आधीचा भाग आपल्याला इथे पहायला मिळेल .....&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;*******************************************************&lt;br /&gt;&lt;br /&gt;समोरच एका टेबलावर एक मस्त "हम २ हमारे २" वाले कुटुंब बसले होते, त्यांची ऑर्डर अजुन आली नव्हती त्यामुळे त्यांचा मस्त टाईमपास चालु होता. ते २ छोटुले मस्तपैकी (काटेरी चमच्याने) अपडाथपडी खेळत होते, त्याआधी बहुतेक त्यांनी "नॅपकिन्सची सुलभ कस्पटे" हा छोटासा वर्कशॉप केला होता असे दिसते आहे. कारण त्याचे छिनविछीन्न अवशेष टेबलावर दिसत होते. नवरा-बायको दोघेही आपापल्या मोबाईलमध्ये डोके घालुन बसले होते, बहुतेक एकमेकांना "समस" करत असावेत, सॉफ्टवेअर इंजिनीयर असावेत लेकाचे, समोरच बसलेल्या व्यक्तीशी पिंग करुन बोलणे ही तिकडचीच सवय. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;एका मोठ्ठ्या टेबलावर एक मस्तपैकी "कॉलेज ग्रुप" बसला होता, बहुतेक पार्टी असावी अन्यथा एका दमात एवढे लोक (स्वखर्चाने)"पिझ्झा हट"ला येणे शक्य नाही. त्यांच्यातला "होस्ट" मी लगेच ओळखला, कारण त्याच्या चेहर्‍यावर जे बॉसने हापीसात अनैतिक काम करताना पकडल्यासारखे भाव असतात ते लगेच ओळखु येतात. मित्रांना पार्टी देणे ह्या प्रसंगाची तुलना एक तर "पगार देऊन स्वतःला शिव्या देण्यासाठी एखादा कोल्हापुरी माणुस नोकरीला ठेवणे" अथवा "उदयनराजेंना आपल्या पक्षात घेणे व रोज त्यांच्याकडुन शिव्या खाणे" ह्यांच्याशीच होऊ शकते, धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही असा हा पार्टीचा प्रकार आहे. गॄपमधल्या काही मुलांचा नैसर्गिक गुणधर्माने पोरींवर इंप्रेशन मारण्याचा प्रयत्न चालु असल्याचे दिसले, बहुदा मग त्यासाठी काही पाचकळ विनोद ( पक्षी : जे आम्ही करतो ते ) करुन हास्यफवारे उडवणे चालु होते. बहुतेक मुलीही आपले (कॄत्रीम)सौंदर्य बेदाग कसे राहिल ह्याची काळजी घेताना दिसत होत्या, हो ना, नाहितर तोंडाने त्या पिझ्झाच कोरडा तुकडा खाऊन नंतर सारखे इवलाश्या नॅपकीनने व (आपल्याच) कोमल हातांनी सारखे आपलेच नाक, कपाळ व गाल साफ करणे ह्याला काय म्हणावे ?&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;छे, बर्‍याच आठवणी जाग्या होतात अशी दृष्ये दिसली की, अशा पार्ट्यांवर एक स्वतंत्र लेखच टाकु असे म्हणत एक दिवस माझा ट्रकभर लेख लिहतो असे ( नुसतेच ) म्हणणारा डाँ. न्या. खैरनार होणार असे दिसतेय. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;तिकडे एका जराश्याच लांब असलेल्या टेबलावर "३ देवियाँ किंवा चार्लिज एंजल्स" बसल्या होत्या. त्यातली एक मुलगी खुपच सुंदर आहे असे आमच्या मित्राचे मत झाले. ( अर्थात त्याच्या सुंदरतेच्या संकल्पना ह्या "बिपाशा बासु, कोयना मित्रा, राखी सावंत, तनुश्री दत्ता" इथंपर्यंतच मर्यादीत असल्याने मला त्याचे जास्त आश्चर्य वाटले नाही. अर्थात कुणाला कशाचे आकर्षण वाटावे ह्याचेही काही लिखीत नियम नाहीत, हवे असल्यास तुम्ही "शायनी आहुजा"चे उदाहरण घेऊ शकता). मात्र त्या ज्या पद्धतीने समोरचे अन्न खात कम चिवडत होत्या ते मात्र नक्की रोचक होते, काट्यावर (वजनाच्या नव्हे, तो विषय वेगळा. इथे फोर्क ह्या अर्थाने ) अडकवलेला पिझ्झा आपल्या मानेची, हाताचे, डोळ्यांची आणि केसांची किती कमाल हालचाल करीत किती नाजुकपणे खावा ह्याचे ते एक उत्तम उदाहारण होते. मला त्यातल्या एका मुलीची दर घासानंतर समोरच्या आरश्यात पाहुन केलेली "लिपस्टीकची अ‍ॅडजेस्टमेंट" हा प्रकार फारच मनोरंजक वाटला, किती जपतात हो मुली ह्या लिपस्टीकला, पण आवडले ( लिपस्टिक नव्हे तर तो प्रकार, अर्थात लिपस्टिक आवडले असल्याचे आम्ही कबुल करणार नाही हे ही आहेच). खरेतर " ((दिवसा)महत्वाची कामे करताना) लिपस्टिक कसे जपावे?" ह्याचे कोर्सेस निघाले पाहिजेत, खुप फायदा होईल त्याचा ( मला नव्हे, माझ्याबद्दल बोलत नाही मी, मी लिपस्टिक वापरत नाही पण माहिती असलेली काय वाईट हो ?). ज्ञान कधी वाया जात नाही म्हणतात, कुठे ना कुठे त्याच्या "योग्य वापर" होईलच की.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;तेवढ्यात आमच्या मित्राने "अरे, हिला पाहिलेस का ? ( येडाच आहे लेकाचा, पाहिल्याशिवाय काय आम्ही सोडतोय का ? ) मी ना हिला क्ष ठिकाणी य बरोबर पाहिले होते. च्यायला बहुतेक आपल्याच ब्लॉकमध्ये रहाते" अशी बहुमोल आणि बिन-उपयोगी माहिती दिली.आता माझ्या ह्या रुममेट मित्राबद्दल ४ शब्द सांगणे महत्वाचे आहे ( ओ अ‍ॅडी जोशी, तुमच्या रुमवर झोपायला जागा आहे ना ? मी ८ दिवस तिकडे रहायला येईन म्हणतो ). तो उभा असलेल्या ठिकाणीपासुन १ किमी त्रिज्येच्या परिसरात असणारी प्रत्येक पोरगी त्याने कुठेना कुठे कुणा ना कुणा बरोबर पाहिलेली असते असा त्याचा दावा आहे व दिवसातुन कमीत कमी २० किमी गाडी पळवणे हा त्याचा प्रण आहे. थोडक्यात आख्ख्या बेंगलोरमध्ये त्याने "क्ष" मुलगी व ती पण "य" ह्या ठिकाणी पाहिली नाही ह्या दोन्हीही शक्यता शुन्य आहेत कोणी असा दावा करत असल्यास सरळसरळ तो झरदारी अमेरिकेला मारतात तशा बिनबुडाच्या थापा मारतो आहे हे लक्षात घ्या. आम्हाला फक्त काळजी जेव्हा तो स्वतःच्या लग्नासाठी "मुलगी पहायला" जाईल त्या वेळची आहे कारण खासकरुन आपण "वेगळ्याच कारणासाठी" मुलगी पहात आहोत हे जर त्याच्या लक्षात नाही तर मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. असो, खुप विषयांतर ( केले किंवा ) झाले. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;इथे आम्हाला एक सुपरिचीत दृष्यही दिसले, आपल्या पुण्यात कसे सणासुदीला लोक पारंपारिक पोषाख घालुन, नटुन थटुन सहकुटुंब सहपरिवार असे जे.एम. रोड अथवा तत्सम ठिकाणी हॉटेलात जेवायला जातात व "पंजाबी डिशेस" खातात तसेच इथे एक "कुटुंब" पिझ्झा पार्टी झोडायला आलेले दिसले. कुटुंब हे अक्षरशः कुटुंब होते, म्हणजे पार आजोबा-आजींपासुन ते नातवापर्यंत. काळ फारच वेगाने बदलत चालला आहे खरा, बेंगलोरसारख्या सायबर सिटीत तर फारच वेगाने. आश्चर्य म्हणजे आजोबा मस्तपैकी ऑथेंटिक पद्धतीने पिझ्झा काटा-सुरी वापरुन खात होते, आमची अपेक्षा होती की ते राईस-रस्सम सारखे मस्तपैकी काला करुन खाणार. आज्जीची थोडी पंचाईत झाल्यासारखी दिसत होती पण नातु तिला मदत करताना दिसला व हे दॄष्य फारच आवडले , खरेतर हेवा ही वाटला, खोटे कशाला बोला ?त्यांना घेऊन येणार्‍या त्या घरातल्या "कर्त्या पुरुषाच्या" चेहर्‍यावरच्या भावांची शब्दात ओळख करुन देणे मला शक्य नाही, माझ्यापुरता प्रश्न म्हणजे " त्या सुखी माणसाचा सदरा त्याने कुठुन घेतला" असा होता. ह्याचेही उत्तर खचितच एवढे सोपे नाही. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;बाकी काय इतर दृष्ये नॉर्मल होती, बहुसंख्य पिझ्झा खाण्याच्या कम (लिमीटेड) एकांतात गप्पा मारण्याच्या हेतुने आलेली कपल्स होती, ते आपल्या सुखात दंग होते. त्यांच्या भावनांचा लिखाणाद्वारे बाजार मांडुन त्यांच्या ज्या काही असतील त्या भावनांचा अपमान करण्याचा माझा इरादा विचार नाही ( न जाणो त्या घोळात मी ते अनुभव माझ्या शब्दात लिहताना गाफीलपणे एखादे नाव घेउन बसायचो व नंतर पंचाईट होऊन बसायची ). &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;बाकी इतर "आम्ही पिझ्झा हटमध्ये येऊन पिझ्झा खातो, आय कॅन अ‍ॅफोर्ड इट ...!" असे आव आणुन बसलेले महाभागही होते, ह्या भावनाही पटकन चेहर्‍यावरुन व बॉडीलँग्वेजवरुन वाचता येतात. वारंवार वेटर्सना त्रास देणे, मोबाईल खेळवत बसणे, चेहर्‍यावर कुत्रे खाल्यासारखे किंवा शिष्ठ भाव ठेऊन समोरच्याला उत्तरे देणे वगैरे कॉमन लक्षणे.त्यांचेही काही खास नाही.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;अजुन एक म्हणजे "जाहिरातीतील कुटुंबे" सुद्धा दिसतात, वयाच्या मानाने जरा जास्तच अवखळ आणि अल्ट्रा मॉडर्न लहान मुली, त्यांचे डोक्यात जाणारे फालतु लाड व कौतुके, जणु त्या लहान मुलीची मोठ्ठी बहिणच आहे असा आव आणणार्‍या व इतरांचे लक्ष वेधुन घेण्याच्या पराकाष्ठा करणार्‍या अर्ध्या हळकुंडात पिवळ्या झालेल्या त्यांच्या आया व त्यांचे कॄत्रीम लाडेलाडे बोलणे आणि हे सर्व हतबलतेने अथवा कौतुकाने पाहणारा त्यांचा हतबल अथवा मुर्ख नवरा ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;चालायचेच. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;मात्र एका गोष्टीचे जरुर कतुक करु वाटते ते म्हणजे तिथल्या "टेक अवे काउंटरवरचा डिलेव्हरी बॉय ( तोच तो , आम्हाला फुक्कट पेप्सी दिलेला)", ज्या चपळाई व सहजतेने तो बर्‍याच गोष्टी अगदी सफाईने हाताळत होता ते पाहुन कौतुक वाटले. रांगेत उभे असलेल्यांच्या ऑर्डरी देणे, नव्या ऑर्डरी घेणे, फोनवरची ऑर्डर व त्यांची लफडी ( पक्षी : आमच्यासारखी ) निस्तारणे, पैशाचे हिशिब संभाळणे, कुणालाच दुर्लक्षीत न करता सर्वांना महत्व देणे, कंटाळलेल्या एखाद्या लहान मुलीला फुगा फुगवुन देणे, जाणार्‍या येणार्‍या गिर्‍हाईकांना योग्य ट्रिटमेंट देत अभिवादन करणे ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;क्लासच, त्याचे जरुर कौतुक आहे... &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;एकंदर संध्याकाळ मस्त गेली, फार नाही पण जास्तीत जास्त २० ते २५ मिनीटांची कथा आहे ही.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;गर्दीतला स्वतःच्या विश्वात मग्न असणार्‍या, काही वेळा आपल्या भोवतालच्या विश्वात आपण कसे दिसु याची काळजी घेणार्‍या, गाफील असणार्‍या किंवा कमालीचा सावध असणार्‍या, लहान मुलाची निरागसता घेऊन वावरणार्‍या तर कधी पराकोटीचा धुर्तपणा बाळगणार्‍या, एखाद्या मोठ्ठ्या गॄपमध्ये एकटे असणार्‍या तर कधी एकटेच बसुन स्वतःच्या मनातल्या आठवणींच्या गर्दीत भान विसरुन हरवुन गेलेल्या अशा सर्व "सामान्यातल्या असामान्य क्षणांची व भावनांची" ही कहाणी.....&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;"गर्दीतला माणुस" हे फारच अतर्क्य आणि अनप्रेडिक्टेबल रसायन आहे असे आमचे मत आहे ... &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;जाता जाता हे सर्व करत असताना ऐकलेले "राहत फतेह अली खान" चे एक अप्रतिम गाणे &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;blockquote&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;" कहने को साथ आपने एक दुनियाँ चलती है,&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;पर छुपके इस मन मे एक तनहाई पलती है ...."&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;/blockquote&gt;बासच ...!!!!&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;शेवटी ( वाचकांच्या दृष्टीने काडीइतकी किंमत नसलेला ) आमचा पार्सल पिझ्झा आला व ते घेऊन आम्ही परत आमच्या फ्लॅटवर आलो ... &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#999999;"&gt;अवांतर :&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#999999;"&gt;जाता जाता पिझ्झा हट प्रशासनाला काही मुलभुत प्रश्न :&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#999999;"&gt;१. पिझ्झा हटमध्ये "इंग्रजी" न बोलल्यास शिक्षा म्हणुन पैसा डब्बल घेऊन पिझ्झाच्या बदल्यात आमटी-भात खाऊ घालण्याची शिक्षा आहे का ?&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#999999;"&gt;२. नोकरभरती करताना "त्यांचे बोलणे आम्हाला कळत नाही व आम्ही काय म्हणतोय ते त्यांना कळत नाही" अशी नॉर्थ्-इस्टची पोरं भरती करण्यामागचे रहस्य काय आहे (अर्थात माझा मुद्दा हा प्रांतिक विरोधाचा नाहीच )? कमीत कमी त्यांना स्थानिक भाषा अथवा कमीत कमी इंग्रजी/हिंदीचा स्थानिक अँक्सेंट यांचे ट्रेनिंग कधी देणार ? का ह्या सर्व गोष्टी आपल्या "ग्राहक समाधान व सोईसुविधा" ह्यांच्या कक्षेत येत नाहीत.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#999999;"&gt;एक किस्सा : मागे पुण्यात असल्याच एका प्रकाराला वैतागुन आमच्या एका मित्राने त्या नॉर्थ-इस्टच्या मुलीशी चक्क शुद्ध मराठीतुन प्रश्नोत्तरे करायला सुरवात केली, तीने "तुम्ही काय म्हणताय ते मला समजत नाही" हे सांगितल्यावर त्याने " बरोबर आहे तुझे, माझेही काहीसे असेच होते आहे" असे सुनावले होते ।&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#999999;"&gt; ३ . गर्दीच्या वेळी दारात उभा असणारा पिझ्झा हटचा कर्मचारी हा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी नेमला असतो की गोंधळ वाढवण्यासाठी ?कमीत कमी २ वाक्ये त्याला व्यवस्थित बोलता यावीत हे महत्वाचे नाही का ? &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;कैच्या कै अवांतर :&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;एका गोष्टीसाठी वाचकांची माफी मागतो, लिहण्याच्या ओघात "टवाळकी" मधुन मध्येच लेख "सिरीयस" कसा झाला ते कळालेच नाही. अर्थात माझ्या मते ह्यात चुक काहीच नाही, हा परफेक्ट शेवट आहे. पण जर कुणाचा अपेक्षाभंग झाला असेल तर माफी असावी ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;आजकाल बर्‍याच वेळा "हास्य ओठात साठलेले, जाते कुठे सांग ना.. आश्रु नजरेत साचती कसे सांग ना!!" असे होत आहे, कशामुळे ते माहित नाही, बहुतेक काहीतरी बिघडलेले आहे नक्की.असो. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;धन्यवाद ..!!!&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1401137485329866866-3822312880639472743?l=chhota-don.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chhota-don.blogspot.com/feeds/3822312880639472743/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=1401137485329866866&amp;postID=3822312880639472743&amp;isPopup=true' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/3822312880639472743'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/3822312880639472743'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chhota-don.blogspot.com/2009/06/blog-post_25.html' title='पिझ्झा हटमधली एक संध्याकाळ ... भाग-२'/><author><name>छोटा डॉन</name><uri>http://www.blogger.com/profile/14212514677839197506</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='12384012912790640853'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1401137485329866866.post-19056914763672487</id><published>2009-06-22T01:53:00.000-07:00</published><updated>2009-06-24T19:06:13.358-07:00</updated><title type='text'>पिझ्झा हटमधली एक संध्याकाळ ....</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;.&lt;br /&gt;आमचा एक अनोखा छंद आहे, गर्दीतला गडबडीत आणि धांदलीत स्वतःच्या विश्वात मग्न असणारा सामान्य माणुस न्याहाळण्याचा. आता ह्यात आम्ही स्त्री, पुरुष, लहान, थोर, गरिब , श्रीमंत असा कुठलाही भेदभाव करीत नाही. रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेकवेळा गर्दीच्या ठिकाणी जावे लागते, थोडे थांबावे लागते, थोडा काळ व्यतीत करावा लागतो आणि मग इथे आम्ही आमचा छंद पुरवुन घेतो. अर्थात हे करत असताना समोरच्याला त्रास अजिबात त्रास होणार नाही अथवा अवघडल्यासारखे वाटणार नाही ह्याची पुर्ण काळजी आम्ही घेत असतो, हो ना, नाहितर "कसा टक लाऊन पाहतो आहे बघ मेला, घरात आई-बहिणी नाहीत वाटतं, मुडदा बशिवला ह्याचा ...." वगैरे मुक्ताफळे ऐकण्याची हौसही नाही व सोसही नाही.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;गेल्या काही दिवसापुर्वी इकडे भयानक पाऊस झाला व तो ही विकांताला, त्यामुळे नेहमीचे व्यस्त कार्यक्रम सोडुन झक मारत घरातच बसावे लागले ( व रुममेट्सचे टोमणे ऐकुन न ऐकल्यासारखे करावे &lt;span class=""&gt;लागले &lt;/span&gt;) . नेमका हाच मुहुर्त साधुन आमच्या कुक-बुवानेही मस्तपैकी टांग दिली , ऐनवेळी असा घोळ घालण्याच्या बाबतीत त्याने अगदी धोनीच्या हातावर हात मारला &lt;span class=""&gt;आहे &lt;/span&gt;. संध्याकाळच्या जेवणाचा काहीच सर्वमान्य तोडगा निघण्याची चिन्हे न दिसल्याने मी ( मनमोहनसिंग &lt;span class=""&gt;साहेबांसारखा &lt;/span&gt;) सर्वसंमती होऊ शकणारा "पिझ्झा ऑर्डर करु" हा उपाय सुचवला, सहाजिकच पुढची सर्व कार्यवाही करण्याही जबाबदारी माझ्यावर आली. "३० मिनीटात पिझ्झा घरपोच" ह्या सुविधेला आम्ही फोन केला, त्यावरच्या सुंदर व मोहक ( आवाजाच्या ) कन्येने आमची सर्व माहिती व्यवस्थित विचारुन घेतली व शेवटी पडलेल्या आवाजात "पावसामुळे आम्ही होम डिलीव्हरी करणे तात्पुरते स्थगित केले आहे" असे अत्यंत दु:खद आवाजात आम्हाला सांगितले  व रुममधले टोळभैरव पुढच्या कार्यक्रमाचा अंदाज आल्याने खदाखदा हसले . शेवटी त्या कन्येने अजुनच दिलगिरीच्या सुरात त्यांच्या अडचणींचा पाढा वाचायला सुरवात केल्याने आता ही स्वतःच आपल्या रुमवर येऊन पटकन राईस्-रस्सम बनवुन देते की काय ह्या शंकेने घाबरेघुबरे होऊन आम्ही स्वतःच तिथे जाऊन ऑर्डर आणायचे ठरवले. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;आता बाबासाहेब पुरंदर्‍यांच्याच भाषेत सांगायचे तर अर्जुनाच्या धनुष्यातुन सुटणार्‍या तीरांचा कहारीपणा घेऊन पाऊस संततधार कोसळत होता, रणदुंदभींच्या कल्लोळासारखाच पावसाचा व रस्त्यावर धावणार्‍या गाड्यांचा आवाज अवघे आसमंत भरुन टाकत होता, पोतराजाच्या कडाडणार्य आसुडासारखी वीज कडाडत होती आणि विद्युल्लतेच्या चपळाईने लख्खकन चमकत होती, नुकतीच जुलमी मोगलाईची टोळधाड येऊन गेल्यासारखे रस्ते शांत आणि निर्मनुष्य दिसत होते, सह्याद्रीच्या बेलाग कड्यावरुन बेदुंधपणे कोसणणार्‍या पाण्याच्या अवखळ लोटासारखे रस्त्यावरुन पावसाचे पाणी आपली वाट काढत मुक्तपणे वहात होते, (लाईट गेल्याने ) किर्र अंधार होता. अशातच २ निघड्या छातीचे वीर ( पक्षी : मी आणि माझा मित्र ) अंगावर कांबळे ( पक्षी :  रेन जॅकेट्स ) पांघरुन हळुवारपणे पावले उचलत ( चिखल उडु नये म्हणुन ) गुपचुपणे गड ( पक्षी : आमची रहाती इमारत ) उतरले, त्यांनी इकडेतिकडे बघुन अंदाज घेत घोड्यावर ( पक्षी : दुचाकीवर ) मांड ठोकली व औरंगजेबाच्या तंबुवर चमकणारा सोन्याचा कळस कापुन काढायला धावणार्‍या संताजी/धनाजींच्या अधिरतेने त्यांनी "पिझ्झा हट" ह्या गडाकडे सुसाटपणे धाव घेतली.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;( हा हा हा, लै भारी वाटते असे लिहायला, आता बास झाले पण ) &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;पोहचल्यावर आत गेलो तो ही ऽऽऽऽ गर्दी , पुण्याची शनिवार्-रविवारची चुल न पेटवण्याची परंपरा ह्यांनीही बरोबर उचलली आहे, त्यामुळे तिथे "अवघा हिंदु एकवटला ... च्च च्च .. अवघे जन एकवटले" असे झाले होते ( च्यामारी, सामना पेपर वाचणे जरा कमी केले पाहिजे ). थम्ब रुलप्रमाणे आमची जी ऑर्डर फोनवरुन घेतली गेली होती ती मध्येच पावसात विरघळुन गेल्याने इथपर्यंत पोहचली नव्हती, पिझ्झा हटवाल्यांनी अनेक मधुर शब्दांची पेरणी करत झालेली चुक मान्य करत लांबड लावायला सुरवात केली व वाट पहायची विनंती करायला सुरवात केली (बुद्धुच आहेत लेकाचे, असल्या पडत्या पावसात हातचे सोडुन पळत्याच्या पाठीमागे बाहेर निघुन जायला आम्ही काय तेलगु देसमचे नेते वाटलो की त्यांना ? ) . शेवटी त्यांचे तुपात घोळवुन बडबड एवढी वाढली की आम्ही त्यांना समाजवाद्यांच्या आवेशात " भुकेल्यांना ४ प्रेमाच्या शब्दांपेक्षा पटकन मिळालेल्या भाकरीच्या तुकड्याचे (पक्षी: पिझ्झा पीसेसचे) महत्व आणि कौतुक जास्त असते" असे सडेतोड बोल सुनावणार होतो ( पण हे आंतरजाल नव्हे असे लक्षात आल्याने ) व त्यांनी फुक्कटची पेप्सी ऑफर केल्याने आम्ही ( लाच घेतलेल्या कस्टम अधिकार्‍यासारखे ) हसत " हॅ हॅ हॅ, होते असे कधीकधी, त्यात काय एवढे, आम्ही वाट पाहु " म्हणत तिथेच वाट पहाणे पसंत केले ... &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;पुन्हा त्यांनी नमनालाच घडाभर तेल घालुन आमची "ऑर्डर घेतली" व आम्हाला एक कोपर्‍यात असणारा एक मस्तपैकी कोच दाखवला व तिथे बसुन वाट पहाण्याची विनंती केली. ( तिथे असलेल्या सुंदर कन्या पाहुन ) आमचा मित्र आमच्या आधीच तिथे पोहचला ( आणि सगळीकडचाच "चांगला व्ह्युव्ह मिळेल" अशी ) जागा पाहुन त्याने तिथे ठाण मांडले. आम्ही आपले मुंबईतल्या लोकलच्या चौथ्या सीटवर बसणार्‍या मनुक्षाचा अवघडलेलापणा घेऊन उरलेल्या जागेत बसुन घेतले.समोर पाहिले तर अनेक लोक दिसत होते ( हो हो, अनेक सुंदर कन्याही दिसत होत्या (कॄपया फोटोंचा आग्रह करु नये, अपमान होईल ) पण तो महत्वाचा मुद्दा नाही ) , आमच्या "व्यक्तिनिरीक्षणाची" हौस भागवण्याची सुयोग्य जागा ह्याहुन दुसरी सापडली नसती. आम्ही आपले स्वतःवरच " यही है राईट प्लेस ( राईस प्लेट नव्हे ) बेबी, आहा ..." म्हणत खुष झालो. मित्राची काळजी करण्याची गरजच नव्हती, "अशा ठिकाणी" कसा टाईमपास करावा हे त्याला सांगणे म्हणजे साबा करिमने गांगुलीला ऑफसाईडला गॅप कसा काढावा हे शिकवण्यासारखे आहे.&lt;br /&gt;तो त्याच्या "उद्योगाला" लागला व आम्ही शांतपणे समोरचे निरीक्षण करु लागलो .... &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;* क्रमश : *&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;( आजकाल वय झाल्याने ( गैरसमज नको, एका जागी न बसवण्याच्या तारुण्याबद्दल कैफाबद्दल ( कत्रिना नव्हे, पुन्हा अजुन गैरसमज नकोत ) बोलतो आहे मी ) एका बैठकीत पहिल्याएवढे लिखाण होत नाही. &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1401137485329866866-19056914763672487?l=chhota-don.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chhota-don.blogspot.com/feeds/19056914763672487/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=1401137485329866866&amp;postID=19056914763672487&amp;isPopup=true' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/19056914763672487'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/19056914763672487'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chhota-don.blogspot.com/2009/06/blog-post_22.html' title='पिझ्झा हटमधली एक संध्याकाळ ....'/><author><name>छोटा डॉन</name><uri>http://www.blogger.com/profile/14212514677839197506</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='12384012912790640853'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1401137485329866866.post-5715169138668072471</id><published>2009-06-08T09:53:00.000-07:00</published><updated>2009-06-08T10:12:07.022-07:00</updated><title type='text'>एंजल्स &amp; डेमन्स ...</title><content type='html'>&lt;div&gt;डॅन ब्राऊनच्या गाजलेल्या व अत्यंत आवडलेल्या "दा विंची कोड" ह्या चित्रपटानंतर ज्याची आतुरतेने वाट पहात होतो तो "एंजल्स &amp;amp; डेमन्स" काल चित्रपटगॄहात जाऊन पाहिला, त्याच्या आधीच पुस्तक मिळवुन पुर्वाभ्यास केला होता त्यामुळे चित्रपट पहाताना जास्त मज्जा आली ...जरुर आणि जरुर पहावा असा हा चित्रपट आहे.&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#cc0000;"&gt;&lt;strong&gt;टीप : स्पॉयलर्स नाहीत, बिनधास्त वाचा ... &lt;/strong&gt;&lt;/span&gt;***********************************************&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;a href="http://farm4.static.flickr.com/3372/3607122151_ee60a70b7b.jpg"&gt;&lt;img style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; WIDTH: 336px; CURSOR: hand; HEIGHT: 500px; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://farm4.static.flickr.com/3372/3607122151_ee60a70b7b.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt; चित्रपटची सुरवात होते ती २ अत्यंत वेगळ्या जगातल्या आणि वेगळ्या पातळीवरच्या घटनांमधुन, धर्म आणि विज्ञान ह्यातल्या महत्वपुर्ण घडामोडींवर प्रकाश टाकुन चित्रपट सुरु होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रोममध्यल्या "व्हॅटिकन सिटी"मध्ये सध्या पदावर असलेल्या "पोप"चे निधन होते व त्यानुसार आवश्यक असलेल्या सर्व प्रथा पाळुन पुढील धर्मसत्ता सांभाळणार्‍या एका नव्या पोपची निवड करणार्‍या "कॉन्क्लेव्ह" ह्या कार्यक्रमाची आखणी केली जाते. जुन्या पोपचा वैयक्तीक आणि सर्वात जवळचा सेवक असलेला धर्मगुरु ज्याला "केमरलिंगो" ह्या नावाने ओळखले जातो तो कार्लो व्हेन्ट्रेसा ह्या विधीची सुरवात करतो. ह्या विधीसाठी संपुर्ण जगातुन ख्रिश्चन धर्माचे अत्युच्च असे १६५ कार्डीनल्स हे व्हॅटिकन सिटीमध्ये दाखल होतात, आख्ख्या जगभरातला मिडिया ह्या संपुर्ण विधीचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी रोममध्ये हजर असतो व त्यांना सोबत असते ती लाखो श्रद्धाळु ख्रिश्चन धार्मिक लोकांची.&lt;br /&gt;ह्या घडामोडींपासुन अत्यंत दुर व अत्यंत तटस्थ अशा एका &lt;strong&gt;"सर्न &lt;span style="color:#c0c0c0;"&gt;(European Organization for Nuclear Researc)&lt;/span&gt;"&lt;/strong&gt; नावाच्या जिनेव्हामधल्या संस्थेमध्ये मात्र वेगळीच धांदल उडाली असते. "हे विश्व देवाने बनवले आहे, मर्त्य मानवाला शुन्यापासुन नविन काही ( &lt;span style="color:#999999;"&gt;Creation of Something from Nothing&lt;/span&gt; ) बनवणे शक्य नाही " ह्या संकल्पनेला तडा देणारे काम इथे चालु असते, शात्रज्ञ लिओनार्डो व्हेट्रा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली "अँटीमॅटर" तयार करण्यात येतो, ही मानवाची नवीच झेप. ज्या देवाने घडवलेल्या "बिग बँग" प्रक्रियेतुन विश्व निर्माण झाले त्यावेळी तयार झालेल्या अँटीमॅटरचे यशस्वी उत्पादन मानव पुन्हा करतो हीच महत्वाची घटना. मात्र हा अँटीमॅटर अत्यंत किमती, अत्यंत जोखमीचा व अत्यंत स्फोटक अशी त्याची ख्याती.&lt;br /&gt;ह्या घटनेनंतरच काही तासांमध्ये ह्या कडेकोट सुरक्षा असलेल्या प्रयोगशाळेतुन डॉ. व्हेट्रांची अत्यंत गुढ हत्या होते व हत्या करणारा खुनी बहुमुल्य आनि धोकादायक असे "अँटीमॅटर" त्याच्या सुरक्षा करणार्‍या कॅनिस्टरसह घेऊन तिथुन गायब होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या दोन्ही घटनांपासुन मानसीक व शरिरीकपणे अत्यंत दुर असलेल्या हॉवर्डमधील सिम्बोलॉजिस्ट ( मराठी शब्द ? ) व इतिहासतज्ज्ञ प्रा. रॉबर्ट लँग्डन यांना स्वीस गार्डकडुन ( &lt;span style="color:#999999;"&gt;व्हॅटिकन सिटीचे रक्षक&lt;/span&gt; ) "अत्यंत आणिबाणीची परिस्थीती" असे सांगुन तातडीचे बोलावणे येते.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;इकडे व्हॅटिकनमध्ये दाखल झालेल्या कार्डिनल्सपैकी अत्यंत महत्वाचे आणि भविष्यातले पोप होऊ शकणार्‍यापैकी ४ कार्डिनल्सचे अत्यंत गुढ पद्धतीने "अपहरण" झालेले असते. अजुन एक गोष्ट म्हणजे सुरक्षेसाठी लावलेल्या एका कॅमेर्‍यामध्ये सर्नमधुन चोरी गेलेले "अँटीमॅटर" दिसलेले असतात. अपहरणकर्त्याने फोन करुन ४ कार्डिनल्सच्या दर तासाने एक ह्या पद्धतीने त्यांच्या सार्वजनिकस्थळी खुनाची व सर्वात शेवटी अँटीमॅटरचा वापर करुन संपुर्ण व्हॅटिकन नष्ट करण्याची धमकी दिली असते. अपहरणकर्ता स्वतःची ओळख "इल्युमिनाटी * ( खाली थोडे विस्तारीत स्पष्टीकरण देतो ) गटाचा सदस्य" म्हणजे "व्हॅटिकन चर्चचा महान,अत्यंत जुना परंतु ताकदवान आणि हुशार शत्रु" अशी करुन देतो.&lt;br /&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;मागण्या ???&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मागण्या काहीच नसतात व काही तडजोड ही तो नाकारतो, त्याच्या मते जे चर्चने ४०० वर्षापुर्वी ४ शास्त्रज्ञांच्या हत्या करुन व त्यांच्या मॄतदेहाची सार्वजनिकस्थळी विटंबना करुन जे क्रौर्य दाखवले त्याचा हा सरळसरळ "सुड" आहे, सुड घेताना त्यात कसलीही तडजोड अथवा सौदा होऊ शकत नाही.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div align="justify"&gt;ह्याच परिस्थीतीची उकल करण्यासाठी, अपहरणकर्त्याचा व अँटीमॅटरचा शोध घेण्यासाठी प्रा. रॉबर्ट लँग्डन आणि सर्नमधील शात्रज्ञ "व्हिटोरिया व्हेट्रा" हे व्हॅटिकन सिटीमध्ये दाखल होतात. ह्या सर्व शोध सत्राची व व्हॅटिकनमध्ये घडणार्‍या इतर धार्मिक घटनांचे नेतृत्व स्वतः "केमरलिंगो" हा धार्मिक अधिकारी करत असतो.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;आता सुरवात होते अनेक गुढ, धक्कादायक, अंगावर रोमांच आणणार्‍या घटनांना ....&lt;/div&gt;रॉबर्ट लँग्डनच्या मते जर अपहरणकर्ते खरोखर इल्युमिनाटी गटाचे सदस्य असतील तर त्यांची स्वतःची अशी एक पद्धत आहे आणि ती काटेकोरपणे पाळण्याबद्दल इल्युमिनाटींची ख्याती आहे. ह्या जगाची निर्मीती "पंचतत्वांमधुन" झाली ह्यावर अत्यंत गाढा विश्वास असणारे‍या इल्युमिनाटी त्यांच्या संदेशात व कार्यक्रमात ह्या पंचतत्वांचा जरुर वापर करत असल्याने त्या दिशेने शोध घेतल्यास आपण नक्की त्यांना पकडु असे लँग्डनला वाटते. इल्युमिनाटींच्या पद्धतीनुसार ४ खुन व अँटीमॅटर्चा स्फोट ह विवीक्षित ठिकाणीच होणार व ते शोधण्यासाठी अपल्याला एक "कोडे सोडवावे" लागेल असा लँग्डनचा विश्वास असतो, एका खुणेवरुन दुसरी, त्यावरुन तिसरी असे शोधत जाऊन आपण त्या अपहरणकर्त्यापर्यंत जरुर पोहचु असे लँग्डन सर्वांना पटवुन देतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="justify"&gt;ह्या शोधसत्राचा पहिला दुवा हा "व्हॅटिकन अर्काईव्ह्ज"मध्ये असलेल्या महान खगोलतज्ज्ञ गॅलेलियोच्या &lt;strong&gt;"सत्याचा नकाशा (&lt;span style="color:#999999;"&gt;Diagramma della Verità : Diagram of Truth&lt;/span&gt;)"&lt;/strong&gt; ह्या पुस्तकात मिळणार असल्याने सर्व नियम, रुढी, गुप्तता झुगरुन देऊन केमरलिंगो लँग्डनला ते पाहण्याची परवानगी देतात.त्यात मिळालेल्या कोड्याची उकल केल्यावर त्यांना खुनाच्या पहिल्या जागेचा अंदाज येतो व ते धावत तिकडे पोहचतात, पण इथे मात्र त्यांच्या शत्रुने त्यांच्यावर सरळसरळ मात केलेली असते. पंचतत्वांमधल्या पहिले तत्व असलेल्या "जमिन" याचा उपयोग करुन पहिल्या कार्डिनलची हत्या करण्यात आली असते व त्याचा मॄतदेह तिथे पडला असतो.&lt;/div&gt;इथे असलेले "एंजल्सचे पुतळे" आणि "पंचतत्वे" ह्यांच्यातील संबंधच आपल्याला पुढचा दुवा देतील ह्या धारणेतुन लँग्डनचे शोधकार्य चालुच राहते ते मिळालेल्या संकेतांनुसार एका जागेवरुन दुसरीकडे धाव घेत असतात.मात्र त्यांचे नशिब त्यांना साथ देत नाही, अजुन २ कार्डिनल्सची पंचत्त्वांनुसार "हवा व अग्नी" ह्यांचा वापर करुन अत्यंत निर्घुण हत्या होते व खुनी पळुन जाण्यात यशस्वी होतो.&lt;br /&gt;चौथ्या आणि शेवटच्या कार्डिनल बॉजियांना वाचवण्यात लँग्डन यशस्वी ठरतो मात्र अत्यंत धोकादायक असा खुनी आणि त्याच्याबरोबर असलेले "अँटीमॅटर" ह्यांचा अजुन अजिबात पत्ता नसतो, ते गुढ अजुन कायमच असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इकडे चर्चच्या रुढीनुसार नव्या पोपच्या निवडीसाठी आवश्यक असणारे "कॉन्क्लेव्ह" त्या ४ कार्डिनल्सच्या अनुपस्थिती सुरु झालेले असते व स्वतः केमरलिंगो सर्व परिस्थीतीवर बारीक लक्ष ठेऊन असतो. त्याच्या व्हिट्टोरिया व्हेट्राबरोबर झालेल्या चर्चेत आलेल्या शंकानुसार मरण पावलेल्या पोपच्या शरिराची पुन्हा तपासणी करण्यात येते व इथे आश्चर्याचा धक्का म्हणजे हा पोप नैसर्गिकरित्या मरण पावला नसुन त्यांची हत्या झाली आहे असा निष्कर्ष निघतो. हे एकुण प्रकरण गंभीर आहे, इल्युनाटींचा अजुन पत्ता नाही, अँटीमॅटरचा धोका अजुन आहे ह्या सर्व शक्यता लक्षात घेऊन केमरलिंगो कॉन्क्लेव्ह चालु असलेल्या "सिस्टीन चॅपेल" इथे धाव घेऊन, परंपर मोडुन, विधी थांबवुन तिथे असलेल्या सर्व कार्डिनल्सना सध्या घडत असलेल्या घटनांची कल्पना देऊन विधी थांबवण्याची विनंती करतो. &lt;span style="color:#993399;"&gt;"देवावरची श्रद्धा मोठ्ठी की विज्ञानाचे अस्तित्व खरे ? संकटातुन तुम्हाला विज्ञान वाचवते की देवावरची श्रद्धा ? विज्ञान हे देवाच्या विरुद्ध आहे की ते परस्परांना पुरक आहेत ? न जाणो अजुन विज्ञान बाल्यावस्थेत असल्याने अत्यंत गहन असलेल्या देव आणि धर्माला समजण्यास नालायक ठरत असेल तर तो त्यांचा अक्षम्य गुन्हा मानायचा का ? ह्य विज्ञानप्रेमींना धर्माच्या प्रवाहात समावुन घेतले तर ते बरोबर नव्हे का ?"&lt;/span&gt; असे एक भावुक व तात्विक भाषण करुन तिथे जमलेल्या सर्व काडिनल्सना विधी थांबवण्यची व इल्युमिनाटीबरोबर ( विज्ञानप्रेमी ) समझोता करण्याची घोषणा करण्याची विनंती करतो. पण त्याच्या हाती निराशा पडते, देवाच्या ताकदीवर गाढ श्रद्धा असलेले व देवच आपले रक्षण करेल ह्यावर प्रगाढ विश्वास असलेले "स्कुल ऑफ कार्डिनल्स" आपला कॉन्क्लेव्ह हा विधी पुढे चालु ठेवतात ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="justify"&gt;काही वेळानंतर खुद्द "केमरलिंगो"वर खुनी हल्ला होतो, करणारा त्याच्या जवळचाच माणुस निघतो व तो "इल्युमिनाटीचा हस्तक" आहे असे ठरवुन त्याला ठार मारले जाते, खुद्द केमरलिंगो जखमी होतो.&lt;/div&gt;इकडे खुनावरुंन खुणा, दुव्यावरुन दुवे शोधत असलेल्या लँग्डनला अखेरीस येश मिळते. ते अँतिमॅटर हुडकण्यात यशस्वी ठरतात, ते अँटिमॅटर असलेले कॅनिस्टर त्यांना सापडते व खुन्याचाही बंदोबस्त होतो ....&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;पण इथे अजुन एक नवा टर्न ...&lt;br /&gt;&lt;div align="justify"&gt;अँटिमॅटर संभाळनार्‍या कॅनिस्टरची बॅटरी फक्त ५ मिनीटे शिल्लक राहिली असते, ते संपल्यावर आतल्या अँटिमॅटरचा व बाहेरच्या मॅटरचा संपर्क होऊन एक महाविस्फोट होण्याची शक्यता निर्माण होते, हातात असतात फक्त ५ मिनीटे व पणावर लावले असते अख्खे व्हॅटिकन सिटी, ख्रिश्चन धर्मातले सर्वोच्च अधिकारी, लाखो लोक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लोकांचा धर्मावरील विश्वास ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;ही आव्हान पेलायला उपस्थित असतात स्वीस गार्डचे काही कडवे रक्षक, प्रा. लँग्डन, व्हिट्टोरिया व्हेट्रा आणि स्वतः केमरलिंगो ....&lt;/div&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;पुढे ???&lt;br /&gt;&lt;div align="justify"&gt;पुढे काय होते ???&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;अँटीमॅटर संभाळले जाते की त्याचा स्फोट होतो ? स्कुल ऑफ कार्डिनल्सचा पोपसंबंधी काय निर्णय होतो ? आत्त्तापर्यंत अखंड कष्ट व परिश्रमाची उच्च पातळी गाठलेल्या प्रा. लँग्डन आणि केमरलिंगो यांचे काय होते ?धर्मावरील श्रद्धेचा विजय होतो की विज्ञानातील सत्याचा ???&lt;/div&gt;&lt;br /&gt;ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला थेटरमध्ये चित्रपट पहुनच मिळतील. आत्ता मी इथे काही लिहणे म्हणजे "मिस्टरी स्पॉईल" करण्यासारखे होईल, तेव्हा आपण हा चित्रपट जरुर थेटरमध्येच पहावा.&lt;br /&gt;माझ्याकडुन इतकेच....&lt;br /&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;शौर्य आणि क्रौर्य , धर्म व धर्मातील रुढीवरील विश्वास आणि विज्ञान , धोकेबाजपणा आणि पराकोटीची स्वामीनिष्ठा , सत्तापदांचा मोह आणि निरिच्छपणे केलेली सेवा, कमालीची गुप्तता आणि त्यांची उकल ह्या सर्वांचे सुम्दर मिश्रण असणारा हा एक नितांतसुंदर चित्रपट म्हणजे "एंजल्स आणि डेमन्स ", जरुर पहा आणि कसा होता ते मला आवश्य कळवा ...&lt;br /&gt;धन्यवाद ...!!!!&lt;/div&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;* इल्युमिनाटी : &lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-size:130%;color:#3333ff;"&gt;&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;a href="http://farm4.static.flickr.com/3300/3607120717_9959764f27.jpg"&gt;&lt;img style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 189px; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://farm4.static.flickr.com/3300/3607120717_9959764f27.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;/span&gt;&lt;/strong&gt;हा ख्रिश्चनिटीमधल्या चर्चया विरोधात असणार्‍या काही कडव्या लोकांच्या म्हणजे मेसन्सच्या गटामधला एक लहान गट, प्रामुख्याने ह्या गटात त्या त्या काळातले महान शात्रज्ञ, शिल्पकार, कलाकार, तंत्रज्ञ लोक वगैरे असत. ब्रदरहुड ह्या अजुन एका चर्चविरोधी गटाकडुन मिळणार्‍या मदतीमुळे अनेक नव्या संकल्पना ह्या इल्युमिनीस्ट लोकांनी मांडल्या. बव्हेरियन राजाच्या आर्थीक मदतीचा स्त्रोत अखंड चालु असल्याने ह्यांनी बरेच संशोधनात्मक कार्यही केले.हे सर्व "विज्ञानवादी" लोक होते.मात्र ह्यांचे संशोधन हे "बायबलमधल्या संकल्पनांच्या विरोधात" गेल्याने व्हॅटिकन चर्चच्या रोषास हे इल्युमिनाटिस्ट बळी पडले, ह्यांच्यावर बंदी आली व सदस्यांचे प्रचंड छळ झाले व अनेक हत्याही झाल्या ..."गॅलालियो, केपलर, न्युटन,लिओनार्ड दा विंची, व्हिस्टन चर्चिल" वगैरे इल्युमिनीस्ट होते असा एक समज आहे ...&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#999999;"&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#999999;"&gt;( वाचकांना ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असल्यास मी एक "मेसन्स आणि इल्युमिनाटी" ह्यांच्यावर सखोल भाष्य करणारा लेख टाकेन, अर्थात वेळ आणि गरज ह्यावर सर्व अवलंबुन असेल. मात्र खरोखर जाणण्याची इच्छा असेल तर जरुर लिहीन )&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1401137485329866866-5715169138668072471?l=chhota-don.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chhota-don.blogspot.com/feeds/5715169138668072471/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=1401137485329866866&amp;postID=5715169138668072471&amp;isPopup=true' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/5715169138668072471'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/5715169138668072471'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chhota-don.blogspot.com/2009/06/blog-post.html' title='एंजल्स &amp; डेमन्स ...'/><author><name>छोटा डॉन</name><uri>http://www.blogger.com/profile/14212514677839197506</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='12384012912790640853'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1401137485329866866.post-5673577303446360766</id><published>2009-05-02T22:36:00.000-07:00</published><updated>2009-05-03T01:38:25.351-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='जनहितार्थ'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='शालजोडीतले'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='फटकेबाजी'/><title type='text'>रिक्षावाले, संप आणि आम्ही ...</title><content type='html'>आज सकाळी (जरासे अंमळ उशीरानेच) उठलो, नेहमीच्या सवयीनुसार आधी लॅपटॉप चालु करुन  नेट चालु केले व काय चालु आहे ह्याची चाचपणी केली. सकाळ-सकाळ एका महत्वाच्या  बातमीने आमचे लक्ष वेधुन घेतले&lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(153, 153, 153);"&gt;(काळजी नको, अजुन कोण  नवा चप्पल्/बुट फेकीचा नवा बकरा झाले नाही. त्याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी.)&lt;/span&gt; ते म्हणजे "दरकपातीच्या निषेधार्थ पुण्यातले २५००० रिक्षावाले संपावर  ....".&lt;br /&gt;हीच बातमी जवळपास सगळ्या पेपरमध्ये आणि सोशल वेबसाईटवर दिमाखात झळकत आहे.  बरोबर आहे ना, अहो हा प्रश्न "पुण्याशी" निगडीत आहे ना, मग त्याला "वैश्विक  प्रश्नाचा" दर्जा नको द्यायला ? आज ही बातमीकडे दुर्लक्ष केल्याची गुस्ताखी  पुणेकरांनी माफ केली तर उद्या "पुण्यात ह्यावेळी कडाक्याची थंडी" ही बातमीही तुम्ही  लेको मिडीयावाले छापणार नाही,नरकात जाल, कुठे फेडाल असली पापं ?&lt;br /&gt;असो. तर मुद्दा पुणेकर हा  नसुन पुण्यातल्या रिक्षावाल्यांचा संप असा आहे ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;बातमी वाचुन आमचे अंमळ मनोरंजन झाले व धक्काही बसला, रिक्षावाल्यांनी आम्हाला  धक्का देण्याची ही दुसरी खेप. मागे एकदा आम्हाला बेंगलोरमध्ये रात्री ८.३० वाजता एक  रिक्षावाला चक्क यायला तयार झाला, हिंदीतही व्यवस्थित बोलला, मीटर प्रमाणेच भाडे  घतेल, उरलेले सुट्टे मात्र ३ रुपये परत केले व वर जाताना "गुड नाईट सर" असे म्हणाला  तेव्हा असाच धक्का बसला होता, त्या धक्क्याने आम्ही एवढे अंतर्बाह्य हादरुन गेलो  होतो की रिक्षातुन उतरल्यावर आजुबाजुच्या माणसांचा आम्ही फुल्ल टल्ली होऊन कसेबसे  रिक्षातुन घरापर्यंत परत आलो आहोत व अजुन लटपट लटपट चालत आहोत असा &lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(153, 153, 153);"&gt;(कन्नडमधुन)&lt;/span&gt; गैरसमज झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt; बातमी सविस्तर वाचल्यावर आमच्या असे लक्षात आले की " रिक्षाच्या भाड्यामध्ये&lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(153, 153, 153);"&gt; (पक्षी : दरामध्ये, मी रिक्षावाल्याला भाड्या असे  म्हटलो नाही, तो शब्दच तसा आहे.)&lt;/span&gt; प्रति किमी मात्र १ रुपायाने कपात करण्याचे  आदेश प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने &lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(153, 153, 153);"&gt;(बापरे, काय  अवघड शब्द आहे, च्यायला असल्या जड सरकारी शब्दांविरुद्ध एकदा संप पुकारावा लागणार )&lt;/span&gt; दिल्याने त्याच्या निषेधार्थ पुण्यातल्या सुमारे २५००० रिक्षावाल्यांनी &lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(153, 153, 153);"&gt;(सुमारे म्हणजे अंदाजे, रिक्षाच्या "सुमार दर्जाशी"  ह्याचा काही संबंध नाही)&lt;/span&gt; बेमुदत संप पुकारला आहे. "&lt;br /&gt;मला नाही कळाले.&lt;br /&gt;रिक्षावाल्यांचा संप म्हणजे काय व तो कसा जस्टिफाईड असु शकतो ?&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;रिक्षा ह्या व्यवसायावर पोट कुणाचे अवलंबुन आहे ? &lt;/div&gt;&lt;div&gt;गरज कुणाला आहे ?&lt;br /&gt;ह्याच  चालीवर उद्या समजा भिकार्‍यांनी कमीत कमी मात्र १० रुपये भीक मिळावी म्हणुन,  पुण्यातल्या दुकानातल्या ग्राहकांनी त्यांना दुकानात सन्मानजनक वागणुक मिळावी  म्हणुन, दारुड्यांनी एका बाटलीबरोबर सोडा/थम्सप फ्री मिळावे म्हणुन ,अन्नछत्रातल्या  यात्रेकरुंनी जेवणात ताटात तुपाची धार कमी पडते आहे म्हणुन्,भंगार गोळा  करणार्‍यांनी भंगार वस्तुतल्या खालावत्या क्वालिटीचा निषेध म्हणुन संप पुकारावा हे  जस्टिफाईड आहे का ?&lt;br /&gt;तसा जर ह्यांना हक्क नसेल तर मनमानी करुन वागणार्‍या, अडवणुक  करणार्‍या,ग्राहकांना कस्पटासमान वागणुक देऊन त्यांच्याशी उद्धट व्यवहार करणार्‍या,  मनाला येईल ते भाडे मागणार्‍या, ग्राहकाची गैरसोय न पाहता एखाद्या रुटवरचे भाडे  नाकारणार्‍या ह्या डोईजड रिक्षावाल्यांना "मात्र १ रुपये/किमी" च्या दरकपातीसाठी  संप करणे बरोबर वाटते का ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;रिक्षा पंचायतीच्या पदाधिकार्‍यांच्या मते ... जाऊ दे, आधी ह्या "पंचायत"  वाल्यांना पाहु. हे लोक नक्की कोण ? भाषणबाजी आणि आडवणुक सोडली तर ह्यांचा रिक्षा  ह्या व्यवसायाशी संबंध काय ? हे नक्की काय करतात ? ह्यांचा पोटापाण्याचा धंदा हा  रिक्षा अथवा तत्सम आहे का ? वर्षातुन एकदा चौकात भलामोठ्ठा मंडप टाकुन सत्यनारायण  घालणे व त्यावेळी रिक्षांची मिरवणुक काढणे ह्याव्यतिरीक्त ही पंचायत  रिक्षावाल्यांसाठी नक्की काय करते ? एखाद्या पक्षाच्या मंचावर ह्यांच्या नेत्यांनी  जाणे व रिक्षावाल्यांनी त्या पक्षाचे झेंडे रिक्षांवर लाऊन मग्रुरी करत गुंडागर्दी  करणे हे कलम रिक्षा पंचायतीच्या अधिकॄत घटनेत लिखीत स्वरुपात आहे का ? नसल्यास मग  पंचायत अशा समाजविरोधी तत्वांच्या विरोधात का संप करत नाही ?&lt;br /&gt;जसे १ रुपायाने  भाडे कमी होणे हा मुद्दा रिक्षावाल्यांसाठी महत्वाचा ठरतो तसेच रिक्षाच्या  ग्राहकांसाठी " सन्मानजनक वागणुक, शुद्ध व सज्जन आचरण असणारे व कमीत कमी उर्मट आणि  शिव्यागाळी न करणारे रिक्षावाले, मीटरप्रमाणे भाडे, सर्व मार्गांवर हव्या त्या वेळी  सेवा , एखाद्या विशिष्ठ मार्गावर सेवा न नाकारणे, रिक्षामध्ये मद्यपान धुम्रपान आणि  इतर व्यसने न करणे, रिक्षांचा दर्जा सुसह्य राखणे" ह्याविषयी पंचायतीकडे काही  कार्यक्रम आहेत का ? का ह्या गोष्टी त्यांच्या "रिक्षाकुलाला बौलु लागेल" अशा  कॅटॅगिरीत येतात ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुळात ५ रुपयाने डिसेल कमी झाले असताना १रु./किमी दरकपात कशी अन्यायकारक ठरते  हेच मला समजेना, हे लोक आता सुटे भाग व ऑईलची दरवाढ, दंडाच्या रकमेत वाढ वगैरे  सांगत आहेत. योगायोगाने मी ह्याच क्षेत्रातला असल्याने &lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(153, 153, 153);"&gt;(१ मिनीट, मी रिक्षावाला  नाही, वाहननिर्मीती उद्योगातला म्हणत आहे)&lt;/span&gt; ह्या गोष्टींची महागाई किती वाढली व  ह्याचा दरसाल कितपत खर्च येतो ह्याची मला व्यवस्थित कल्पना आहे. हे सरळसरळ वडाची  साल पिंपळाला लावण्यासारखे आहे. हां, इथे जर सर्व जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या  किमतींचा विचार केला तर आपला रिक्षावाल्यांना सॉफ्ट कॉर्नर असु शकतो.&lt;br /&gt;पण हे सगळे  केव्हा ?&lt;br /&gt;जेव्हा रिक्षावाले शुद्ध आणि सरळ "मिटरप्रमाणे" भाडे आकारतील तेव्हा  ....&lt;br /&gt;आयला दर भाड्यामागे १०-१५ रुपये जास्त मागायचे, मिटर फास्ट करुन ठेवायचे,  डिसेलच्या जागी रॉकेल मिश्रीत इंधन वापरायचे आणि वरुन "१ रुपया दरकपातीविषयी"  बोंबाबोंब करायची हा कुठला न्याय ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुण्यतल्या सो कॉल्ड २५००० रिक्षांपैकी किती रिक्षा मात्र "डिसेल्"वर चालतात ?  कारण आम्ही "सी एन जी"वर चालणार्‍या रिक्षा रस्त्यावर धावत असल्याच्या बातम्या  वाचतो. रिक्षावाल्यांच्या व्याख्येनुसार शहराच्या आउटसाईडला ( म्हणजे अख्ख्या  पुण्यात ) मिटरप्रमाणे भाडे चालत नाही, मग हा १रु/किमी दर येतोच कुठे ? जर ६-आसनी  रिक्षावाले ह्यात सामिल असतील तर त्यांनी कॄपया मिटरवर चालणारी ६-आसनी रिक्षा  दाखवावी, आम्ही स्वखर्चाने त्यांचा "महावस्त्र(पक्षी:शाल) व श्रीफळ" देऊन सत्कार  करु व मिटरपेक्षा १० रुपये जास्त बक्षिशी देऊ.किती रिक्षांचे मिटर योग्य  मापकाप्रमाणे रिडिंग दाखवातात ? कारण आम्ही शि. नगर ते स्वारगेट ह्या मार्गावर "२२  रुपये ते ४० रुपये ह्याप्रमाणे कितीही मिटरप्रमाणे भाडे" दिल्याचे आठवते.&lt;br /&gt;मग असे  असताना १रु/किमी दरकपातीची एवढी बोंबाबोंब करुन पब्लिकला वेठीस का धरत आहेत हे  रिक्षावाले ?&lt;br /&gt;प्रामाणीकपणे कष्ट करुन जगणारे रिक्षावाले ह्यात भरडले जातात हे  मान्य आहे पण तरीसुद्धा त्यांना मिळणारा पैसा हा तितकासा अन्यायकारक नाही हे सत्य  आहे ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग हा एवढा माज आणि मस्ती कशासाठी ???&lt;br /&gt;त्याचे कसे आहे की आज्-उद्या सुट्टी  आहे म्हणुन आपण घरी बसुन आरामात "माजले आहेत हे रिक्षावाले भ**, एकेकाला चाबकाने  फोडुन काढायला हवे, हवे तर घरी बसा म्हणावं, गेले उडतं" अशा आरामात प्रतिक्रिया  देऊ, सध्या कसे सगळे गारगार आहे.&lt;br /&gt;पण सोमवारी जेव्हा रणरणत्या उन्हात सकाळी  हापीसाला जाताना गच्च भरलेली बस ३ वेळा सोडावी लागेल तेव्हा साहेब तुम्हाला "ए  भैय्या, हिंजवडी चलेगा क्या ? " असे रिक्षावाल्यालाच विनवावे लागेल हे सत्य आहे.  कितीही नाकारले तरी पुण्यातले "सार्वजनिक परिवहन" हे अत्यंत भिकार आहे हे सत्य आहे,  ते तुम्हालाही माहित आहे आणि रिक्षावाल्यांनाही. तुम्ही त्याचा दर्जा सहन करत फार  वेळ प्रवास करु शकणार नाही हे रिक्षावाल्यांना व्यवस्थित माहित असल्याने त्यांचा हा  माज आहे ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;असो, त्यालाही पर्याय नाही..&lt;br /&gt;एवढीच अपेक्षा करु की ह्याची पुढची  पायरी ही रिक्षावाल्यांच्या आंदोलनात न होऊन दगडफेक, जाळपोळ, प्रवाश्यांची अडवणुक  वगैरे प्रकारात होऊ नये ...&lt;br /&gt;नुकत्याच निवडणुका झाल्याने अशा गोष्टी अशक्य नाहीत  अशी शक्यता वाटते ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span class="Apple-style-span" style="font-weight: bold;"&gt;&lt;span class="Apple-style-span" style="color: rgb(51, 51, 255);"&gt;"जे जे होईल ते पहावे, न्हेले रिक्षावाले तरच हापीशी जावे ..."&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;बाय द वे, रिक्षावाले हा लेख वाचण्याची शक्यता नाही ना ? नायतर पुढच्या पुणे  वारीत मला रिक्षावाल्यांच्या माझ्यावर संभाव्य बहिष्कारामुळे पदयात्रा करण्याची  पाळी येईल. तसे असेल तर सांगा, लगेच नाव बदलुन "रिक्षावाल्यांच्या समर्थनार्थ "  अजुन एक खणखणीत लेख लिहायला बसतो. काय करणार बाबा, सवाल पुणे मे प्रवास का है...&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;* पुर्वप्रकाशित : &lt;a href="http://misalpav.com"&gt;मिसळपाव.कॉम&lt;/a&gt; ... &lt;/div&gt;&lt;div&gt;ह्या लेखाला तिथे आलेल्या प्रतिक्रिया आपण &lt;a href="http://www.misalpav.com/node/7581"&gt;"इथे"&lt;/a&gt; पाहु शकता ...&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1401137485329866866-5673577303446360766?l=chhota-don.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chhota-don.blogspot.com/feeds/5673577303446360766/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=1401137485329866866&amp;postID=5673577303446360766&amp;isPopup=true' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/5673577303446360766'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/5673577303446360766'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chhota-don.blogspot.com/2009/05/blog-post.html' title='रिक्षावाले, संप आणि आम्ही ...'/><author><name>छोटा डॉन</name><uri>http://www.blogger.com/profile/14212514677839197506</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='12384012912790640853'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1401137485329866866.post-8103641787171610973</id><published>2009-04-08T08:40:00.000-07:00</published><updated>2009-04-08T08:48:57.448-07:00</updated><title type='text'>देवांचे भांडण आणि "आय पी एल" ...</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;p align="justify"&gt;सध्या आम्ही विवीध मराठी संकेतस्थळांवर लिहताना एक स्वाक्षरी करतो, त्याचा तजुर्मा &lt;span style="color:#3333ff;"&gt;"एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो"&lt;/span&gt; असा आहे. तात्पर्य काय की माणसाने कुठल्याही "सजिव" व्यक्तीला देव मानु नये, कारण पुढेमागे ह्या देवाने काही चुका अगर अपराध केला मग त्याच्यावर होणार्‍या चौफेर टिकेन आपणही दुखावलो जातो व शिवाय आपलाही वैचारीक गोंधळ होतो. सबब "कुणालाच देव मानु नये" असे आम्ही बर्‍याच वेळा ठरवतो ...पण आमच्या अनेक पालथ्या धंद्यापैकी एक म्हणजे उठसुठ कुणालातरी "देव मानणे" हा आहे ...&lt;br /&gt;आता हा विषय निघायचे कारण म्हणजे सध्या आम्हीच देव मानलेल्या २ देवांची भांडणे. सध्या "&lt;strong&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;शाहरुख खान&lt;/span&gt;&lt;/strong&gt;" आणि "&lt;strong&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;सुनील गावसकर&lt;/span&gt;&lt;/strong&gt; (लोकांनी आडनावाचे एवढी विडंबने केली आहेत की गावसकरही गोंधळात पडणार नक्की)" ह्या आमच्या २ देवांचा वाद गाजतो आहे. पहिल्यांदा ही २ नावे एकत्र वाचुन आम्हाला वाटले की स्वतः सुनील गावसकर हा (रोहन गावसकरला काही केल्या क्रिकेट जमत नसल्याने जसे थोरल्या बच्चननी धाकल्या बच्चनचे करियर सावरायला जसा ऍक्टिव्ह सहभाग घेतला तसा) "कोलकता नाईट रायडर्स" कडुन खेळणार की काय ? पण तसे नव्हते, त्याचे काय झाले की गावसकरांनी जॉन बुकाननच्या ( शाहरुखच्या टीमचा कोच) निर्णयांविरुद्ध आपल्या लेखणीतुन तोफ डागली. कारण काय तर गावसकरचे क्रिकेटप्रेम. पण विषय इथे संपला नाही कारण शाहरुखने एक पत्रकारपरिषद घेऊन गावसकरांविरुद्ध "त्यांना काय टी-२० क्रिकेट कळते ? ते कधी खेळले नाहीत तर मग त्यांनी बोलणे योग्य नाही. हवे तर स्वतःचा संघ बनवुन (पक्षी पैसे मोजुन) काय हवे ते करा" असे अकलेचे तारे तोडले ...मुद्दा असा की त्यांच्या भांडणात त्यांचे काहीही जात नाही मात्र हे दोघेही आम्हाला "देवासमान" असल्याने कुणाची बाजु घेऊन लिहावे हा प्रश्न आहेच.&lt;/p&gt;&lt;p align="justify"&gt;&lt;br /&gt;(शाहरुखच्या मते) शाहरुखचे असे म्हणणे आहे की गावसकर टेन्टी-टेन्टी क्रिकेट खेळले आहेत का ? मग ते त्याच्या डावपेचाबद्दल का बोलतात ? शाहरुखची गोष्ट वेगळी आहे. लोक कसे जाहीरपणे "गुप्तदान" देतात तसा तो आयुष्यभर जाहीरपणे "गुप्त २०-२० क्रिकेट" खेळत आला आहे. त्याच्या मनात आले तर आजही तो "२०-२० चा बादशहा" म्हणुन स्वतःला जाहीर करु शकतो व शिवाय भारताच्या टीमचा कोच म्हणुन भारताला विश्वकप जिंकुन दिला असा चित्रपटही तो काढु शकतो. गरज पडल्यास त्यात तो स्वतः शर्ट काढुन भर मैदानात पीचवर "कोरबो कोरबो कोरबो रे, जितबो जितबो जितबो रे" सारखे आयटम्स सॉन्ग काढुन त्यात विंचु डसल्यासारखे बेफाट नाचु शकतो. त्याला कोण आडवणार ?&lt;/p&gt;&lt;p align="justify"&gt;(शाहरुखच्या मते) गावसकरांनी त्या टेस्टमध्ये काय ज्या असतील त्या १०००० रन्सा काढुन काय तीर मारला का ? मनात आणले तर शाहरुख प्रत्येक देशात १०००० रन करणारे प्लेयर पगार देऊन नोकरीला ठेऊ शकतो. त्यांनी परदेशात "शतके" वगैरे काढली पण त्यात काय मोठेसे ? शाहरुखही परदेशात "स्टेज शो" करत असतोच की, उलट क्रिकेटच्या १० पट जास्त गर्दी व पैसा हे स्टेज शोज खेचतात.गावसकर हे स्वतः मैदानाच्या गॅलरीत उभारुन माकडउड्या मारु शकतात का ? ते सिनेसॄष्टीतल्या "पडेल नटांचा/नट्यांचा जथ्था" घेऊन ग्राउंडवर "पेज-थ्री" पार्टी करु शकतात का ? आपल्या संघाने केलेल्या संधीच्या मातीचे समर्थन ते चाचरत पाचकळ विनोद करुन करु शकतात का ?ते करोडो रुपये देऊन विकत घेतलेले खेळाडु गल्लीतल्या पेक्षा टुकार खेळत असताना आनंदाने उड्या मारु शकतात का ? ते क्रिकेटचा फायदा घेऊन आपल्या चित्रपटांचे प्रमोशन व जमल्यास लगेहाथ प्रतिस्पर्ध्यांची (बरोबर ओळखलेत, बच्चन आणि आमीर शिवाय आहेच कोण ?) " टांग ओढु शकतात का ?ह्या प्रश्नांची उत्तरे "नाही" अशी असतील तर मग "गावसकरांना २०-२० क्रिकेट कळते" असे कसे म्हणता येईल ?&lt;/p&gt;&lt;p align="justify"&gt;&lt;br /&gt;मुळात गावसकरांची तर काय चुक. हा सद्गॄहस्थ बिचारा आयुष्यभर प्रामाणेकपणे क्रिकेट खेळला, देश्-विदेशात हजारो धावांची रास रचली. त्यावेळी कसलीही शिरस्त्राणे नसताना तोफखान्यासारख्या वेगवान गोलंदाजीसमोर टिच्चुन उभा राहिला. अनेकवेळा एकहाती भारताची क्रिकेटमधली अब्रु संभाळली. त्यानंतर त्यांनी क्रिकेट ऍकॅडमी वगैरे काढुन सेवा करण्याचा प्रयत्न केला. आजही ते एक अभ्यासु आणि विचारशील समिक्षक म्हणुन जमेल तसा क्रिकेटच्या प्रगतीला हातभार लावायचा प्रयत्न करतात ...&lt;/p&gt;&lt;p align="justify"&gt;&lt;br /&gt;मग चुक झाली कुठे ?&lt;/p&gt;&lt;p align="justify"&gt;उत्तर आहे की त्यांनी २०-२० व ते ही "आयपीएल" सारखी सर्कस ह्यात लक्ष घालले.&lt;/p&gt;&lt;p align="justify"&gt;गावसकरसर इथेच तुम्ही चुकलात ? ह्या असल्या जत्रेतल्या तमाशावर तुमच्यासारख्या महान व्यक्तीने बोलवे हेच चुकले ? मनमोहनसिंग कधी तासगावच्या पतसंस्थेच्या अपहाराबद्दल बोलतात का ? सर अब्दुल कलाम कधी  तालुकापातळीवरच्या विज्ञानस्पर्धेच्या निकालात झालेल्या वशिलेबाजीविषयी आपले मत मांडतात का ? लता मंगेशकर कधी "चिंचपोकळीची गानकोकीळा" ह्या सोसायटीच्या कार्यक्रमावर टिका करतात का ? संजीव कपुर कधी ताथवडे खुर्द गावातल्या जत्रेच्या वेळी भाजीत पडलेल्या जास्तीच्या मिठाबद्दल बोलतो का ? ओबामा कधी आझमगढच्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांतील गैरप्रकाराचा निषेध करतात का ?नाही ना ? मग सर आपण कशाला असल्या "तमाशाकडे" लक्ष दिलेत ? जाऊ द्यात ना, काय करायचे ते करु द्यात ना त्यांना ...&lt;/p&gt;&lt;p align="justify"&gt;सिंपली ईत्स नन ऑफ युवर बिसनेस ...!!!&lt;/p&gt;&lt;p align="justify"&gt;&lt;br /&gt;मुळात हे "इंडियन प्रिमीयर लीग" हे डोईजड झालेल प्रकरण आहे. पॅकर सर्कसने जसे क्रिकेट बाजारु केले होते ही त्याची पुढची पायरी आहे. आता तर हे लोक ह्या देशातल्या "निवडणुकांना" ही जुमानायला तयार नव्हते, मग त्याची नक्की "लायकी" आपण काय समजायची? पैशाच्या राशी ओतुन देशोदेशीची क्रिकेटपटु इकडे आणलेत , आता त्यांच्या टकरा लावायच्या अगदी माजलेल्या वळुंच्या चालीवर, त्याची प्रचंड जाहिरात करुन ही माती सोन्याच्या भावात विकायची आणि आपल्या तुंबड्या भरुन घ्यायच्या असा हा सरळसरळ धंदा आहे. ह्यात इतके "सिरीअसली" घेण्यासारखे काही नाही. वाटले तर फारफार तर टीव्हीवर खातखात हा तमाशा बघण्याचा लायकीचा आहे ...मुळात आपण क्रिकेट बघतो का कारण त्यात खेळाडु  देशप्रेमाने भारुन वगैरे खुन्नस लाऊन खेळतात असा आपला एक सर्वसाधारण समज आहे (क्रोनिये आणि अझर कंपनीने आपल्याला कधीच वेड्यात काढले आहे हा भाग वेगळा, आता तर अझर निवडणुक लढवतो आहे, म्हणजे तो क्रिडामंत्री होऊन खेळाडुंनी कसे देशासाठी खेळावे ह्यावर बौद्धिके देणार तर. चालायचेच). पण इथे "देश" आहेच कुठे ? शहरांची नावे गुंफुन ह्या देशातल्या धनदांडग्या लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी विकत घेतलेले संघ आहेत हे. मग त्याच्यासाठी सर तुम्ही कशाला स्वतःला त्रास करुन घेताय ? खेळाडुंचे तरी काय "जिकडे खोबरे तिकडे चांगभले" असे असल्याने त्यांना कोलकल्त्याकडुन खेळले काय किंवा मुंब्राकडुन खेळले काय, काहीही फरक पडत नाही ? पुढेमागे समजा भर मैदानातच एखाद्या फलंदाजाला नोटांचे पुडके दिले तर तो बॅट फेकुन फिल्डींगला उभा राहणार नाही ह्याची गँरेंटी पुढे देणे शक्य नाही ? सगळा पैशाचा बाजार हा. त्यात अजुन लोकप्रियता कमी पडते की काय असे वाटल्याने "हरभजन" चक्क "श्रीशांतच्या" मस्तपैकी श्रीमुखात भडकावुन देतो व ह्याची व्यवस्थित जाहिरात होऊन टकरांना अजुन जास्त लोक येतात ...&lt;/p&gt;&lt;p align="justify"&gt;&lt;br /&gt;आता राहता विषय राहिला ह्या  संघांच्या मालकांचा.&lt;/p&gt;&lt;p align="justify"&gt; ते कोण आहेत ?ते आहेत पक्के व्यवसायीक. जरा ह्यांची नावे तर पहा विजय मल्ल्या, शाहरुख खान, अंबानी, शिल्पा शेट्टी, नेस वाडीया + प्रिती झिंटा ...&lt;/p&gt;&lt;p align="justify"&gt;ह्यांनी खणखणीत पैसे मोजुन संघ विकत घेतले आहेत, त्यामुळे ह्यांना वाटेल ते ते करणार. आहे कुणाची ह्यांना आडवायची हिंमत आणि नैतीक जाणीव ?&lt;/p&gt;&lt;p align="justify"&gt;समजा उद्या विजय मल्ल्याला वाटले की द्रविडमध्ये काय दम नाही म्हनुन त्याने देवेगौडानां कर्णधार करुन सलामीला उतरवले आणि त्यांच्या जागेवर द्रविडला डुलक्या घ्यायला लावल्या तर मल्ल्यांना कोण रोखणार ?&lt;/p&gt;&lt;p align="justify"&gt;समजा प्रिती अगर शिल्पाला आपल्या मैत्रिणींचा संघ खेळावायची इच्छा झाली तर शेन वॉर्नला शिल्पाच्या मैत्रिणींशे गुलुगुलु गप्पा माराव्या लागतील (तसा ह्याचा अनुभव ह्यात "दांडगा" आहे बरं) आणि युवराज ह्यांचे फोटो काढत हिंडेल. आहे कोणाची टाप ह्यांना जाब विचारण्याची ?&lt;/p&gt;&lt;p align="justify"&gt;उद्या अंबानीला वाटले की आपल्या टीमने स्पोर्ट्स वेअर न घालता "सफारी" घालुन क्रिकेट खेळावे तर ह्यांना खेळावे लागेल. हरभजनला सफारी घालुन बॉलिंग करताना पहायची तुमची हिम्मत आहे का ?&lt;/p&gt;&lt;p align="justify"&gt;समजा शाहरुखने गांगुलीला "नॉन प्लेयिंग कॅप्टन" केले आणि मैदानात फरहा खान, अर्जुन रामपाल, करन जोहर,करिना कपुर, दिपीका पदुकोणे वगैरेंची तीम मैदानात उतरवली आणि मॅच चालु असताना मध्येच करिना आणि समोरच्या तीमची प्रिती ह्यांनी भर मैदानात "झिम्मा-फुगडी" खेळायला सुरु केले तर त्यांना विचारणारे आपण कोण ?&lt;/p&gt;&lt;p align="justify"&gt;समजा कुणी "मंदिरा बेदीला" करारबद्ध केले आणि ती तिची जगप्रसिद्ध "चोळी ( की जी प्रेक्षकांचे अंग अंग जाळी )" घालुन समजा "अंपायर" म्हणुन उभी राहिली तर का म्हणुन विचारणारे आपण कोण ?&lt;br /&gt;थोडक्यात, ह्याला सिरीअसली क्रिकेटचा दर्जा दिला जावा का ?&lt;/p&gt;&lt;p align="justify"&gt;नसल्यास, गावसकर सर तुम्ही कशाला असल्या फालतु गोष्टीत लक्ष घालता ?&lt;/p&gt;&lt;p align="justify"&gt;सिंपली इट्स नन ऑफ युवर बिसीनेस. यु आर नॉट कर्न्सर्न्ड टु इट ऍट ऑल ...!!!&lt;/p&gt;&lt;p align="justify"&gt;&lt;br /&gt;त्यामुळे शाहरुखला ४ कर्णधार खेळवु दे, नॉन प्लेयिंग कॅप्टन करु देत, गांगुलीला स्टंम्प म्हणुन उभे करु देत अथवा स्वतःचा कर्णधार होऊन मैदानात झेंडु फुटल्यागत नाचु देत. शेवटी हा "धंदा" आहे व तो कसा करायचा हे शाहरुख नक्की जाणतो  व आपल्याला हे न लक्षात आल्याने व आपण क्रिकेटच्या प्रेमापोटी बोलत असल्याने असे झोल झाले आहेत ...&lt;/p&gt;&lt;p align="justify"&gt;असो, तुर्तास; पप्पु ... सॉरी सॉरी .. किंग खान कान्ट रॉन्ग साला ...!!!&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1401137485329866866-8103641787171610973?l=chhota-don.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chhota-don.blogspot.com/feeds/8103641787171610973/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=1401137485329866866&amp;postID=8103641787171610973&amp;isPopup=true' title='11 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/8103641787171610973'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/8103641787171610973'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chhota-don.blogspot.com/2009/04/blog-post_08.html' title='देवांचे भांडण आणि &quot;आय पी एल&quot; ...'/><author><name>छोटा डॉन</name><uri>http://www.blogger.com/profile/14212514677839197506</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='12384012912790640853'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>11</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1401137485329866866.post-370273352801545527</id><published>2009-04-06T09:13:00.000-07:00</published><updated>2009-04-06T09:26:28.676-07:00</updated><title type='text'>आमची गध्धेपंचविशी आणि थोडी बाष्कळ बडबड ...</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;परवाच म्हणजेच मागच्याच आठवड्यात (च्यायला, बघता बघता ८ दिवस झाले. अख्खे आयुष्य असेच झटपट निघुन जाणार असे दिसतेय. जाऊ देत, आयुष्यात खंत तरी किती गोष्टींची बाळगायची) बर्‍यापैकी उत्साहात आणि आनंदात आमचा वाढदिवस "घडुन" गेला. एकदाचे आम्ही २५ वर्षाचे झालो. (आयला वय जाहीर केल्याने ब्लॉगचे वाचक कमी होणार नाहीत ना ? "छोटा डॉन" हा "स्त्री आयडी" वाटत नसल्याने तशी शक्यता कमीच आहे म्हणा. असो). ह्यालाच आम्ही "गध्धेपंचविशीत आलो" असेही म्हणता येईल. आता इथे "घडुन जाणे" ह्या क्रियापदाला एक नैतिक अधिष्ठान (म्हणजे काय कोण जाणे, पण एकदाचा हा शब्द वापरला, द्या टाळी) आहे. त्याचे कसे आहे की आपले वाढते वय लपवणे हा (प्रामुख्याने) स्त्रियांचा व (आजकाल शाहरुखने फेअर &amp;amp; हँडसम क्रीमची ऍड केल्यापासुन) पुरुषांचासुद्धा (आयुष्यातल्या अनेक पालथ्या धंद्यापैकी एक प्रमुख) धंदा आहे. त्यामुळे वाढत्या वयाची आठवण करुन देणारा "वाढदिवस" हा बर्‍याच जणांना नकोसा झाला आहे असे आमचे विचारांती, अनुभवांती, व्यासंगांती मत झाले आहे (हा, मात्र ह्यादिवशी अभक्ष्यभक्षण व अपेयपेयपान ह्याला प्रत्यवाय नसावा). तर मुद्दा असा की वाढदिवस साजरा करणारे आपण कोणी नसतो, तो सत्यनारायणाच्या पुजेसारखा घडुन जातो. असो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वाढदिवस नेहमीप्रमाणे चांगला थाटामाटात साजरा झाला (ह्याचा आदल्या दिवशी आमच्या गावाजवळ सापडलेल्या हजारो लीटर अवैध देशी-विदेशी मद्याच्या साठ्याशी काहीही संबंध नाही). सर्व काही सोपस्कार पुर्ण करुन आम्ही दुपारी (जेवणामुळेच्या)अंमळ सुस्तीत "चिंता करितो विश्वाची "असा चेहरा करुन बसलो होतो (ह्यालाच काही दुष्ट लोक "असा काय शुंभासारखा चेहरा करुन बसला आहेस ?" म्हणुन हिणवत होती, चालायचेच). मनात (भलत्यासलत्या) विचारांचा ( की अविचारांचा ? ) कल्लोळ उडाला होता (कदाचित ह्या "कल्लोळाचा" आवाज हा सामान्य जनांना "घोरण्यासदॄष्य" वाटत असल्याने मातोश्रींनी आम्हाला "घोरु नकोस, शांतपणे झोप" असा आमचा मुड घालवणारा सल्ला दिला असावा. चालायचेच) . बरेच काही मनात येत होते आणि विचारांचा प्रवाह हा धीरगंभीर नाद करीत आमच्याच मस्तकावर कोसळत होता. आम्ही एका निर्वाणीच्या क्षणी लॅपटॉप घेऊन ह्या उदात्त विचारांच्या निर्मळ झर्‍याला लेखणीवाटे वाट करुन द्यायचा विचार केला. पण ह्या कॄतीचा "पुर्वेतिहास" हा तेवढा प्रेरणादायी नसल्याने आम्ही हा बेत त्वरित डाव्यांच्या/मायावतींच्या पाठिंब्यासारखा मागे घेतला ( आता नको ती आठवण, मागे एकदा आम्ही आमचा ब्लॉग आमच्या आप्तांना वाचायला दिल्यावर त्यांच्या कुजकट कमेंट्समुळे आम्हाला २ दिवस रुमालात तोंड लपवुन फिरायची नामुष्की आली होती. असो). आम्ही ह्या कानाची त्या कानाला खबर न देता आमची "लेखनाची इच्छा" ही पवारसाहेबांच्या मनातल्या पंतप्रधानपदाच्या इच्छेसारखी मनात दाबुन ठेवली व वरकर्णी काही घडलेच नाही असा (कलमाडींसारखा) चेहरा करुन बसलो ....&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता हापीसात ( कुणी नसल्याने व कामही तितकेसे नसल्याने ) भयंकर रिकामा वेळ सापडल्याने आम्ही आम्ही आमचे असंबद्ध आणि बाष्कळ विचार कागदावर उतरवायचे ठरवले. प्रामुख्याने आम्ही "गध्धेपंचविशी" ह्या आयुष्यातल्या महत्वाच्या कालखंडाच्या सुलभतेच्या दॄष्टीने व अर्थात मानवतेच्या रक्षणाच्या हेतुने काही विचार मांडत आहोत. "तरुण हेच देश घडवत असतात " हे सर्वमान्य असल्याने सरकारनेसुद्धा ह्या बाबींचे विवीध पैलु तपासुन योग्य तो निर्णय घ्यावा असा आमचा आग्रह आहे ....&lt;br /&gt;&lt;br /&gt;१. "गध्धेपंचविशीतले" तरुण हे आयुष्यातल्या महत्वाच्या कालखंडातुन मार्गक्रमण करत असल्याने त्यांच्या मार्गात फुल ना फुलाची पाकळी म्हणुन त्यांचे कामाचे तास त्वरित "अर्धे" केले जावेत तसेच विकांत हा ३ दिवसाचा करावा ...&lt;br /&gt;हा महत्वाचा कालखंड आस्थापनाचे भविष्य घडवण्यात जात असल्याने तरुणाला स्वतःला घडवायची संधी मिळत नाही व पर्यायाने देशाच्या घडवणुकीवर अनिष्ट परिणाम होतो.असे "न घडलेले" तरुण आपल्या देशाचे भविष्य काय "घंटा घडवणार" ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;२. सध्या महागाई ही (पवारसाहेबांच्या गोंधळात टाकणार्‍या विधानांच्या वेगापेक्षा डब्बल) वेगाने वाढत असल्याने आजकाल "संवाद माध्यमं" महाग झाली आहेत, सबब "गध्धेपंचविशीतल्या" तरुणांना (ते काम करत असतील तर) आस्थापनातल्या फोनचा अमर्याद वापर करण्याची परवानगी असावी. मोबाईल फोन्सचे बिल प्रतिमास हे नाममात्र (म्हणजे मुंबई महानगरपालिका मुंबईतली मौक्याची जागा ज्या कवडीमोल दराने बिल्डर्स आणि कंपन्यांच्या घशात घालते त्या) दराने आकारावे ...&lt;br /&gt;आस्थापनात फोनवरच्या वापराला आक्षेप घेतला तर त्याची "मानवी हक्काची पायमल्ली" ह्या गंभीर आरोपालाखाली चौकशी व्हावी (हवे तर ह्या आंदोलनासाठी सेटलवाडबाईंना त्या अजुन "पंचविशीत आहेत" असे सरकारी प्रमाणपत्र उपलब्ध केले जावे.)&lt;br /&gt;&lt;br /&gt;३. स्वत:ला घडवण्यासाठी रात्री/अपरात्री चिंतन करीत रस्त्यावर हिंडणार्‍या "गध्धेपंचविशीतल्या तरुणांना" अडवुन त्यांना अपमानास्पद, मानहानीकारक व गंभीर प्रश्न करणार्‍या पोलीसांची बदली ही गडचिरोली/चंद्रपुरला करावी अथवा त्यांना भारताच्या सिमेवर घुसखोरांना "अडवण्यासाठी" पाठवुन द्यावे ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;४. उठसुठ "आजची बिघडलेली तरुणाई, ढासळती मुल्ये, विस्मॄतीत गेलेले संस्कार" ह्यावर तरुणांना बौद्धीके देणार्‍यांना "रासुका"खाली अटक करुन त्यांची रवानगी तुरुंगात केली जावी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;५. चॅनेल व्ही, एम टीव्ही , फॅशन टीव्ही अथवा तत्सम तरुण घडवण्यास मदत करणार्‍या चॅनेल्सला "राष्ट्रीय चॅनेल्स्"चा दर्जा दिला जावा, त्यावर अधिक प्रबोधक ( का उन्मादक ) कार्यक्रम कसे येतील ह्यासाठी एक "उच्चस्तरीय ( की हुच्चस्तरीय ) कमिटी" नेमली जावी ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;६. विवीध शितपेये अथवा मादक द्रव्ये ह्यांना त्वरित "शासकीय दुध योजनेच्या" समकक्ष आणुन त्यावर सरकारी अनुदान दिले जावे व ठिकठिकाणी ह्यांचे वाटप सुलभ व्हावे ह्यासाठी "सरकारमान्य विक्री केंद्रे" काढावीत ...&lt;br /&gt;आजच्या घडीला उपलब्ध असलेल्या विवीक्षित "सरकारमान्य क्षक्षक्ष विक्री" केंद्राचा दर्जा हा (काँग्रेसपक्षापेक्षा) खालवला असल्याने त्याच्याकडे त्वरित लक्ष दिले जावे ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;७. बर्गर, पिझ्झा, पास्ता, चायनीज ह्यां जंकफुड्सना "राष्ट्रीय खाद्यान्नाचा" दर्जा दिला जावा ...स्वस्त "झुणका-भाकर केंद्राच्या" धर्तीवर सवलतीत वरील पदार्थ विकणार्‍या वस्तुंची ठिकठिकाणी केंद्रे खोलावीत ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;८. सार्वजनिक स्थळी "प्रेमलाप" करण्यास बंदी घालण्याच्या निर्णयाच्या कॄतीला "ऐतिहासीक घोडचुक" असल्याचा दर्जा दिला जावा व ह्याचे प्रायश्चित्त म्हणुन ठिकठिकाणी "प्रेमविहार उद्याने" बांधली जावीत. चौपाटी, पुण्यातला झेड ब्रीज सारख्या स्थळांना "कपल्स ओन्ली" म्हणुन आरक्षित केले जावे ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;९. "टाईम्स ऑफ इंडिया" ह्या अग्रगण्य वॄत्तपत्राने त्यांच्या प्रमुख आवॄत्तीचा आकार ३२ पानांवरुन ४ पानी करावा व त्या बदल्यात "पुणे/मुंबई/बेंगलोर टाईम्स" ह्या आवॄत्यांच्या पानांची संख्या ४/६ वरुन ३६/४० वर न्हेली जावी ....&lt;br /&gt;&lt;br /&gt;१०. तरुणांच्या फॅशनेलबल, झकपक, मॉड अशा असलेल्या वरंतु फाटक्या, ढिगळे लावलेल्या अशा अल्पवस्त्रांवर उर्फ शॉर्ट्सवर नाके मुरडणार्‍यांना "तालिबानी" ठरवुन त्यांची रवानगी अमेरिकेच्या "ग्वाटेनामोच्या तुरुंगात" केली जावी ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;११. आजकाल पळुन जाऊन लग्न करणे ही बर्‍याच जणांची सामाजीक व मानसीक जबाबदारी बनल्याचे व ह्यातुन त्यांना बराच सामाजीक, मानसीक व काही अंशी शारिरीक त्रास सहन करावा लागतो असे आमच्या लक्षात आले आहे.म्हणुन आम्ही अशा जोडप्यांना किमान "पद्मश्री" हा सन्मा दिला जावा व त्यांना त्रास देणार्‍यांना "रासुका" लावावा ही सुधारणा सुचवत आहोत ...&lt;br /&gt;(अक्षयकुमारला जर पद्मश्री मिळत असेल आणि वरुण गांधीला जर रासुका लागत असेल तर उपरोक्त गोष्टी अशक्य नाहीत असे आमचे मत आहे.)&lt;br /&gt;&lt;br /&gt;१२. पॅरीस, ऍमस्टरडॅम, लंटन, काश्मिर, कुलु मनाली, उटी यासारखी स्थाने "केवळ तरुणांसाठी" म्हणुन आरक्षित केली जावीत. इथे तरुणांच्या "सवलतीत" अथवा जमल्यास "सरकारी खर्चाने फुकटात" सहली आयोजीत कराव्यात ...&lt;br /&gt;ह्यासाठीचा आवश्यक असणारा पैसा हा अनेक मंत्रीमहोदयांच्या सर्दी-पडश्याचा इलाज हा "न्युयॉर्कला सर्जनकडुन" न करता "मौजे पिंपळवाडीच्या वैंदुकडुन" केला तर सहज उभा रहाण्यासारखा आहे ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;१३. बॉली/हॉलीवुडमध्ये वयाच्या २७ व्या वर्षानंतर पुरुषांना व २५ नंतर स्त्रियांना सक्तीची निवृत्ती द्यावी. नव्या "दमाच्या" पिढीला संधी ही मिळायलाच हवी.सिनेमागॄहात जमल्यास सर्व सीट्स ह्या "कॉर्नर सीट्स"मध्ये बदलुन घ्याव्यात, हवी असल्यास त्यात आस्थापनात असतात तशी क्युबिकल्स उभारण्यास प्रत्यवाय नसावा ...&lt;br /&gt;तिकीटांची "विक्री" न करता त्यांना "स्वागतमुल्य" ठेवावे, ज्याची जेवढी इच्छा आहे तेवढे दान तो टाकेल ...&lt;br /&gt;(तसेही पैसे देऊन पहाण्याचे लायकीचे चित्रपट निघतात कुठे ? शिवाय पैसे देऊन थेट्रात खास शिन्माच पहातो कोण ? )&lt;br /&gt;*********************&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुर्तास इतकेच, बाकी आठवेल तसे.&lt;br /&gt;गध्धेपंचविशीतल्या तरुणाईचा जय हो ....!!!&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1401137485329866866-370273352801545527?l=chhota-don.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chhota-don.blogspot.com/feeds/370273352801545527/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=1401137485329866866&amp;postID=370273352801545527&amp;isPopup=true' title='9 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/370273352801545527'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/370273352801545527'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chhota-don.blogspot.com/2009/04/blog-post.html' title='आमची गध्धेपंचविशी आणि थोडी बाष्कळ बडबड ...'/><author><name>छोटा डॉन</name><uri>http://www.blogger.com/profile/14212514677839197506</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='12384012912790640853'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>9</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1401137485329866866.post-1768849539246464080</id><published>2009-03-10T19:52:00.000-07:00</published><updated>2009-03-10T20:18:41.948-07:00</updated><title type='text'>उपवासाची साबुदाण्याची बॅचलर थालिपीठे ... उर्फ डॉन्याचा सल्ला.</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;ही आमची पाककॄती आम्हाला महाशिवरात्रीच्या &lt;span class=""&gt;उपवासाच्या&lt;/span&gt; दिवशी अनेकविध पदार्थांची नावे सांगुन आमचा जीव टांगणीवर लावणार्‍यांना , आंतरजालावर त्याचे फोटो टांगुन आमची गोची करणार्‍यांना , फराळ करतान आमची आठवण काढणार्‍यांना आणि न काढणारे अशा सर्वांना अर्पण ...!!!&lt;br /&gt;तर मेहरबान, कदरदान, खानदान आणि ए.आर. रेहमान ( ऑस्कर मिळलयं म्हटलं त्याला, आहात कुठे ? ) सादर आहे एक धमाल रेसिपी " उपवासाची बॅचलर साबुदाणा थालिपिठे" ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;आता हे "...उर्फ डॉन्याचा सल्ला" असे का लिहायचे ?ह्याचे कारण असे आहे की असे लिहल्याशिवाय पाककॄतीला वजन येत नाही असा ह्या क्षेत्रातली डॉन असलेल्या &lt;a href="http://khaintartupashi.blogspot.com/"&gt;मेघनाचा&lt;/a&gt; सल्ला आहे. असो, आपल्याला काय लेखाला वजन आल्याशी मतलब ;)&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;***********************&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास करायचा आहे काय ह्याचा पुर्ण विचारान्ती आणि होशोहवासमध्ये ( हो, कारण उपवास सोमवारी होता आणि त्याआधीचा दिवस म्हणजे रविवार ;) ) निर्णय घ्यावा ( हो ना, अन्यथा उपवास नसेल तर उपवासाचे पदार्थ पदराला खार लाऊन करतो कोण ? ज्या गावाला जायचेच नाही त्याचा डिटेल पत्ता काढण्यात काय हाशील ? ) , एकदा का बार उडवायचा ठरले की मग अजिबात मागे हटणे नाही ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;तर आपला "उपवास" आहे हे नक्की झाले मग आता उपवाला चालणारे, इथे मिळणारे, लवकर तयार होणारे आणि स्वस्त असणारे पदार्थ हुडकायला सुरवात करावी व सर्व चाचपणी करुन झाल्यावर आपल्याला "साबुदाणा खिचडी" करायची आहे हे ठरवुन घ्यावे. काळजी नको, मी जरी वर टायटल "थालपीठ" असे टाकले असताना इथे मी "खिचडी" लिहणे म्हणजे महाशिवरात्रीच्या प्रसादाचा पर्यायाने भांगेचा प्रताप नव्हे, ते पुढे कळेलच ..!!!&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;br /&gt;* साहित्य :&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;साधारणता १ किलो साबुदाणा&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;१ /४ किलो शेंगादाणे&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;1/२ किलो बटाटे&lt;br /&gt;15 -२० हिरव्या मिरच्या&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;बचकभर जीरे ,&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;३-४ चमचे जीरेपुड ,&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;तुप / &lt;span class=""&gt;तेल ( प्रमाण ? छ्या, दारु पिताना काय तुम्ही प्रमाण पाहुन पिता काय ? ) &lt;/span&gt;,&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;मीठ, तिखट हाताला येईल &lt;span class=""&gt;तसे ( जे मीठ आणि तिखट यांचे व्यवस्थीत प्रमाण सांगु शकतात ते काश्मिर समस्येवर अचुक उपाय सुचवु शकतात ),&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;२ लिंबं,&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;एक मोबाईल, एक लॅपटॉप ( इंटरनेट कनेक्शन असलेला ) , एक टीव्ही.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;१ ट्रॉपीकाना ऑरेंज ज्युसची बाटली ( कशाला ? नंतर सांगेन ),&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;आपल्यासारखेच टुकार ५-६ मित्र,&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;१ ऐनवेळी टांग मारणारा पगारी स्वैपाकी उर्फ कुक&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;महत्वाचे : रिकामा ३-४ तासाचा वेळ&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;सर्वात प्रथम उठुन हापीसात गेल्यावर गेल्यागेल्या "आज माझा उपवास आहे" हे जाहीर करावे व स्वतःचे कौतुक करुन घ्यायला सुरवात करावी. दररोज ज्यांच्याबरोबर ब्रेकफास्टला जाताय ( नावे ? आम्ही नाय सांगणार बॉ, लाज वाटते आम्हाला ) त्यांनी आज ठामपणे " नाही" म्हणुन सांगावे, फारच आग्रह झाला व समोरची व्यक्ती अगदीच सोडेनाशी झाली तर त्यांच्याबरोबर जाऊन आपण फक्त "मोसंबी ज्युस" प्यावा व हाच सर्वात उच्च आणि श्रेष्ठ उपहार आहे ह्यावर त्यांचे बौद्धिक घेऊन त्यांना काव आणावा, ते वैतागुन तुमचे ज्युसचे बील स्वतःच भरतील. आख्खा दिवस शक्यतो ज्युस ,फळे, सहकार्‍यांनी "काहितरी खाऊन हे" म्हणुन केलेला आग्रह ह्यावर काढावा.आज उपवास आहे ह्यासबबीखाली हापीसातुन लवकर घरी निघावे व पुढच्या तयारीला लागावे ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;अर्थातच आपल्या फ्लॅटवर साबुदाणा नावाचा प्रकार नसतोच, मग आधी त्याला हिंदी/इंग्रेजीत काय म्हणतात हे आठवायचा प्रयत्न करावा, शेवटी "सागु / सॅगो " हे इंग्रजी नाव आठवल्यावर शंभु महादेवाचे नाव घेऊन खरेदील निघावे. आपले मराठी व इंग्रेजी मिश्रीत हिंदी व त्यांचे शुद्ध कन्नडा अशी २-३ ठिकाणी खडाजंगी झाल्यावर शेवटी एक किलोभर "सब्बक्की उर्फ कन्नड साबुदाणा" घेऊन यशस्वीरित्या घरी यावे.मग लॅपटॉप उघडुन आंतरजालावर कुठे काही रेसिपी दिली आहे का ह्याची चाचपणी सुरु करावी, सर्वात शेवटी &lt;a href="http://chakali.blogspot.com/search/label/Upvaas?max-results=100"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;मिपाकर असलेल्या चकली यांचा ब्लॉग&lt;/span&gt;&lt;/a&gt; उघडुन "उपवासाचे पदार्थ" हे पान खोलावे, त्यात साबुदाणा खिचडी हे पाहुन घावे व आपल्याला जमेल इतका कॉन्फीडंस आला की मग पुढ्च्या तयारीत लागावे ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;सर्वात प्रथम साबुदाणा स्वच्छ धुवुन घ्यावा, मग तो "भिजण्यासाठी" एक पातेल्यात मुबलक पाणी घेऊन त्यात टाकुन द्यावा. ब्लॉगवर लिहलेली "उरलेले पाणी काढुन टाकावे" ही सुचना सोईस्कर विसरुन जावी. आपण लै भारी काम केले ह्या आनंदात फटाफट मित्रांना "खिचडी जमते आहे रे " असा समस टाकुन रिकामे व्हावे, त्यांचा फोन येण्याची शक्यता गॄहीत धरुन पटकन कमीत कमी तासभर गप्पा मारता येतील अशा व्यक्तीला फोन लावावा, आपण मस्त गप्पा मारत बसावे व मित्रांच्या "वेटिंगवर असलेल्या कॉल्स" कडे सोईस्कर दुर्लक्ष करावे. शेवटी बसुन, झोपुन, लोळुन, उभे राहुन अथवा कसेही फोन हातात पकडायचा व बोलायचा कंटाळा आला की फोन बंद करावा व मित्रांना परत फोन करुन "काय झाले?" असा प्रश्न करुन काही "प्रेमळ शब्दांची व स्तुतीपर वाक्यांची देवाणघेवाण" करावी, सर्वात शेवटी त्यांना येताना बरोबर आणायच्या पदार्थांची अशी लिश्ट द्यावी की त्यांना त्यापेक्षा पुण्याला जाऊन खिचडी खाऊन येणे परवडेल असे वाटले पाहिजे. असो.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;त्यात एका मित्राच्या बोलण्यात "भिजवताना उरलेले पाणी काढुन टाकलेस का ?" असा उल्लेख ऐकल्याबरोबर धावत किचनमध्ये जावे पातेल्यात तयार झालेला " साबुदाण्याचा लगदा" पाहुन डोक्याला हात लावावा व हातासरशी लवकर का बोलला नाही म्हणुन मित्राला ४ शिव्या घालुन घ्याव्यात ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;छे , आता सर्वच गंडले, रात्रीचे जेवण बोंबलणार ह्या कटकटीने टेन्शन आल्यास लॅपटॉप उघडुन मिपामिपा खेळत बसावे अथवा क्रिकेट गेम खेळत बसावी. आत सर्व काही शंभु महादेवाच्या हातात आहे असे मानुन आपण आपले काम ( म्हणजे गेम खेळणे ) मन लाऊन करावे ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;आपण केलेल्या "समस"चा इफेक्ट म्हणुन एखादा मित्र लवकर घरी आल्यस त्याला आल्याआल्या किचन मध्ये न्हेऊन तो "लगदा" दाखवावा व त्याला झीट आणावी. मग तो ज्वर ओसरला की आता ह्याचे काय करता येईल ह्यावर प्रबोधक चर्चा करावी, मित्राची " तो लगदा गॅसवर तापवुन पाहु का ?" ही कल्पना ३-४ शिव्यांच्या आधारे फेटाळुन लावावी ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मग दोघांनी मिळुन "चकली ब्लॉगवर" अजुन काय शक्य आहे ते पहावे ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;आता खिचडी जमणे अशक्य अशी २-३ ठिकाणी फोन करुन खात्री झाल्यावर आपण आता मस्त "साबुदाणा थालपिठे" करु असे ठरवुन घ्यावे व त्याच्या तयारीत लागावे ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;सोईस्करपणे आपल्या सध्याच्य्या अल्पवस्त्रस्थितीचे कारण पुढे करुन मित्राला बटाटे आणायला हाकलावे व तोवर मी शेंगादाणे भाजतो अशी त्याला खात्री द्यावी. म्हटल्याप्रमाणे कढाई गॅसवर ठेउन, गॅस फुल्ल करुन त्यात शेंगादाणे ओतावेत व ते भाजताना सतत हलवावे लागतात ही महत्वाची गोष्ट विसरुन आपण शांतपणे हॉलमध्ये जाऊन टीव्ही लावावा व त्याचवेळी कुणाला तरी फोन करुन आत्मानंदी तल्लीन व्हावे. थोड्या वेळाने मग काहीतरी तडतड आवाज व जळाल्याचा वास आला की धावत किचनमध्ये जाऊन गॅस बंद करावा व मित्र यायच्या आत जळालेले शेंगदाणे डस्टबिनमध्ये टाकुन द्यावेत, आता मात्र आणिबाणीची परिस्थीती आली असे समजुन थोड्याश्या गांभिर्याने "शेंगदाणे भाजणे" हे कार्य पुर्णत्वाला न्ह्यावे. मित्र आल्यावर त्याच्याकडुन बटाटे घेऊन ते उकडायला कुकरमध्ये लाऊन द्यावेत.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;थोड्या वेळाने आणखी १ बॉडीबिल्डर मित्र आल्यावर त्याला आधी हरबर्‍याच्या झाडावर चढवुन त्याला "शेंगादाणे कुटायच्या" कार्याला बसवावे व तोवर आपण आपला क्रिकेटचा गेम पुर्ण करत रहावा....&lt;br /&gt;अजुन १-२ मित्र आल्यावर व त्यांनी आपला व्यवस्थीत उद्धार करुन ते आता सफिशियंट वैतागले आहेत ह्याची खात्री झाल्यावर सर्व तयार असलेले रॉ मटेरियल घेऊन "साबुदाण्याची थालिपीठे" करायला सुरवात करावी ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;एक मोठ्ठी परात घेऊन त्यात उकडलेल्या बटाट्यांचा लगदा करायला घ्यावा, मनोसोक्त बटाटे स्मॅश करुन झाल्यावर त्यात मगाशी तयार झालेला साबुदाण्याचा लगदा + शेंगादाण्याचा कुट + लिंबाचा रस + जीरे आणि जीरेपुड + मीठ + तिखट हे हाताला येईल त्या प्रमाणात मिसळावे. चव जमली आहे की नाही हे तपासण्याशीठी चमचा-चमचा ह्या हिशोबाने टेस्ट करत रहावे व जेव्हा २ वाट्या मिश्रण असेच फस्त होईल तेव्हा ते योग्य जमले आहे असे जाहीर करावे ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;शेवटी हा ( म्हणजे मी ) आता थालिपीठी तयार करणार अशी मित्रांची खात्री झाली व ते निवांत बसले की " अरेच्च्या, मिरच्यांचा ठेचा टाकायचा राहिलाच चुकुन " अशी त्यांना आठवण करुन द्यावी. मग ते चिडुन मिरच्या कुटत असताना आपण शांतपणे हात धुवुन, फ्रीजमधली ज्युसची बाटली काढुन आरामात मिपामिपा खेळत बसावे. त्यांनी ज्युस मागीतल्यास तो उष्टा आहे व उपासाला असे चालणार नाही असे सांगुन एक मोठ्ठा घोट घेऊन तो ज्युस "क्लासऽऽऽऽ" आहे हे जाहीर करावे.शेवटी मिरच्यांचा लगदा मनोसोक्त आधीच्या तयार मिश्रणात मिसळत बसावा ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;मग कंटाळा आला की ते सर्व घेऊन किचनमध्ये जावे. गॅस चालु करुन एक नॉनस्टीक तवा गरम करायला ठेऊन द्यावा व पुन्हा बाहेर जाऊन टीपी सुरु करावा, तवा तापला आहे ह्याची खात्री मित्रच करतील पण मित्रसुद्धा तापले आहेत ह्याची खात्री अपणच करावी , मग आपण एकदम टेचात उठुन किचनमध्ये जावे व कुणाला तरी "एक प्लास्टीकच्या कागदाचा तुकडा आण रे" असा हुकुम सोडावा. तो बिचारा हुडकत बसतो, नियमाप्रमाणे त्याला लवकर सापडत नाहीच. मग आपण इतर मित्रांबरोबर त्याचा व्यवस्थीत उद्धार करुन घ्यावा...&lt;br /&gt;शेवटी सर्व सारंजाम जमला की तयार मिश्रणाचे "मध्यम आकाराचे गोळे" तयार करुन घ्यावेत, ह्या कामात मित्र तुम्हाला खात्रीने मदत करतील. मग त्या कागदाला थोडेसे तुप लाऊन त्यावर हा गोळा ठेवावा व व्यवस्थीत थापुन साधारणता गोल व समान जाडीचा असा पराठासदॄष्य आकार बनवावा. तुप सोडण्यासाठी त्याला मध्ये बोटाने छोटेसे भोक पाडुन ठेवावे ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मग तो परठा न मोडता तव्यावर तुप सोडुन त्यावर टाकण्याच्या अवघड कामाला सुरवात करावी. शंभु महादेवाला तुमची दया आल्याने हे काम व्यवस्थीत पार पडते.आता हे पलटुन भाजण्यचे काम एका नवशिक्या मित्राकडे सोपवुन द्यावे व आपण संजीव कपुरच्या आवेशात त्याला सुचना करत रहाव्यात. त्याच्या हातुन थालिपीठ तुटते , कधी कच्चे रहाते, कधी कागदावरुन तव्यावर जायच्या ऐवजी निम्मे ओट्यावर पडते पण आपण सन्यस्त दृष्टीने हे सर्व एंजॉय करावे, जो काही समाचार घ्यायचा आहे तो बाकीचे मित्र घेतील ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;आपला थोडा थालपिठे लाटायच्या कार्यात व मित्राचा भाजण्यात हात बसल्यावर मात्र पुढचे सर्व व्यवस्थीत पार पडते. पण त्याआधी वाया गेलेल्या थालपिठांचे दु:ख मानु नये, थॉमस अल्वा ऍडीसननेसुद्धा विजेचा बल्ब बनवताना ९९९ वेळा चुक केली होती हे लक्षात असु द्यावे ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;सर्व थालिपीठे तयार झाल्यावर एका ताटलीत हे थालिपीठ + दही + बटाटा वेफर्स + तुप + द्राक्षे घेऊन आरामात तंगड्या पसरुन टीव्ही पहात मित्रांबरोबर थट्टा मस्करी करत व आज काय काय "पाहण्यालायक" दिसले ह्या महत्वाच्या विषयावर चर्चा करत हादडावे. अशा कठोर व्रताने महाशिवरात्र भरभरुन पावते व शंभुमहादेव तुमच्यावर प्रसन्न होतो असे डॉनबाबा बेंगलोरी ह्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहले आहे .... &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;महत्वाची गोष्ट : फोटो ; आंतरजालावर फोटोविना पाककॄती म्हणजे बॅटविना तेंडुलकर, अंगभर कपडे घालुन मल्लिका शेरावत किंवा निरपेक्ष लिहणारे सुमर केतकरच ... &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;थोडक्यात अशक्य व अमान्य ...पण वरच्या पाककृतीवरुन आपल्याला जर याचा "फोटो काढता येईल" अशी खात्री असेल तर आपल्या पायाचा फोटो आम्हाला पाठवावा, आम्ही तो फोटो व आमच्या पाककॄतीचा फोटो त्वरित आंतरजालावर टाकु... ;)&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1401137485329866866-1768849539246464080?l=chhota-don.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chhota-don.blogspot.com/feeds/1768849539246464080/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=1401137485329866866&amp;postID=1768849539246464080&amp;isPopup=true' title='7 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/1768849539246464080'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/1768849539246464080'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chhota-don.blogspot.com/2009/03/blog-post_10.html' title='उपवासाची साबुदाण्याची बॅचलर थालिपीठे ... उर्फ डॉन्याचा सल्ला.'/><author><name>छोटा डॉन</name><uri>http://www.blogger.com/profile/14212514677839197506</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='12384012912790640853'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>7</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1401137485329866866.post-3596708082065038831</id><published>2009-03-03T18:11:00.000-08:00</published><updated>2009-03-03T18:23:46.309-08:00</updated><title type='text'>स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ... भाग-२</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;नमस्कार मंडळी,&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;ह्या आधीचा भाग आपल्याला &lt;a href="http://chhota-don.blogspot.com/2009/02/blog-post.html"&gt;स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ... &lt;/a&gt;इथ पहायला मिळेल ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;नुसता कोरडेपणाने दुसरा भाग सुरु करणे हे अभद्रपणाचे लक्षण, म्हणुन काही मसाला टाकत आहे ..सर्वांनी आत्तापर्यंत राजकीय प्रतिक्रीया पाहिल्या / वाचल्या, पण कोणी "वॄत्तपत्रांकडे" लक्ष दिले का ? भले त्यांनी दमदार अग्रलेख छापले असतील पण संपादक मनातुन काय म्हणतात ते पहा ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;=============================&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;* सुमार केतकर , लोकसत्ता :&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;कल्पनेच्या तीरावरील जग सेल्युलॉईडच्या पट्टीवर जिवंत करण्यात आयुष्य घालवलेल्या कलावंतांच्या आयुष्याला सोनेरी किनार प्राप्त करून देणार्‍या या ऑस्करच्या सोहळ्यात एकदम ८ पुरस्कार मिळवुन निर्भेळ यश मिळवणर्‍या स्लमडॉगचे अभिनंदन. गेल्या निवडणुकीत माननीय सोनिया गांधीच्या नेतॄत्वाखाली काँग्रेसने असेच यश मिळवले होते पण ते भाजपा आणि त्यांच्या बगलबच्च्यांना पहावले नाही, त्यांनी थयथयाट करुन सोनियाजींना पंत्रप्रधान होण्यापासुन रोखले.&lt;br /&gt;"...ऍण्ड ऑस्कर गोज टू स्लमडॉग मिलेनियर!' या घोषणेनंतर लॉस एंजलिसच्या कोडॅक थिएटरबरोबरच नरिमन पॉईंटवरच्या उत्तुंग इमल्यापांसून धारावीतल्या झोपडपट्टीपर्यंत आणि बनारसच्या दशाश्वमेध घाटापासून झुमरीतलय्यातल्या हवेलीपर्यंत सर्वत्र जल्लोष झाला. भारताच्या धर्मनिरपेक्ष एकात्मतेचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मात्र मोदी आणि विहिंप यांनी गुजरात बरोबरच आता कर्नाटक राज्यही हिंदुत्वाची प्रयोगशाळा बनवुन तिथे अमानुष हिंसाचाराचे तांडव चालवले आहे व धार्मीक सौर्हाद्याच्या गळ्याला नख लावले आहे, महाराष्ट्रात तर ठाकर्‍यांचा कुणानाही न जुमानता नंगा नाच सुरुच आहे. अशा परिस्थीतीत आपल्याला एका समर्थ नेतॄत्वाची गरज आहे व त्यासाठी आमच्या मते सोनिया गांधींपेक्षा योग्य उमेदवार देशात शोधुन सापडणार नाही.&lt;br /&gt;शेवटी पुरस्कार घेताना रेहमान म्हणतो "'आयुष्यभर मला प्रेम व तिरस्कार यांच्यातून निवड करावी लागली. मी कायम प्रेमाचाच पुरस्कार केला आणि म्हणूनच मी आज येथे उभा आहे! ". धर्माधिष्ठीत राजकारण करणार्‍यांना ही एक सणसणीत चपराक आहे. “धर्म ही अफूची गोळी आहे" असे कार्ल मार्क्सने म्हटले आहे. पण आत ह्याच लालभाईंनी अणुकराराच्या मुद्द्यावर ऐनवेळी पाठिंबा काढुन घेऊन युपीएचा कात्रजचा घाट करण्याचा प्रयत्न केला व त्यांना भाजपा व जात्यंध राजकारण करणार्‍या मायावतींची फुस होती. पण सोनिया गांधींनी एकाच तडाख्यात सर्वांना आस्मान दाखवले.&lt;br /&gt;आता काही मंडळी भारताच्या इमेजचे हनन केले म्हणुन स्लमडॉगच्या नावाने कंठषोश करत आहेत, चांगल्या कामात नाक कापुन अपशकुन करण्याचा हा प्रकार, ह्याला कट असेच म्हणणे योग्य ठरेल. असाच कट भाजपा व त्यांच्या पिल्ल्यांनी मुम्बई हल्ला घडला त्या वेळी करुन सरकारचा राजीनामा मागितला होता, डाव्यांनी अणुकराराच्या मुद्द्यावर सरकारला कट करुन अडचणीत आणले होते. सोनिया गांधींना व पर्यायाने काँग्रेसला अडचणीत आणुन भारतीय लोकशाहीच्या मुळावर उठणार्‍या असल्या हलकट प्रवॄत्तीचा आम्ही निषेध करतो.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;असो.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;स्लमडॉग चे अभिनंदन ...!!!&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;* डॉ. वरुण टिकेकर :&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;कसल्याही लोकशाहीवादी निवडणुकीतुन झालेल्या निवड प्रक्रीयेत मिळणारे यश हे निर्भेळच असते, म्हणुनच स्लमडॉगचे अभिनंदन. आता भारताच्या सांप्रत काळात एकंदरच समाजवादी व उदारमतवादी विचारप्रणाली नामशेष होत असताना स्लमडॉगने असे यश मिळवणे ही एक स्पॄहणीय घटना आहे. लोकहितवादी आगरकर, टिळक व न्या. रानडे ह्यांनी समाजात रुजवलेला उदारमतवाद व सामाजीक सौर्हाद्य ह्याची जर पुन्हा रुजवणी झाली तर भविष्यात यशाच्या अनेक पायर्‍या आपण चढु याबद्दल मनात किन्तु नाही ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;* स्वानंद आगाशे , पुणे सकाळ :&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;स्लमडॉगने पुरस्कार मिळवुन अख्ख्या जगात आपले नाव करणे ही महत्वपुर्ण घटना आहे. तसेही जगात आजच्या घडीला स्लमडॉग सोडला तर पुणे सोडुन पहाण्यासारखे आहेच काय ? पुण्यातल्या राजकारण्यांनी बीआरटी, रस्ते, पाणी ह्यासारखे मुलभुत प्रश्न आधी सोडवणे गरजेचे आहे. पुणे महोत्सव हा कुणाच्या नेतॄत्वात व्हावा हा मुद्दा गौण आहे. लवकरच आम्ही सप्तरंगमध्ये ह्याबद्दल लिहणार आहोत ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;स्लमडॉगच्या निमीताने युवा पिढीला बोलते करण्यासाठी पुन्हा "युवा सकाळ" सुरु होत आहेच...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;*रोखठोक राऊत, सामना :&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मराठी माणसाचा मानबिंदु असणार्‍या मुंबईवर बेतलेल्या स्लमडॉगला ऑस्कर मिळण्याची घटना ही अभुतपुर्वच म्हणावी लागेल. काही दळभद्री, पोटार्थी, भिकारड्या, नेभळट व भाकरी शैली असणार्या पत्रकारजंतुंनी आधी ह्याविरुद्ध बरीच आरडाओरड केली होती. तो चित्रपट परकीय आहे म्हणुन का त्यावर असा हल्ला करावा ? ही लोकशाही आहे का मोगलाई ? व्यक्तीस्वातंत्र्याला नख लावणा-या या औरंगजेबी प्रवृत्तींना जागीच ठेचले पाहिजे. असल्या सुपारीबाज व मराठी माणसाच्या मुळावर उठणार्‍या प्रवॄत्तीला आत्ताच जागा दाखवली पाहिजे. काही निवडक धनदांडग्या व आपमतलबी लोकांच्या दाड्या कुरवाळण्याचे प्रकार थांबणार कधी ???&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;* शरदकुमार राऊत, राज्यसभा खासदार, स्तंभलेखक मटा :&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;एकंदरीतच सर्वंकष विचार केला तर ही घटना स्पृहणीय आहे असेच म्हणावे लागेल. स्लमडॉगचा सन्मान हा फक्त चित्रपटाचा नसुन समस्त भारतीय जनतेचा व त्यातल्या त्यात झोपडपट्टीत हलाखीचे जीवन जगणार्‍या लढावय्यांना दिलेली आदरांजलीच म्हणावी लागेल. मटानायक उद्धवजी यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना नेहमीच अशा वर्गाच्या मागे उभे राहिली आहे, आत्तापर्यंतचा इतिहास जर आपण सुक्ष्मदॄष्टीने पाहिला तर आपल्याला ठायीठायी ह्या गोष्टी जाणवतील ....&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;( मग ते बराच वेळ उद्धवजी, अफझल गुरु, नरेंद्र मोदी, गोध्रा, ओबामा, मायावती , भाजपा, समाजवाद , सांस्कॄतीक एकता, शिवसेनेचे कार्य , महाराष्ट्राची प्रगती, मुंबईचे स्थान, मुंबई हल्ला, निष्क्रीय राज्यकर्ते ह्या विषयांवर बोलत राहिले ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;शेवटी मुळ मुद्दा काय होता हे विसरुन गेल्याने त्यांनी एकदम गंभीर मुद्रा करुन थोडेसे खाकरुन आम्हाला "आता निघा" असा सिग्नल दिला. )&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;* मिखील वागळे , आयबीएन लोकमत :&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;अरे ऑस्कर देत नाय म्हणजे काय ? स्वतःला समजता कोण ? भारतीय समाज व चित्रपटांना कमी लेखणे थांबणार कधी , किती दिवस ह्या गोष्टींवर टिका करणार ? माझ्यावर तर अनेकदा टिका होते, आरडाओरड होते परंतु मी कधी डगमगलो नाही. परंतु हे कोठेतरी रोखण्याची गरज आहे असे तुम्हांला वाटत नाही का? आपल्याकडे येथे अनेक मान्यवर आहेत, अपण त्यांचे विचार जाणुन घेण्यासाठी त्यांच्याकडे वळणारच आहोत. पण त्याआधी मी घेतो एक ब्रेक, आपण पहात आहात "आय बी एन लोकमत" .....&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;( असे म्हणुन त्यांनी २ ग्लास पाणी पिले, व दाढी खाजवत विचार करु लागले )&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;पुन्हा उसळुन ते म्हणाले " अरे असे पडद्याआडुन वार करणे ****चे लक्षण आहे, हिंमत असेल तर स्वतः चित्रपट बनवुन ऑस्कर मिळवुन दाखवावा. मी इतकी वर्षे पत्रकारीतेत आहे, स्पष्ट बोलायला मी कुणाच्याही **ला घाबरत नाही... हा शुद्ध *** आरोप झाला.."&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;( शेवटी आम्ही त्यांना हा "आजचा सवाल" कार्यक्रम नाही असे भीतभीत सुचवले, त्यांनी मुद्रा एकदम क्रुद्ध केल्याने आम्ही तिथुन काढता पाय घेतला )&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;* ब्रिटीश नंदी , लोकप्रभा :&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;ऑस्कर मिळाले ही चांगलीच गोष्ट आहे ह्यात वाद नाही पण महत्वपुर्ण मुद्दा असा की आपण ह्यातुन काही शिकलो आहोत का ?मी माझी "ब्रिटीश नंदी" ही मालिका ह्यात हेतुन सुरु केली होती, जनजागरण ...!!!&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;पण कुठलेही मत मांडताना मग ते वॄत्तपत्रात असो वा चित्रपटाद्वारे तेव्हा संयम आणि मर्यादाशीलपणा तसेच एकंदर सामाजीक क्षोभाचे भान राखणे अत्यावश्यक ठरते. माझ्या मते इथे स्लमडॉग थोडासा मार खातो. तरीही हरकत नाही ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;अभद्र, असभ्य भाषेत संवाद वा चित्रण, तसेच श्लीलतेच्या मर्यादा ओलांडणारी आयटम सॉग्स वा खळबळजनक गॉसीप्स दाखवुन मलिदा खाणार्‍या व स्वतःची तुंबडी भरणार्‍यांचा आम्ही निषेध करीत आहोत. हे प्रकार जर थांबले तर ऑस्कर बरोबर जनाश्रयही मिळेल असे आम्ही अंतरात्म्याला साक्ष ठेऊन प्रतिपादन करु इछितो ...&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;========================================&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;जय हो ...!!!&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;विषेश आभार : नामवंत वॄत्तपत्रांचे अग्रलेख, बातमीदार ब्लॉग व आजानुकर्णाचा एक जुना लेख ...!&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;* पुर्वप्रकाशित : &lt;a href="http://www.misalpav.com/node/6275"&gt;मिसळपाव.कॉम .... स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया .... भाग-२&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1401137485329866866-3596708082065038831?l=chhota-don.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chhota-don.blogspot.com/feeds/3596708082065038831/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=1401137485329866866&amp;postID=3596708082065038831&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/3596708082065038831'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/3596708082065038831'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chhota-don.blogspot.com/2009/03/blog-post.html' title='स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ... भाग-२'/><author><name>छोटा डॉन</name><uri>http://www.blogger.com/profile/14212514677839197506</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='12384012912790640853'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1401137485329866866.post-660649610558841848</id><published>2009-02-26T18:04:00.000-08:00</published><updated>2009-02-26T18:15:18.616-08:00</updated><title type='text'>स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ...</title><content type='html'>&lt;span style="font-family:courier new;"&gt;स्लमडॉग मिलेनियर ह्या चित्रपटाला ऑस्कर मिळाले हे सर्वांना माहित आहेच, त्यावर गेले 4 दिवस टीव्हीवर रतीब चालु आहे ...&lt;br /&gt;पण काही "मान्यवरांच्या " खर्‍याखुर्‍या मनातल्या प्रतिक्रीया जाणुन घेण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली व ह्याबद्दल चर्चा केली. आमचे कॉन्टॅक्ट्स व कनेक्शन्स लै भारी असल्याने आम्हाला हे शक्य झाले ...पहा बर कोण काय काय म्हणते ते ...&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;डिस्क्लेमर :&lt;strong&gt;&lt;span style="color:#999999;"&gt; &lt;/span&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt;हे काल्पनिक व विरंगुळा आहे हे सांगायलाच नको, उगाच त्यावरुन डोक्याला त्रास नको.&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;span style="color:#3366ff;"&gt; &lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;==================================&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;* आर्य चाणक्य :&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;मुळात स्लमडॉगला ऑस्कर मिळाले नसते तर त्याच्या यशस्वीतेला धोका होता, अनेक कारस्थाने रचुन का होईना ऑस्कर मिळणे महत्वाचे होते. ऑस्कर न मिळणे म्हणजे भारतीय पार्श्वभुमीवर बेतलेल्या चित्रपटाच्या व पर्यायाने त्यामधल्या कलाकारांच्या कारकिर्दीला धोका, म्हणजेच संपुर्ण चित्रसॄष्टीला धोका, एकंदर करमणुकीला धोका, सामाजीक स्वास्थ्याला धोका , संपुर्ण प्राणीमात्रांना धोका ...असे चालु राहिले तर काळाच्या ओघात माणुस ही जमात नष्ट होण्याचा धोका ...!&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;* लोकमान्य टिळक :&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;स्लमडॉगने ऑस्कर मिळवणे ह त्यांचा जन्मसिद्ध हक्क होता आणि त्याने तो बजावला ...मी मुळात स्लमडॉग हा सिनेमाच पाहिला नसताना त्याच्यावर प्रतिक्रीयांची टरफले मी का टाकु ?&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;* न्यायमुर्ती रानडे :&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;ऑस्कर मिळवणे ही स्लमडॉगची आर्थीक, सामाजीक, मानसिक व सैद्धांतिक गरज होती. आपल्याला फक्त त्यांनी सरळ मार्गाने ऑस्कर मिळवले आहे का हेच पहायचे आहे. अन्यथा त्याची योग्य ती न्यायालयीन चौकशी देशातल्या संविधानाच्या सन्मानासाठी होणे आवश्यक ठरते.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;* महात्मा गांधी :&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;स्लमडॉगने ऑस्कर मिळवताना कसलाही कायदेभंग केला नाही अथवा असहकाराचा नारा दिला नाही. भुतलावर निर्माण होणार्‍या प्रत्येक चित्रपटाला ऑस्कर मिळणे हाच प्राणीमात्रांच्या जीवनातील एका अद्भुत घटनेचा एक सुंदर अविष्कार असेल.मात्र शांततामय मार्गाने व सविनयाने काढलेला कुठलाही चित्रपट हा तुम्हाला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याचा आत्मानंद देईल.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;* शाहु महाराज :&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;इथे जेव्हा प्रत्येक्षात मुंबईमध्ये झोपडपट्टीत कुत्र्यासारखे जीणे जगणार्‍या माणसाची तुम्हाला किंमत नाही तर आम्ही त्या दिडदमडीच्या स्लमडॉग सिनेमाने ऑस्कर मिळाले ह्याची कशाला पत्रास ठेवायची ?&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;* जवाहरलाल नेहरु :&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;स्वतंत्र भारतात निर्माण होनार्‍या कुठल्याही सिनेमाला ऑस्कर मिळवण्याचे पुर्ण स्वातंत्र्य आम्ही घटनेद्वारे त्यांना बहाल केले आहे. शिवाय त्यात लहान मुलांनी उत्तम काम केले आहे असे ऐकुन आहे.लहान मुले म्हणजे देवाघरची फुले.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;* अटलबिहारी वाजपेयी :&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;स्लमडॉगने ऑस्कर मिळवणे हेच "इंडिया शायनिंग" आहे, सध्या मी ह्याच परिस्थीतीवर आणि पर्यायाने देशाच्या उदात्ततेवर कविता करत आहे, लवकरच काव्यसंग्रह प्रसिद्ध होईल.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;* लालकृष्ण आडवाणी :&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;हुं, त्यात काय विषेश ?मी एवढी रथयात्रा केली, १०० ठिकाणी झोपडपट्टीतुन हिंडलो, अनेक ठिकाणी रथ अडवला गेला तेव्हा कुणी आमचे कौतुक केला का ? उलट मी "जीनांचे" नाव घेतल्यावर सर्व बाजुंनी टिका झाली.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;असो. हे माझे वैयक्तीक मत आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;पक्षाचे जे काही धोरण आहे त्याप्रमाणे जावडेकर प्रतिक्रीया देतील.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;* अर्जुनसिंग :&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;मिळाले का ? बरे झाले ..!&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;नाही तर मी म्हणतच होतो की "ऑस्करवाल्यांनी बाहेरच्या देशात चित्रीत झालेल्या / बेतलेल्या चित्रपटांना त्यांच्या मुळ कॅटॅगिरीत आरक्षन ठेवावे" म्हणुन...&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;* शरद पवार :&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;पक्षाच्या व सरकारच्या धोरणात बसते का नाही ते पाहुन व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन योग्य ती प्रतिक्रीया द्यावी लागेल. तसाही चित्रपट उद्योग हा भारतातील सहकार व व्यापार क्षेत्रातील एक महत्वाचा घटक आहे, तळागाळ्यातल्या सर्वसामान्य गोरगरिब जनतेच्या मनोरंजनाचा तो एक मार्ग आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;सध्यातरी सर्व पर्याय खुले आहेत एवढेच सांगतो.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;* बाळासाहेब ठाकरे :&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;जय महाराष्ट्र , मुंबईतल्या मराठी माणसांच्या प्रयतनातुन उभारल्या गेलेल्या स्लमडॉग ह्या चित्रपटाला ऑस्कर हे मिळायलाच हवे. कसे मिळत नाही तेच बघतो. माझा कडवट शिवसैनिक आदेशाची वाट पहात आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;बर्‍या बोलाने दिलेत ते उत्तम. अन्यथा तुमच्यासारख्या पोटार्थी, भिकारड्या, नेभळट, पुचाट व गांडुळासारख्या औलादीला कसे वटणीवर आणायचे ते आम्हाला चांगलेच माहित आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;कानात सांगुन कळत नसेल तर कानाखाली वाजवुन समजवावे लागेल ...&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;* मनोहर जोशी :&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;स्लमडॉगला ऑस्कर मिळाले ही घटना अथवा तो चित्रपट मी प्रत्येक्ष पाहिला नाही. परंतु माननीय बाळासाहेबांच्या आदेश व परवानगीशिवाय हा चित्रपट निघणे व त्याला ऑस्कर मिळणे ह्या घटना शक्य नाही हे मी निश्चितपणे सांगु इच्छितो.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;* सोनिया गांधी :&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;हा महात्मा गांधींचा, श्रीमती इंदिरा गांधींचा, राजीवजींचा व त्यांच्यावर श्रद्धा ठेऊन आमच्यामागे व पर्यायाने स्लमडॉगमागे उभे राहणार्‍या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;* सुशीलकुमार शिंदे :&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;हॅ हॅ हॅ, स्लमडॉगला ऑस्कर मिळाले काय ? हॅ हॅ हॅ.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;सर्वात प्रथम स्लमडॉगसारख्या तळागाळातल्या व मागास वर्गाचे चित्रण दाखवणार्‍या चित्रपटाला पाठिंबा देऊन त्यांना संधी देण्याबद्दल सोनिया गांधींना धन्यवाद.हा स्लमडॉगचा सन्मानच आहे.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;* राज ठाकरे :&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;स्लमडॉग सारख्या हिंदी-इंग्रजी भाषा असलेल्या मिश्र चित्रपटाला ऑस्कर मिळणे म्हणजे इतर भाषांना कानफाटीत देणे नव्हे.महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट "मराठीतच" दाखवला गेला पाहिजे व त्याला धनदांडग्या परप्रांतियांच्या मल्टीप्लेक्समध्ये "प्राईम टाईम" मध्ये दाखवले गेले पाहिजे, कसे दाखवत नाही ते मी बघतोच ...!&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;* अमर सिंग :&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;ऑस्कर पुरस्कार हे काय फक्त अमेरिकेत चित्रपट काढणार्‍यांचे बापजादांचे आहेत काय ?&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;स्लमडॉगलासुद्धा तिथे सन्मानाने राहता आले पाहिजे, घटनेत तसे उल्लेख आहे ...&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-family:courier new;"&gt;वेळ पडल्यास आझमगडहुन २०००० माणसे आणतो पण अमेरिकेतल्या प्रत्येक थेटरात स्लमडॉग झळकवतोच.बघु कोण आडवे येते ते ...&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;p align="center"&gt;===================================&lt;/p&gt;&lt;p&gt;* पुर्वप्रकाशित :  &lt;a href="http://www.misalpav.com/node/6253"&gt;मिसळपाव.कॉम ....  स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया.&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1401137485329866866-660649610558841848?l=chhota-don.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chhota-don.blogspot.com/feeds/660649610558841848/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=1401137485329866866&amp;postID=660649610558841848&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/660649610558841848'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/660649610558841848'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chhota-don.blogspot.com/2009/02/blog-post.html' title='स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ...'/><author><name>छोटा डॉन</name><uri>http://www.blogger.com/profile/14212514677839197506</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='12384012912790640853'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1401137485329866866.post-8489212182048890756</id><published>2009-02-11T09:15:00.000-08:00</published><updated>2009-02-26T18:25:15.887-08:00</updated><title type='text'>तुम्हाला आंतरजालावरचा प्रसिद्ध प्रतिसादकर्ता व्हायचे आहे काय ? ...भाग-२</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;तर मंडळी आता आम्ही आमच्या लेखाचा दुसरा भाग मोठ्ठ्या आनंदाने, उत्साहात आणि नेहमीच्याच जोशात प्रसिद्ध करत आहोत. पण पहिला पार्ट कुठे आहे असे विचारुन आम्हाला अडचणीत नका आणु.पहिला भाग म्हणजे &lt;a href="http://chhota-don.blogspot.com/2009/01/blog-post_15.html"&gt;तुम्हाला आंतरजालावरचा प्रसिद्ध प्रतिसादकर्ता व्हायचे आहे काय ? ...भाग-1&lt;/a&gt; हा तुम्ही वाचला असेलच.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;असो.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;तर आमच्या मागच्या लेखाप्रमाणे ह्या भागात सुद्धा नवोदितांनी मिपावर सुप्रसिद्ध प्रतिसादकर्ता होण्यासाठी प्रतिसाद कसे लिहावेत ह्यासंबंधी " ४ शब्द" लिहणार आहोत. ( कोण आहे रे तो किबोर्ड बडवुन हासणारा ?, काहीही करतात लेकाचे. )&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;३. जनातलं - मनातलं :&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;जनातलं-मनातलं म्हणजे हलकफुलकं लेखन ज्यात कव्य, जडबंबाळ चर्चा यांना व्यवस्थीत काट मारुन मस्तपैकी कथा, ललित लेख, अनुभव, किस्से, स्फुट वगैरे लिहतात तेच. आता आले ना लक्षात हे म्हणजे नक्की काय ते, थोडक्यात नाव जरी लै भारी असले तरी हा प्रकार अगदीच साधासुधा व गोरगरिबांचा आहे. जर तुम्ही सुक्ष्मात जाऊन निरीक्षण केलेत तर तुम्हाला आंतरजालावरच्या दर ३ लेखामागे १ लेख हा "जनातलं मनातलं " ह्या सदरात आल्याचे दिसेल, थोडक्यात हा भाग महत्वाचा. बर्‍याच वेळा आपला लेख नक्की "काथ्याकुट / कविता / आणखी काही " ह्या पैकी कशात मोडतो हे ( वेळीच ) लक्षात न आल्याने बरेच लोक तो थम्ब रुलप्रमाणे "जनातलं मनातलं" ह्य सदरात बिनधास्त टाकुन देतात. असो. ह्यावर कसे प्रतिसाद द्यावेत ह्याचेसुद्धा मी थोडे वर्गीकरण केले आहे.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div align="justify"&gt;जर लेखन "कथा" ह्या वर्गात मोडत असेल तर प्रतिसाद देण्याच्या व्याख्या थोड्या भिन्न आहेत. पहिल्यांदा ( जमल्यास ) कथा वाचुन ती नक्की कसली आहे ह्याचा निर्णय करावा. म्हणजे ती भयकथा आहे की सिरीअस आहे की विनोदी आहे की विडंबन करुन कुणाच्या टोप्या उडवणारी आहे ह्याचा निर्णय करुन घ्यावा. नाहीतर काय होते एखादी "भयकथा" असते आणि त्याला तुम्ही चुकुनच " व्वा, काय टोप्या उडवल्यात , हसुन हसुन खुर्चीवरुन पडलो " असा प्रतिसाद देऊन बसता व त्या बिचार्‍या लेखकाचा चेहरा कथेतल्या भुतापेक्षा भयानक होऊन बसतो. तर काळजी महत्वाची हे लक्षात आलेच असेल.&lt;br /&gt;जर कथा ही विनोदी असेल तर तुमचे काम सोपे होते, फक्त " अशक्य , ठ्ठ्या ऽऽऽऽऽ , फु ट लो , आग्गायायाया ऽऽऽ , कळफलकावर + मॉनीटरवर वर कॉफी सांडली , खुर्चीवरुन पडलो , हसुन हसुन मेलो " अशी ५-६ आतिशयोक्तीपुर्ण वाक्ये जवळ बाळगावीत. पण फक्त एवढेच लिहुन प्रतिसाद पुर्ण होत नाही, त्या लेखातीलच २-४ वाक्ये निवडुन ती आहे तशी आपल्या प्रतिक्रीयेत टाकुन त्याखाली वरील तुकडे वापरल्यास प्रतिसादाला "वजन येते" असा अनुभव आहे. सम्जा जर वाक्ये सुचली नाहीत तरीही काळजी नाही, नुसत्या "लोळुन लोळुन हसलो ह्या अर्थाच्या" स्मायली टाकल्या तरी काम भागते. ह्यातलेसुद्धा काहीही करायचा कंटाळा आला असेल तर एखादी भलीमोठ्ठी प्रतिक्रीया निवडावी ( ह्या देणार्‍यांची संख्या मोप आहे, फिकर नॉट ) आणि त्यालाच "असेच म्हणतो , +१ " असा प्रतिसाद टाकुन मोकळे व्हावे ( मात्र ह्याला आम्ही कर्मदरिद्रीपणा म्हणतो. असो ). &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div align="justify"&gt;जर लेखक एखादा "आंतरजालावरील थोर व्यक्ती " असे तर मात्र " व्वा , भाईकाकांची आठवण आली ( पुलं म्हणणे म्हणजे घोर पाप बरे का. ) , चिंवी जोश्यांची शैली वाटते , हा प्रकार तुम्हाला चांगला जमतो " वगैरे लिहावे लागते, नाहीतर तुमच्या प्रतीक्रीयेला काडीइतकी किंमत नाही, तुम्ही नाही लिहले तर अजुन दुसरे कोणीतरी लिहतेच व लोक त्याला "सहमत आहे" असा उपप्रतिसाद देत राहतात, म्हणुन "स्टाईकर्स ऍडव्हान्टेज " कधीही सोडु नये ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;जेवढा मोठ्ठा प्रतिसद तेवढे तुम्ही जास्त फेमस हे लक्षात आले मग पुढे काही अवघड नाही. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;जर कथा ही भयकथा "कॅटेगिरी" तली असेल तर मामला जरासा कठीण आहे, ह्यांना प्रतिक्रीया देण्यासाठी अभ्यास लागतो. नुसत्या " भयानक, दरदरुन घाम सुटला , सरसरौन काटा आला अंगावर , कच्चकन दचकलो " ह्या अगदीच सर्वसामान्य प्रतिक्रीया झाल्या. जर आपली छाप जमवायची असेल तर उगाच आपलं लेखकाची एखाद्या "प्रसिद्ध भयकथा लेखकाशी " तुलना करणे आवश्यक ठरते.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;उदा : शेवट जरा मतकर्‍यांसारखा (उल्लेख असाच करावा, जर तुम्ही "रत्नाकर मतकरी यांच्यासारखा" असे लिहलेले तर तुम्ही नवशिके आहात हे आंतरजालावरचे पोरटे सुद्धा ओळखेल ) केलेला वाटतोय, पण व्यवस्थीत जमते आहे तुम्हाला....किंवा... तंतोतंत धारपच, मला वाटतं त्यांची "अखेरचा प्रमाद ( म्हणजे काय कुणास ठाऊक ? ) " ही कथा ह्याच अंगाने जाते...किंवा... ते त्या "मुडदे की जान खतरे मे है / सुखी नदीं मे बहती हुई लाश" मधल्या कथानकासारखे वाटते नाही ? &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;असे प्रतिसाद टाकणे आवश्यक बनते, म्हणाजे काय होते की लेखकाच्या अंगावर मुठभर मास चढुन तो आपला सुमडीत "हॅहॅहॅ, कसेच कसे. त्यात शेवटी माणुस मरुन भुत होत नाही तर भुताला उ:शाप मिळुन त्याचा माणुस होतो व ते दोघे लग्न करतात " असे स्पष्तीकरण देत बसतो, तुम्ही आपलं " हम्म, पण शैली तशी वाटली बॉ,असो." असा ठेका सोडु नका ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;हे एकदा जमले की झालेच ...!&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;तिसरा प्रकार आहे तो म्हणजे "मुक्तक अथवा सिरीअस लिखाण " करणार्‍याचा ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;महत्वाची सुचना : वर दिलेल्या "शँपल प्रतिक्रीया / सल्ला " ह्याचा वापर इथे अजिबात करु नये. ह्याचा साज पुर्ण वेगळा आहे. नेहमीप्रमाणे ( जमल्यास ) पुर्ण कथा वाचुन काढावी, शक्यतो हा प्रकार "मान्यवर व जाणाकार" व्यक्तीच हाताळत असल्याने ह्यांच्या लेखाला वजन असते, उगाच फालतु प्रतिक्रीया इथे टाकल्यास तुमच्यावर "बदनाम " व्हायची दुर्दशा येऊ शकते.सर्वसाधारण अशा लेखाला " सलाम ..! , केवळ अ प्र ति म , खल्लास वगैरे वगैरे " प्रतिक्रीया प्राथमीक अवस्थीत टाकता येतील. पण आता तुम्ही जम बसवायचे ठरवल्याने तुम्हाला हे अलाऊड नाही.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;आता तुम्ही थोडाश्या कलात्मक, नाजुक व साहित्यीक प्रतिक्रीया टाकाव्यात अशी अपेक्षा असते. म्हणजे बघा की " जणु रणरणत्या वाळवंटातुन जाताना एकदम गार वार्‍याची झुळुक अंगावर आली असे वाटले , लेख वाचताना प्रयत्नाने आवरुन ठेवलेला अश्रुंचा बांध शेवटच्या परिच्छेदामुळे अनिर्बंध वहात गेला , ह्या उत्सवात अक्षरश: बेहोश होऊन न्हाऊन निघालो , खांडेकरांच्या कलात्मकतेच्या आणि हळुवारपणाच्या अंगाने कथा वहात जाते , आसपास चाललेल्या कल्लोळातसुद्धा एकदम सुन्न होऊन गेलो " अशा व तत्सम प्रतिक्रीया टाकणे आवश्यक ठरते. जेवढे जास्त "अनाकलनीय" लिहताल तेवढेच जास्त वजन पडते. साध्या सरळ प्रतिक्रीयेला जास्त भाव मिळत नाही. असो.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div align="justify"&gt;अजुन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काही वेळेला लेखकाचे " अप्रतिम बॉस , आत्तापर्यंत लेखणी का म्यान केली होतीत ? / रुद्ध प्रतिभा भरभरुन वाहु देत / तुमचे नाव वाचले आणि लेख वाचायला घेतल, नेहमीप्रमाणे निराशा झाली नाही. " वगैरे वगैरे प्रतिक्रीया टाकाव्यात, ह्याला समर्थन तर मिलतेच शिवाय तुम्ही लेख्काच्या "बडी लिस्ट" मध्ये जायला मोकळे होता.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;शेवटचा "अनकॅटेगराईझ्ड प्रकार " म्हणजे उगाच आपले काहीही लिहणार्‍यांचा, ते आपले उगाच " पुण्यात गादी कुठे मिळेल ? पंखा कुठे दुरुस्त करायचा ? सगळ्यात भारी शेवपापडी /अनारसे कुठे मिळतात ? संघाने चालवलेला गांधीवाद . सलमानने कत्रिनाला काय म्हटले " अशा विषयांवर काहीबाही खरडतो तो, ह्याला विषयांचे बंधन नाही, तुम्ही काहीही लिहु शकता.ह्याला जास्त भाव मिळत नसल्याने "तुम्ही ह्याकडे ढुंकुनही न पहाणे योग्य" ठरेल. तिकडे फिरकुच नका.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;उलट आपल्यासारख्याच एखाद्या पप्रथितयश प्रतिसादकर्त्याचा खरडवहीत "काय फालतुपणा चालला आहे, अक्षरशः उबग आला आता , आयला गिरणी लावल्यासारखे लेख पाडतात " अशा पिंका टाकुन द्याव्यात, आपली चर्चा मस्त रंगते व "भोचकपणे आपल्या खव वाचणार्‍यांना" आपण फार "अभिरुचीसंपन्न, चोखंदळ, साहित्याचे खरे वारसदार, गुणग्राहक " वगैरे असल्याचा उगाच गैरसमज होतो व आपली "इज्जत वाढते" , मग हा "गैरसमज" हळुहळु पसरवायला हीच मंडळी मदत करतात. मधुन आधुन त्यांच्याही खरडवह्यात "काय मग, काय नवे लिखाण ? " असे लिहुन यावे त्यावर रिप्लाय म्हणुन " बस का मालक, चेष्टा करता का गरिबाची ? आम्ही कसले लिहणार , आम्ही तर तुमचे फॅन. बोला कधी लिहताय ? " अशी खरड आलीच म्हणुन समजा. त्यावर उत्तर म्हनुन फक्त " लवकरच, सध्या थोडा बिसी आहे, मनासारखे लिहायला निवांत वेळ पाहिजे हो " असे ठोकुन द्यावे. म्हणजे पुढ्च्या वेळी तुम्ही काहीही लिहले तरी "ह्यांचा तुमची तोंड फाटुस्तोवर स्तुती" करणारा प्रतिसाद नक्की ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;४. कलादालन :&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;हा एक नवा प्रकार मिपावरच प्रथम अस्तित्वात आला आहे, अजुन नाविन्य असल्याने तुम्हाला हात चालवायला बर्‍याच संधी आहेत. पण इथे मात्र फक्त फोटाँवर प्रतिक्रीया द्यायची असल्याने फाफटपसारा चालत नाही, मुद्द्याचे बोलावे लागते. आता हे कसे जमवावे ते सांगतो.नेहमीप्रमाणे टारुबाबाने सांगितल्याप्रमाणे "फो टू के व ळ अ प्र ति म , ४ नंबरचा फोटू झकास आला आहे , डोळ्यचे पारणे फिटले, डेस्कटॉपवर लावला आहे, मस्तच " ह्यासारख्या प्रतिक्रीया टाकुन ठेवाव्यात.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;आता महत्वाचा मुद्दा, प्रत्येक प्रतीक्रियेच्या खालीच लगेच "अवांतर " ह्या सदराखाली आपला मोठ्ठेपणा, शहाणपणा , गर्व दाखवणार्‍या कमेंट्स द्याव्यात. जसे की &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;"सेटिंग काय लावले हो ? नाही , जराशे दुसर वाट्तात फोटो, आय एस ओ ४००० वापरले असते तर अजुन ब्राईट आले असते. असो."&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;"लेन्स कुठली हो ? फोकस कसा मारलात ? जरा अजुन क्लोजअप हवा होता असे वाटते."&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;"जर फ्लेश वापरला नसता तर एक नैसर्गीक तजेला आला असता ..."&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;"शटर स्पीड थोडे जास्त झाले असे वाटते, एवढ्या प्रकाशाला थोडे कमीच वापरा पुढ्च्या वेळी ..."&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;ह्या प्रतिक्रीया ठोकल्या की तुम्ही म्हणजे अगदी जगप्रसिद्ध फोटोग्राफरचा आव आणायला रिकामे. लोक सुद्धा ह्यावर मनोसोक्त भांडतात. बिचारा लेखक सुद्धा आपल्याला "टेक्नीकल डिटेल्स्ची" काडीइतकी माहिती न्सल्याचे मान्य करतो व तुम्हाला सांगायची विनंती करतो. तुम्ही मात्र " हम्म, सांगायला हरकत नाही तसे, पण सध्या एवढा मोठ्ठा लेख लिहायला वेळ नाही, बघतो सवडीने " असे ठोकुन द्यावे. लोक वाट बघत बसतात पण कुणी विचारायची हिंमत करत नाही. थोडक्यात तुम्ही जिंकलात स्पष्टपणे ....&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;अजुन एक प्रकार म्हणजे "फोटोम्च्या स्थानावर / लोकेशन वर कमेंट्स" द्यायच्या ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;उदा :&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;" का हो तिथल्या डाळिंबच्या बागा अजुन तशाच आहेत का ?"&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;"आम्हाला आमच्या ट्रीपची आठवण झाली, तुम्ही ज्या दगडाचा फोटो दिलात त्यावरुन पडुन माझा कपाळमोक्ष होता होता वाचला होता."&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;"आयला, डोंगर अजुन तशेच्या तसेच, मी गेलो होतो ४० वर्षापुर्वी, कमाल आहे."&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;"त्या ट्युलिप्सच्या फुलांचा ज्युस / मोरांबा मिळतो त्या शेडच्या मागे, घेतलात का ?"&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;"तुम्ही नशिबवान खरे, आम्ही गेल्या वेळी गेलो होतो तेव्हा तेथे चक्क बर्फ होता, मग आमच्या हीने / ह्यांनी त्यावरुन स्कीईंग करता करता पाय मोडुन घेतला होता. असो."&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;"त्या राजवाड्यची मागची पडकी विहीर पाहिलीत का ? अप्रतिम आहे बॉस .... "&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;असे जर तुम्ही बोललात तर लोक तुमच्याकडे "काय दर्दी माणुस आहे ?" ह्या नजरेने पाहतील. शिवाय तुम्ही गेलाबाजार निम्मे तरी जग हिंड्ला आहात हे १० लोकात सिद्ध होते. शिवाय तुम्हाला ह्यांची फारच माहिती आहे असा "गैरसमज" भराभर पसरुन तुमचे नाव होते.मग लोक तिकडे जाताना तुम्हाला विचारतात " शेठ, चाल्लो आहे मसणात, काय काय पाहुन घेऊ, तुम्ही अनुभवी लोकं म्हणुन तुमचा सल्ला घ्यावा म्हटले" ...&lt;br /&gt;अशा प्रकारे हा हा म्हणता तुम्ही ह्या प्रकारात "दादा" म्हणुन ओळखले जायला लागता ....&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1401137485329866866-8489212182048890756?l=chhota-don.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chhota-don.blogspot.com/feeds/8489212182048890756/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=1401137485329866866&amp;postID=8489212182048890756&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/8489212182048890756'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/8489212182048890756'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chhota-don.blogspot.com/2009/02/blog-post_11.html' title='तुम्हाला आंतरजालावरचा प्रसिद्ध प्रतिसादकर्ता व्हायचे आहे काय ? ...भाग-२'/><author><name>छोटा डॉन</name><uri>http://www.blogger.com/profile/14212514677839197506</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='12384012912790640853'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1401137485329866866.post-4585441067520863643</id><published>2009-01-27T06:54:00.000-08:00</published><updated>2009-01-27T07:11:52.951-08:00</updated><title type='text'>मी "स्थानीक की परप्रांतीय " ??? - आपण सारेच अर्जुन ...</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;हा काही लेख वगैरे नाही, गेल्या काही वर्षातील अनुभवांच्या आधारावर माझ्याच मनात आलेल्या ह्या मुक्त भावना आहेत, ह्याला फारतर मुक्तक किंवा बाष्कळ बडबड असे नाव देता येईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#cc0000;"&gt;पुण्यात" स्थानीक" असणारे मराठी मन ....&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;बेंगलोरमध्ये "परप्रांतीय" असणारे मराठी मन ....&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span style="color:#cc0000;"&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;.&lt;br /&gt;&lt;/span&gt;आज पुण्यात एका नव्या कंपनीत जॉइन झालो, नवे नवे लोक भेटले, बॉसने टीमशी ओळख करुन दिली. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद सोडले तर सगळे "आपले" लोक आहेत. बाकीचे जे "उपरे" आहेत ते काही जास्त नादी लागत नाही ह्यांच्या असे दिसतेय. गेले उडत साले, मरणाचे शिष्ठ व अतिशहाणे आहेत, आपण आपल्या लोकांशी जुळवुन घेतलेले बरे. बॉससुद्धा मराठी आहे हे बेश्ट झाले, आता जास्त अडचण होणार नाही. आपल्या लोकांबरोबर, आपल्या भाषेत काम करताना कस्सं मोकळंमोकळं वाटतेय.....&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/span&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;शेवटी एकदा आलो बेंगलोरमध्ये, च्यायला ह्या "अंडुगंडु गुडगुडु" च्या भाषेच काम जरा अवघडच दिसतेय, कसं जमणार हे देवाला ठाऊक. आज कंपनीत जॉइन झालो, च्यामारी सगळी कोंगाडी जनता भरली आहे. बॉसही कानडीच आहे, साल्याने बरोबर आपले आपले लोक खेचुनघेतलेत. असो. बाकी "हिंदी भाषीक" ३-४ जण आहेत हे एक चांगले झाले, जरा त्यंच्याबरोबर मिक्स होता येईल. ह्या कन्नडिगांचा ग्रॄप एकदम सॉलीड दिसतोय, खायला-प्यायला-गप्पा मारायला सगळे कसे मिळुन मिसळुन असतात, गेले उडत, कुणाला व्हायचयं त्यांच्यात मिक्स ?&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;=============================================&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#cc0000;"&gt;आज मिटिंगमध्ये बॉस सगळ्यांना नवे काम समजावुन सांगताना बहुतेक अनावधनाने सलग ५-६ वाक्ये मराठीत बोलला, मला काही प्रॉब्लेम नाही झाला पण हे "भय्ये" लगेच उठुन " हमें समझा नहीं, हिंदी मे या तो अंग्रेजी मे बतावो " असे म्हटले, साले एक नंबरचे हलकट आहेत, गेली १-२ वर्षे पुण्यात आहेत मग २-३ वाक्ये समजायला काय प्रॉब्लेम आहे ? का शक्य तिकडे आपला "उपरेपणा" दाखवायलाच हवा ? आता ह्यांची चांगलीच ताणली पाहिजे. बोस बिचारा सज्जन, त्याने माफी मागुन पुन्हा इंग्लिशमध्ये समजावले ....&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;आयला हे दाक्षिणात्य लोकं आहेत की भिंताडं, साला मिटिंगमध्ये सुद्धा आपल्याच भाषेत बोलतात, कंपनी काय ह्यांच्या घरची आहे काय ? नाही, भाषेबद्दल जाज्वल्य अभिमान वगैरे असायलाच हवा पण कॉर्पोरेट जगतात मात्रॄभाषाच बोलणार म्हणुन कसे चालेल ? आता ह्यांच्यासाठी मी कन्नड शिकायची का ? ते काही, आत्ता लगेच उठुन स्पष्ट बोलले पाहिजे.च्यामारी, चांगले सज्जनपणे "कन्नड येत नाही" हे सांगितले तर एकेकाच्या चेहर्‍यावरचे भाव कसे बदलले पहा, जळके आणि आत्मकेंद्री साले.....&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;==============================================&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#cc0000;"&gt;आज मित्रांबरोबर जंगली महाराज रोडवरच्या मॅक्डी मध्ये जेवायला गेलो. तिथल्या काउंटरवरच्या बाहुलीने डायरेक्ट हिंदीत बोलायला सुरवात केली , एक मित्र जरा सायकीक आहे, त्याने काउंटरवर जाऊन डायरेक्ट मराठी सुरु केले, तिला काही समजेना हा काय बोलतोय ते, हा शहाणा मराठीवरच अडुन बसला, शेवटी बाबापुता करुन त्याला बाहेर आणला. असो. पण महत्वाचा मुद्दा असा की मराठी प्रांतात हॉटेल काढत असताना मराठी भाषा येणारे कर्मचारी भरती करणे हे कंपनीचे कर्तव्य नाही का ? "हिंदी" ही काय महाराष्ट्राची राज्यभाषा अगर सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे काय ? ह्यांचे काही तरी करायला हवे ....&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;आज जेवायला फोरममधल्या "पिझ्झा हट"ला गेलो होतो, च्यायला डायरेक्ट डोक्याला शॉट निघाला. गर्दी होती म्हणुन आधी ऍडव्हान्स बुकिंग करायला एक माणुस बाहेर उभा होता. अहो आश्चर्यम , त्याला "हिंदी" येत नाही. त्या शहाण्याने फक्त "कन्नडमध्येच" बोलेन असा नववर्षाचा प्रण केला असावा. शेवटी जास्त वाद नको म्हणुन "इंग्रजीत" बोलुन विषय संपवला. पण मुद्द्याची गोष्ट अशी की पिझ्झा हट सारख्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीने "इंग्रजी अथवा राष्ट्रभाषा" बोलणारे लोक प्राधान्याने नौकरीला ठेवणे जरुरीचे नाही का ? सर्वांनाच कशी स्थानीक भाषा येईल ?&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;==============================================&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#cc0000;"&gt;च्यायला कंपनीतल्या रुपालीला डोक्याचा भाग नाही, एवढी मराठी पब्लिक असताना ही त्या भैय्या "संजय त्रिवेदी" बरोबर फिरते आहे. आमचं एक सोडा हो पण इतर मराठी पोरं काय मेली काय ? च्यायला फुकट डोक्याला शॉट निघतो असे काही पाहिले की, हे साले भैय्ये कामापुरती जवळ करतील तिला, नंतर मग कोण तु असे विचारायला कमी करणार नाहीत. छे, रुपालीला सांगायलाच हवे ही, पण ती तर कुठे मराठी पब्लिकमध्ये मिसळते, तिला तेच हवे आहेत. मरु देत&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;हापीसातली "सौम्या" भारी आहे राव, आजकाल जरा जास्तच आपल्याबरोबर फिरत आहेत. गप्पा मारायला, टीपी करायला, बरोबर जेवायला एकदम स्सह्ही कंपनी सापडली. पण बाकी कन्नड पब्लिक आमच्याकडे असं मारक्या म्हशीच्या नजरेने का पहात असतं ? जळतात साहे, त्यांना सौम्या काडीइतका भाव देत नाही ना म्हणुन.तिला आज विचारलं की "बै, बाकीचं कन्नड पब्लिक बोंबलतं का ? " म्हणुन, ती म्हणाली काहीच काळाजी नकोस करु, ती ह्या गोष्टींना किंमत देत नाही. असं पाहिजे राव, माणुस जोडणे महत्वाचे, आपापल्या लोकांबरोबरच रहायचे असा हट्ट म्हणजे कठिणच आहे. सौम्या एकदम "उच्च विचाराची आणि फ्री माईंडेड " आहे बो, आपण मानलं ....&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;==============================================&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#cc0000;"&gt;राजसाहेब म्हणतात ते करेक्ट आहे, काय प्रॉब्लेम आहे स्थानीक भाषेत दुकानांच्या पाट्या असायला. स्थानीक भाषेला प्राधान्य आणि महत्व असायलाच हवे. समजा गावाकडुन एखादा खेडुत आला तर त्याला काय घंटा समजतं आहे हे इंग्लिशमध्ये काय लिहले आहे ते, मराठीच हवे तिथे....&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;आज एका मित्राकडे जरासे लांब गेलो होतो. च्यामारी, ह्या स्थानीक बसेस आहेत की चेष्टा ? सगळ्या पाट्या, आतले कर्मचारी "फक्त कन्नड" वालेच, आमच्यासारख्यांनी काय करायचे ? पोहचलो कसेबसे. ऍड्रेस आहे व्यवस्थीत पण झोल असा आहे की हे "लँडमार्क्स" शोधायचे कसे ? सगळीकडे जिलब्या पाडल्यासारखे कन्नड लिहले आहे, काडीइतके समजत नाही. नाही, जरी दाक्षिणात्यांचा हिंदी विरोध गॄहीत धरला तरी ह्यांना "इंग्रजीत" लिहायला काय प्रॉब्लेम आहे ? नाहीतरी सगळीकडे हे इंग्रजी झाडत असतातच ना ?&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;==============================================&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#cc0000;"&gt;आज "नॉन मराठी पब्लिक" आलं होतं फ्लॅटवर, मस्त दंगामस्ती केली सगळ्यांनी मिळुन, आता जेवायला कुठे जायचे म्हटले तर अजुन दंगा सुरु झाला. चांगलं ह्याना "मथुरा" मध्ये चला म्हणतोय, मस्त मराठमोळी भाकरी पिठलं थालपीठं वगैरे खाता येईल. हे म्हणतायतं की पंजाबी खायचं म्हणुन, रोज रोजच पोळी-भाजी खाऊन कंटाळा आला म्हणे. जाऊ दे, गाढवाला काय गुळाची चव ?च्यायला जेवतानाही शांत जेवत नाही, उगाच मोठ्ठ्यामोठ्ठ्या गप्पा मारतात लेकाचे, म्हणे काय तर "आमच्या भागात पराठे, रबडी , दम सब्जी , कचोरी वगैरे वगैरे" भारी मिळती म्हणे. आता इथे आहात ना, मल गपचुप खावा ना इथले, एवढे शिंपल समजत नाही लेकाच्यांना, मरु देत ....&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;च्यायला आजकाल सकाळ सकाळ सौम्याबरोबर ब्रेकफास्टला जायचे म्हणजे संकटच आहे बॉ, काय खाणार तिथे जाऊन हा प्रश्न दररोज पडतो. आयला रोज सकाळी डोसा / ईडली / वडा सांबार खायचे म्हणजे काय चेष्टा आहे का राव ? काहितरी व्हरायटी हवी का नको ? रोज तिच टेस्ट बोर होत नाही काय ? मी म्हटले सौम्याला "आमच्या पुण्यात ये, मस्त कांदापोहे, वडापाव, भजी खायला घालतो. एकदम झ्याक टेस्ट असते" .....&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;==============================================&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;तर असं आहे एकंदरीत, मीच सध्या फार मोठ्ठ्या मानसीक द्वंद्वात आहे की माझी नक्की "विचारसारणी" कशी आहे ?&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;अजुनतरी मला समर्पक आणि समाधानकारक उत्तर सापडले नाही ह्या प्रश्नाचे ...पाहु भविष्यात काय काय घडते ते ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color:#666666;"&gt;**** डिस्केमर ***&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color:#666666;"&gt;१. लेखाच्या अनुषंगाने आलेली व्यक्तींची नावे ही "काल्पनीक" आहेत अथवा "बदलली "आहेत, त्याचा वास्तवीक जीवनाशी संबंध लावण्याचा प्रयत्न करु नये.&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color:#666666;"&gt;२. कुणावर टिका करायची ह्या हेतुने हे लिखाण केलेले नाही.&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color:#666666;"&gt;३. मनातले विचार आहे तसे मांडत असल्याने काही अपशब्द आले असण्याची शक्यता आहे, त्याला माझा इलाज नाही.&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color:#666666;"&gt;**** डिस्केमर संपले ****&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1401137485329866866-4585441067520863643?l=chhota-don.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chhota-don.blogspot.com/feeds/4585441067520863643/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=1401137485329866866&amp;postID=4585441067520863643&amp;isPopup=true' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/4585441067520863643'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/4585441067520863643'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chhota-don.blogspot.com/2009/01/blog-post_27.html' title='मी &quot;स्थानीक की परप्रांतीय &quot; ??? - आपण सारेच अर्जुन ...'/><author><name>छोटा डॉन</name><uri>http://www.blogger.com/profile/14212514677839197506</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='12384012912790640853'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1401137485329866866.post-678233619923433243</id><published>2009-01-25T00:23:00.000-08:00</published><updated>2009-01-25T00:46:03.457-08:00</updated><title type='text'>महाराष्ट्र कोणाचा ? काही तर्क, काही आडाखे ... भाग - १</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;गेल्या काहीदिवसापुर्वी झालेल्या मुंबईवरच्या राक्षसी आतंकवादी हल्ल्याची स्वाभावीक प्रतिक्रीया म्हणुन भारताचे गॄहमंत्री श्री. शिवराज पाटील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. विलासराव देशमुख व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री ना. आर. आर. पाटील यांना राजीनामा द्यावा लागला व त्यांच्याजागी दुसर्‍या व्यक्तींनी ह्या पदांची सुत्रे संभाळली.असो. तो आपला विषय नाही.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;महाराष्ट्रात नेतॄत्वबदल घडत असताना अनेक "पेल्यातली वादळे" उठली, काही जागच्या जागी शमवली गेली तर काहींचे रुपांतर मोठ्ठ्या वादळात होऊन त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण अंतर्बाह्य ढवळुन काढले. सध्याच्या स्थीतीत जुने नेतॄत्व जाऊन त्यांची जागा नवे रक्ताचे नेते श्री. अशोक चव्हाण व राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेले जाणकार व धुरंधर नेते श्री. छगन भुजबळ ह्यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली. हा नेतॄत्वबदल अदगी सहजासहजी व आरामात झाला नाही, त्यासाठी पक्षश्रेष्ठींना बरीच डोकेफोड करावी लागली व अनेकांना समजावता समजावता त्यांना नाके नऊ आले असेल ह्यात शंका नाही. तरीही कोकणातले बाहुबली नेते श्री. नारायण राणे ह्यांनी काँग्रेस पक्षातील त्यांच्या मुस्कटदाबीला वैतागुन शेवटी काँग्रेसला "जय महाराष्ट्र" ठोकला व नव्या दिशेकडे पाऊल उचलले. ही नवी दिशा कोणती ह्याची अजुन खात्रीलायक माहिती नाही पण यामुळेही बराच फरक पडणार आहे हे नक्की ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;तर ह्या सगळ्या पार्श्वभुमीवर माझ्या डोक्यात "पुढील विधानसभा निवडणुकीत राजकीय चित्र काय असेल ?" ह्याचा किडा आला. ह्या मुद्द्याचा मी केलेला अभ्यास व त्याच माझे विश्लेषण ह्याच्या संबंधीत हा लेख आहे.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color:#666666;"&gt;***** डिस्लेमर *****&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color:#666666;"&gt;माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी व्यक्तीशः , आर्थीक, कौटुंबिक वा कसलाही संबंध नाही. यापुढील लिखाण मी त्रयस्थाच्या नजरेने लिहणार आहे त्यामुले माझ्यावरच्या "पक्ष समर्थकाच्या आरोपाला" मी आत्ताच केराची टोपली दाखवत आहे. तसेच ह्या लेखात व्यक्त झालेल्या सर्व भावना व्ययक्तीक माझ्याच आहेत. ह्याचा अन्य कशासी संबंध लाऊ नये ही आग्रहाची विनंती.&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color:#666666;"&gt;*****&lt;/span&gt;&lt;/strong&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;*** काँग्रेस पार्टी ***&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;span style="color:#000099;"&gt;&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/strong&gt;सगळ्यात आधी आपण सगळ्यात जुन्या, सद्यस्थीतीत विधानसभेत सर्वात मोठ्ठी संख्या असणार्‍या व स्वातंत्र्योत्तर काळानंतर बहुतांशी ९० % महाराष्ट्राचा राज्यशकट हाकणार्‍या "काँग्रेस" चा विचार करु....&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#990000;"&gt;"काँग्रेस का हाथ, आम आदमी के साथ"&lt;/span&gt;&lt;/em&gt; ही घोषणा देऊन हा पक्ष वर्षानुवर्षे निवडणुका लढवीत व जिंकत आला आहे. जरी हा पक्ष त्यांच्या धोरणात आम्ही "आम आदमी" च्या कल्याणासाठी वचनबद्ध आहोत असा घोष करत असला तरी ह्यांच्यात "आम " असे काहीच नाही, सर्व काही "श्रीमंत, साहेबांच्या आवेशात, सरंजामशाहीयुक्त" असा ह्या पक्षाचा थाट आहे. अगदी लहानतल्या लहान पातळीवरच्या निर्णयासाठीसुद्धा "हायकमांड" च्या आदेशाची वाट पाहण्याबाबत ह्यांचा लौकीक आहे.तसे पहायला गेले तर हे हायकमांडचा मक्ता आत्तापर्यंत बहुसंख्यवेळा "गांधी परिवार वा त्यांच्या विश्वासातल्या व्यक्ती " ह्यांच्याकडे असल्याचा इतिहास आहे, सद्य परिस्थीतीसुद्धा ह्याला अपवाद नाही. राज्यस्तरावरचे महत्वाचे निर्णय घेणारे बहुसंख्य "हायकमांड" मधले नेते हे "अमहाराष्ट्रीय" आहेत हे सत्य आहे व त्यांचे महाराष्ट्राबाबतचे अज्ञान वेळोवेळी त्यांनी घेतलेल्या अपरिपक्व निर्णयांमध्ये व केलेल्या निवडीमधुन दिसुन आले आहे.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;राज्यपातळीवर ह्या पक्षाची सुत्रे साधारणता "देशमुख/पाटील/कदम/चव्हाण" ह्यांच्याकडेच अलटुन पालटुन एकवटलेली दिसतात. असो.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;तसे पहायला गेले तर गेली ८-९ वर्षे सलग मुख्यमंत्री हा कॉग्रेसचाच आहे पण त्यांच्या हातुन लक्षात राहण्यासारखे एकही भरीव काम अजुन झाले नाही. ह्यांचा बहुसंख्य वेळ आपली खुर्ची संभाळाण्यात व मजबुत करण्यात गेला. अंतर्गत राजकारणातुन सारखे "नेतॄत्वबदलाचे वारे " वाहणे व त्यातुन सारख्या दिल्ल्लीच्या वार्‍या घडुन पक्षश्रेष्ठींपुढे लोटांगणे घालुन आपली खुर्ची वाचवण्याचे प्रयत्न केल्याचे सोडुन मला श्री. विलासराव देशमुखांचे इतर कोणताही "महत्वाचे कार्य" विचार करुनसुद्धा डोळ्यापुढे येत नाही. आता तर त्यांची ऐन निवडणुकीच्या तोंडाला खुर्ची गेली आहे. वाचकांना जर आठवत असेल तर मागच्या निवडाणुकीच्या तोंडावर असेच देशमुखांना हटवुन "इमानी" सुशीलकुमार शिंद्यांना खुर्ची दिली होती व त्यांनी "माझ्यासारख्या दलिताला हा बहुमान देऊन सोनियाजींनी राष्ट्राला एक ठाम संदेश दिला आहे" अशी सरळसरळ जातीयवादी मुक्ताफळे उधळुन आपल्या पक्षाच्या "जातीयवाद विरोधी इमेज" ला काडी लावली होती. शेवटी पुन्हा निवडणुक विजयानंतर चांगल्या कारभारासाठी देशमुखांना परत आणावे लागले व शिंद्यांची रवानगी "राज्यपाल" म्हणुन आंध्रावर केली गेली. असो. पुन्हा एकदा तेच घडताना दिसत आहे. ह्या पदाला अगदीच नवखे असे "अशोक चव्हाण" हे सध्या ही जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. त्यांच्या वडीलांच्या रुपाने त्यांच्या घराण्याने हे पद पुर्वी भुषवले आहे पण कदाचित ह्यांच्या निवडीमागचा निकष नसावा हे मानायला हरकत नाही. आता सद्यस्थीतीत अशोक चव्हाणांकडे "दिवस ढकलण्याशिवाय" दुसरा पर्याय नाही, ते काही करु पाहतील तर तेवढा वेळही नाही व शिवाय टिकेच्या भितीने व अपयशाच्या शंकेने पक्षश्रेष्ठीही नव्या धाडसी निर्णयांना परवानगी देण्याची शक्यता कमीच आहे. थोडक्यात अशोक चव्हाणांना केवळ "नाईट वॉचमन" ची भुमिका पार पाडावी लागेल हे स्पष्त आहे. म्हणजे अधीक पडझड होऊ न देता ही इनिंग कशीबशी संपवणे हा त्यांना पद देण्यामागचा हायकमांडचा स्वच्छ आणि सरळ हेतु आहे असे दिसते आहे.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;तसे पहायला गेली तर गेल्या कार्यकीर्दीत काही भरीव कार्य न झाल्याने आता निवडणुकीत मतदारांना काय उत्तरे द्यायची हा सर्वात महत्वाचा मुद्दा काँग्रेससमोर असणार आहे.मागच्या निवडणुकीत "मोफत विजेची घोषणा ( मग भले ती बाळासाहेब ठाकर्‍याकडुन चोरलेली का असेना )" करुन बसलेल्या ह्या सरकारला राज्याला मोफत सोडा पण अखंड वीज पुअरवता पुरवता नाके नऊ आले, सध्या राज्याच्या अनेक भागात ८-१२ तास वीज गायब असते हे ढळढळीत सत्य आहे.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;सगळीकडे पाणी पुरवु म्हणावे तर अजुनही बर्‍याच ठिकाणी पिण्यालायक शुद्ध पाण्याची कमतरता आहेच.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;तरुणांना रोजगार देऊ असा वायदा केला असताना त्यांच्या डोळ्यादेखत अनेक कंपन्या,कारखाने व आस्थापने राज्याबाहेर निघुन गेली ही त्यांची हारच आहे व त्यातुन सध्या बेरोजगारीची समस्या जास्तच बिकट होताना दिसत आहे. नवे रोजगार उपलब्ध करण्याचे सोडा पण सध्या असलेले संध्या टिकवण्यात आलेले अपयश हेच खरे सत्य आहे. शिवाय "सरकारी नोकर्‍यातही" महाराष्ट्राचा हक्काचा वाटा उपलब्ध करुन देण्यात सरकार अपयशी ठरल्याचे चित्र आहे, मग त्यासाठी स्वतः राज ठाकर्‍यांना उभे रहावे लागले व कसल्याही मार्गाने का असेना हा माणुस आपल्याला नोकरी मिळवुन देऊ शकतो हा विश्वास राजने लोकांच्या मनात निर्माण केला व ज्यांची खरी ही जबाबदारी आहे ते सरकार मात्र "हात चोळत व राज ठाकर्‍यांचे हात बांधत" शांत बसले हे लोकांनी डोळ्याने पाहिले.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;गरिब व कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या "आत्महत्या" हा विषय गेल्या काही वर्षात जास्त बिकट बनला व त्यावरही काही भरीव योजना देण्यात सरकारला अपयश आलेले दिसते आहे व विरोधी पक्ष या मुद्द्यावर विधानसभेत नेहमीच सरकारची सालटे काढण्यात आघाडीवर असतो. उलट मदतीची अपेक्षा असताना सरकारी पातळीवरुन "त्या आत्महत्या केलेया शेतकर्‍यांच्या बाबत ते कर्जबाजारी, जुगारी, दारुडे " असल्याचे हास्यास्पद व निराशाजनक दावे केले गेले व सरकारने स्वतःचे हसे करुन घेऊन स्वतःच्या पायावर धोम्डा मारुन घेतला. आता ह्यांना कसे तोंड दाखवावे हा मुद्दा आहेच.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;महागाई तर दिवसेंदिवस वाढत आहेच व त्याला "जागतीक मंदीचे" गोंडस नाव देऊन आपल्यावरची जबाबदारी झटकण्याची मनोवृत्ती सुद्धा ह्याच सरकारमध्ये दिसुन आली.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;ह्या सरकारची "शिक्षणक्षेत्रात" थोडीफार भरीव कामगिरी अथवा तसे प्रयत्न दिसत आहेत हे जरी सत्य असले तरीपण राज्यातील प्राथमीक शिक्षकांना "घाण्याच्या बैलासारखे" सारखे कामाला गुंतवुन ( पदच्युत्त ) शिक्षणमंत्री श्री. वसंत पुरके अनेक वेळा टिकेचे धनी झाले. त्यांच्या काही अजब आणि अशक्य निर्णयांनी वेळोवेळी शक्य तितका जास्त गोंधळ उडवुन दिला होता.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;एकंदरीत ह्यावेळी मैदान मारणे हे तितके सोपे राहिलेले नाही .....&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;आता पाहुयात पक्षाच्या अंतर्गत राजकारणाकडे, एक बलवान व प्रभावशाली ( व आयात ) नेते श्री. नारायण राणे ह्यांनी पक्षाला राम राम ठोकुन अजुन एक आठवडा सुद्धा उलटला नाही. उलट त्याचे "शिमागोत्तर कवित्व" अजुन बर्‍याच ठिकानहुन ऐकायला येत आहे. नारायण राणेंनी शिवसेना सोडताना आणि सोडल्यावर वर्षभर वातावरणनिर्मिती जोरदार केली होती व आता शिवसेनेच्या ताकदीला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला नेता मिळाला म्हणुन काँग्रेस खुष होते. सगळ्या पोटनिवडणुकांत आपले माजी शिवसैनिक आमदार निवडून आणण्याचा बेत 'दादां'नी निष्टेने तडीस नेण्याचा धडाका लावला. अखेर श्रीवर्धनच्या पोटनिवडणुकीत राण्यांचे शिवसेनेत असल्यापासूनचे प्रतिस्पर्धी मनोहर जोशींनी चतुर चाली रचून राण्यांचा वारू अडवला. पण यामुळे राणे यांची पक्षात येण्यामागची "मुख्यमंत्रापदाची इच्छा" ही लपुन राहिली नाही, वारंवार शक्य त्या मार्गांनी ती त्यांनी व्यक्त केलीच होती. खुद्द सोनिया गांधी यांच्या सभेत "खुर्च्यांची फेकाफेक" झाल्यावर काँग्रेस हायकमांडला जाग आली व त्यांनी राणे यांना दाबण्यास सुरवात केली. आता कुठल्याही मार्गाने "पद" मिळत नाही हे लक्षात येताच राणे सध्याच्या पदांना लाथ मारुन बाहेर पडले. खरा सामना आताच आहे कारण राणे ह्यांनी ते काँग्रेस्मध्ये असताना एक "दबावगट ( उर्फ विलासराव देशमुख विरोधीगट ) " तयार केला होता, आता त्यांच्यातली चलबिचलता वाढत जाईल. शिवाय राणे सध्या "वेळ येताच एकेकाची अंडीपिल्ली बाहेर काढतो " अशा धमक्या देत आहेत व त्यामुळे कित्येक जणांचे जीव टांगणीला लागले असतील ह्याचा अंदाज येतोच आहे. पुढे काय होणार ह्याचे उत्तर काळच देईन पण हे "राणे प्रकरण" काँग्रेसला जड जाणार हे नक्की. शिवाय त्यांच्याबरोबरच सध्या पक्षात असणारे पण "मुख्यमंत्रापदाची इच्छा" असणारे पतंगराव कदम, रोहीदास पाटील, अशोक चव्हाण, खुद्द विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे असे अनेक नेते असल्याने मुकाबला तगडा आहे ह्यात शंका नाही. पण ह्यांच्या "शह-काटशहाच्या खेळात" कदाचित काँग्रेसची नाव जलसमाधी घेऊ नये म्हणजे झाले. आपल्या प्रतिस्पर्ध्याला झोपवण्यासाठी "विरोधी पक्षांची मदत" घेणे हा कॉग्रेस संस्कॄतीचा एक भाग, पाहु आता ह्याचे किती प्रयोग होतात ते. घोडामैदान जवळच आहे.....&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;आता विचार करुयात पक्षाच्या समर्थक असणार्‍या सर्वसामान्य मतदारवर्गाचा. नक्की कोण ह्या पक्षाला मतदान करते हा मुद्द्याचा आणि महत्वाचा प्रश्न आहे.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;गेली वर्षानुवर्षे काँग्रेसने आपली प्रतिमा "सगळ्यांना सामावुन घेणारा" अशी टिकवण्यात यश मिळवले आहेत त्यामुले अजुन त्यांचे समर्थक सर्वच जातीत व धर्मात जवळजवळ सारख्या प्रमाणात आढळतात. तरीपण सध्याच्या परिस्थीतीत "मुस्लीम समाज" हा प्रामुख्याने काँग्रेसला मतदान करत आला आहे / करत राहिल ह्यात शंका नाही. कुणीही कितीही दावा केला तरी ह्या वर्गाला काँग्रेसपासुन दुर खेचणे अजुन समाजवादी पार्टी, बसपा अथवा इतर कुणालाही शक्य झाले नाही. काँग्रेसने वेळोवेळी "जातीय व बेरजेची राजकारने" खेळत अनेक दलित नेत्यांना आपल्या पक्षात सामावुन घेऊन त्यांच्यामार्गे मते खेचण्याचा प्रयत्न केला. ह्यात त्या नेत्यांचा काही फायदा झाला नाही हे सत्य असले तरी ह्या प्रकाराने काँग्रेसला नक्की तारले हे नक्की. काँग्रेसचा नेहमीचा पारंपारीक मतदार असलेला "शेतकरी" ह्यावेळी मात्र थोडा रागावलेला दिसतो, कारण त्याच्यासाठी काहीच केले नाही अशी त्यांची भानवा आहे. नेते फक्त आपल्या "कारखान्यांची राजकारणे" करीत राहिले असा झालेला ग्रह दुर करणे व त्यांची मते मिळवणे हे नक्कीच आव्हान असणार आहे.प्रामुख्याने ह्या वर्गातुन "एकगठ्ठा मतदानाचा " प्रभाव दिसतो म्हणुन ह्यांचा उल्लेख केला आहे, बाकी तसे येतातच ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;बाकी काँग्रेसला निवडणुकीसाठी रसद म्हणुन पैसा व ग्रास रुट लेव्हलला काम करणारे कार्यकर्ते ह्यांची भरपुर बेगमी ह्या पक्षाकडे आहे. ठिकठिकाणचे साखरसम्राट, शेतकरीनेते, विकासमहर्षी, कर्मयोगी ह्यांनी हा पक्ष खचाखच भरलेला आहे ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;एकंदरीत मागच्या निवडणुकीपेक्षा ह्यावेळी परिस्थीती काँग्रेससाठी "कठिण" आहे हे नक्की.आता नक्की जागा किती मिळतील ह्याचा अंदाज व्यक्त करायला मी काही "न्युजचॅनेलवरचा भविष्यवाला पोपट" नाही त्यामुळे क्षमस्व पण जागात +/- १० जागांचा फरक पडणार हा माझा अंदाज आहे.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;=====================&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;बाकी पक्षांचा व राजकारणाचा आढावा पुढच्या काही भागात.विस्तारभयावास्तव मी हा भाग इथेच थांबवतो, पुढचा भाग शक्य तितक्या लवकर .....&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;( *** क्रमश : **** )&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1401137485329866866-678233619923433243?l=chhota-don.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chhota-don.blogspot.com/feeds/678233619923433243/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=1401137485329866866&amp;postID=678233619923433243&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/678233619923433243'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/678233619923433243'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chhota-don.blogspot.com/2009/01/blog-post_25.html' title='महाराष्ट्र कोणाचा ? काही तर्क, काही आडाखे ... भाग - १'/><author><name>छोटा डॉन</name><uri>http://www.blogger.com/profile/14212514677839197506</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='12384012912790640853'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1401137485329866866.post-4055497995379054692</id><published>2009-01-15T05:47:00.000-08:00</published><updated>2009-01-15T06:30:50.030-08:00</updated><title type='text'>तुम्हाला आंतरजालावरचा प्रसिद्ध प्रतिसादकर्ता व्हायचे आहे काय ? ... भाग - १</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;मित्रांनो, आपण नेहमीच आंतरजालावर अनेक प्रकारचे लिखाण पाहतो. सध्या ब्लॉगविश्वाला ग्लॅमर आल्याने व त्याची मार्केटमध्ये चांगलीच बुम असल्याने दररोज अक्षरशः ढीगाने नवे ब्लॉग तयार होत आहेत.स्वाभावीकच ह्या असंख्य ब्लॉग्सवर रोज नवे लिखाण येत असते.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;आपण बर्‍याच वेळा शक्य तितके वाचुन काढतो, बरेच काही आपल्याला आवडुन जाते व त्याला "प्रतिसाद" द्यावा अशी इच्छाही होते. बरं, ह्या प्रतिसादाचा उपयोग पुढेमागे आपली स्वतःची "ओळख" तयार करायला सुद्धा होऊ शकतो ही यातली गोम लक्षात घेतलीत तर तुम्हाला "प्रतिसाद" देण्यामागचे राजकारण समजेल. जरा नजर टाकुन बघा ना काही प्रसिद्ध ब्लॉग्सवर, कसे ढिगाने लोक लिहतात व त्यांना प्रतिसाद सुद्धा येतात, ह्या नेहमीच लिहणार्‍या व ते वाचुन नेहमीच प्रतिसाद देणार्‍या लोकांचा एक मस्त गॄप म्हणजे आजच्या प्रचलीत भाषेत "कंपु" तयार होतो, एकदा का तुम्ही ह्या "कंपुत" शिरलात की मग मग बर्‍याच गोष्टी साध्य होतात ( असो. कंपुबाजीविषयी नंतर केव्हातरी ).&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;तर कळीचा मुद्दा असा आहे &lt;strong&gt;&lt;em&gt;"समोरच्याच्या लक्षात राहिल असा प्रतिसाद कसा द्यावा ? किंवा तुम्हाला आंतरजालावरचा प्रसिद्ध प्रतिसादकर्ता व्हायचे आहे का ?"&lt;br /&gt;&lt;/em&gt;&lt;/strong&gt;घ्या तर आमचे काही सल्ले ...!&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;तसे पहायला गेले तर आमचे आंतरजालीय मित्र "टारझन" ह्यांनी मराठी आंतरजालविश्वावरील एक अग्रणी संस्थळ असणार्‍या&lt;a href="http://www.misalpav.com/"&gt; "मिसळपाव.कॉम"&lt;/a&gt; वर एक फर्मास लेख टाकला आहे ह्याविषयावर, तो आपल्याला &lt;a href="http://www.misalpav.com/node/5147"&gt;"इथे"&lt;/a&gt; पाहता येईल ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;ह्याला जोडुनच आमचे पदरचे २ पैसे ...!&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#666666;"&gt;.....(मी टिप्स देऊ शकतो ह्याचाच अर्थ मी आंतरजालीय संस्थळावरचा यशस्वी प्रतिसादकर्ता आहे हे सुज्ञांच्या लक्षात आलेच असेल, ज्यांना हे मान्य नाही ते हे विधान त्यांना झालेल्या "जळजळीतुन" आले आहे हे आम्ही इथे स्पष्टपणे नमुद करु इच्छितो. )&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-family:arial;font-size:130%;color:#3333ff;"&gt;१. काथ्याकुट :&lt;/span&gt;&lt;/strong&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;काथ्याकुट म्हणजे काय तर लष्कराच्या भाकर्‍या भाजणे. कधीतरी आपली माऊली वैतागुन म्हणते बघा " झाले तुकडे मोडुन, आता निघालं कार्ट लष्कराच्या भाकर्‍या भाजायला" , बस हेच ते.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;फक्त फरक असा पडतो इथे की लोकं इथे कंपन्यात मस्त एसीची हवा खात, कंपनीतुन हायस्पीड नेट वापरुन, कंपनीच्या काम करण्याचा वेळात कामाला फाट्यावर मारुन "मेगाबाईट्स च्या मेगाबाईट्स " वाद घालत असतात ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;बरं, त्याला खास विषयांचे बंधनही नाही, अगदी अमेरिकेच्या आर्थीक धोरणापासुन ते सोमालियाच्या यादवीपर्यंत , ब्रिटनी स्पियर्सच्या मराठी बॉयफ्रेंडपासुन ते पुण्यात गणपतीला घातलेल्या स्वेटरापर्यंत ... अगदी कशावरही तुम्ही वाद घालु शकत असाल तर तुमचे ह्या प्रकारात स्वागत आहे.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;आजकाल ह्या विभागाला फार चलती आहे, सगळ्यात जास्त प्रतिसाद खेचणार्‍या विभागामधला हा एक विभाग, ह्या साहित्यला प्रतिसाद न देण्याची घोडचुक करणे म्हणजे "दैव आलेय द्यायला आणि कर्म नाही घ्यायला" असा प्रकार आहे. तेव्हा ह्याला जरुर प्रतिसाद द्यावा.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;ह्याचे २ प्रकार पडतात,&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;पहिला प्रकार म्हणजे उगाच १-२ ओळीत काहीतरी खरडुन मग कोंबड्या झुंझवण्याची मजा पहात बसणारा प्रकार. मग विषय काहीही असला तरी तो मात्र ज्वलंत, धगधगता, व्यवस्थीत चिरफाड करता येईल असे असला म्हणजे आपले काम सोपे होते. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;आपण पहिल्या ५-६ प्रतिसादांची वाट पहायची, आपोआपच त्यात आरामात २ विरोधी सुर नक्की निघतात, मग १०-२०-३० / छापा-काटा करुन आपण कोणत्या बाजुला आहेत हे ठरवावे, एकदा का हा निर्णय झाला मग कसली भिती नाही. मात्र बाजु निवडताना आप्ले विरोधक जास्त असतील ही काळजी घ्यायला हवी. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;सुरवात करतानाच एखाद्या आधीच पडलेल्या आपल्या विरोधी प्रतिसादातले एखादे वाक्य निवडुन त्याला लगेच "स्पष्ट असहमत, हे वास्तवीक असे पाहिजे " ह्या अर्थाचा प्रतिसाद द्यावा.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;उदा : जर चर्चा "निवासी /अनिवासी " असेल तर तत्काळ &lt;em&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;"आम्हाला आमचा देश प्यारा, भाकरीसाठी परकीयांपुढे शेपटी हलवणे आम्हाला मान्य नाही"&lt;/span&gt;&lt;/em&gt; ह्या अर्थाचे वाक्य ठोकुन द्यावे, मात्र हे करत असताना आपण हा प्रतिसाद "अमेरिका, युरोप, युके" इथे ऑफीसात बसुन लिहीत नाही ना ह्याची मात्र खात्री करुन घ्यावी, उगाच ४ लोकात शोभा होते ना. एकदा का हे जमले की आपोआपच "विरोधी प्रतिसादांचे आग्यामोहळ" अंगावर धावुन येते, तुम्ही जास्त काही करु नका, ओच तोच मुद्दा वेगवेगळ्या शब्दात मांडत रहा, म्हणजे असे की &lt;em&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;" आम्ही भारतातच राहुन मीठ भाकरी खाऊ, तुमचा पिझ्झा / पाश्ता तुम्हाला लखलाभ होवो किंवा म्हातार्‍या आईवडीलांची काळजी घेणे हे मला हिरव्या नोटांपेक्षा जास्त महत्वाचे वाटते किंवा तुमच्या प्रासादापेक्षा माझी झोपडीच मला प्रिय वगैरे वगैरे "&lt;/span&gt;&lt;/em&gt; असे प्रतिसाद टाकावेत. लोक अजुन खवळुन उठुन पानपानभर प्रतिसाद खरडतात, मग हळुच कुणाच्यातरी &lt;em&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;"ग्रीनकार्डावर टिका "&lt;/span&gt;&lt;/em&gt; करणारे पिल्लु सोडु द्यावे, चर्चा अजुन भडकते व लोक पुढे तुम्ही अजुन काय खरडतात / दिवे लावताय ह्याची वाट पाहतात ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;खुप कंटाळा आला की मग शेवटी &lt;em&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;" छ्या, काहीपण म्हणा पण आपल्या देशातच चिंग होऊस्तोवर बिअर पिऊन मग गाड्यावरची भुर्जी खाण्याची मजा काही औरच.... "&lt;/span&gt;&lt;/em&gt; असा प्रतिसाद टाकुन द्यावा, अजुन ज्वाळा भडकतात ...लोक जर वैतागुन वैयक्तीक खरडी / व्यनी टाकु लागले तर शेवटी &lt;em&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;" माझ्याकडुन मी थांबतो, ह्यापुढे कसल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही "&lt;/span&gt;&lt;/em&gt; असा समारोप करावा. पण ह्या समारोपातच " जय हिंद, जय महाराष्ट्र " सारखी घोषणा टाकुन आपले देशप्रेम पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी दवडु नये. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;हा हा म्हणता तुम्ही "वाद विवादातले प्रसिद्ध प्रतिसादकर्ते" होऊन जाल ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;आता दुसरा प्रकार म्हणजे "नमनालाच २ पाने भरतील एवढे लिखाण टाकुन काथ्याकुट", ह्यात जरा मुद्दे स्पष्ट असल्याने आपल्याला वाव कमी मिळतो पण यासाठी हार मानायची गरज नाही. शक्यतो लेख पुर्ण वाचु नये, वाचुन त्यातले जास्त काही कळेल असेही नाही. फक्त गाठीला असावेत म्हणुन २-४ मुद्दे नजरेखालुन घालुन ठेवावेत.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;जर चर्चा "राजकारण" ह्यावर असेल तर त्वरेने &lt;em&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;"छ्या, राजकारण म्हणजे गटार"&lt;/span&gt;&lt;/em&gt; असे जाहीर करुन मोकळे व्हावे. मग सर्वात प्रथम ( जीव तोडुन २ पानं लेख खरडलेला ) लेखक भडकतो व मग बाकीचे, त्यांना व्यवस्थीत अंगावर येऊ द्यावे, मग पुन्हा एकदा "राजकारण्यांची औकाद, पक्षाचा इतिहास, नेतृत्व " ह्याविषयी एखादे आक्षेपार्ह्य वाक्य सोडुन द्यावे. म्हणजे &lt;em&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;" राहुल गांधीची अजुन पात्रता नाही / काँग्रेसमध्ये घराणेशाही सोडुन अजुन काय आहे दुसरे / बीजेपीने हिंदुत्व मुद्दा सोडुन द्यावा / राज ठाकरेने परतुनी घरट्याकडे जावे "&lt;/span&gt;&lt;/em&gt; असा सुर काढावा म्हणजे ह्याचा बाजुचे व विरोधकांचे पुन्हा ह्यावर जुंपते. तुम्ही मात्र शांत रहा, जमल्यास गुगलुन काही मिळाल्यास अजुन काही "जळजळीत सापडल्यास " ते "चु.भु.द्या.घ्या." ह्या टीपेसकट टाकुन द्यावे. चर्चा रंगत जाते ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;लोकांना जरी चर्चा लक्षात राहिली नाही तरी "उलटसुलट / भडखाऊ / आक्रस्ताळी " विधाने करणारे तुम्ही जरुर लक्षात राहता व हा हा म्हणता तुमचा "वितंडवादी भांडखोर प्रतिसादकर्ता " म्हणुन लौकीक वाढु लागतो.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;*&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;***** &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;*&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;span style="font-family:arial;"&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;२. काव्यविभाग :&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;ह्यात प्रतिसाद देण्याआधी २ शक्यता विचारात घ्याव्यात.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;पहिली म्हणजे तुम्हाला काव्य कळते का ?&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;strong&gt;&lt;/strong&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;ह्याचे उत्तर होय असल्यास कधीही पहिला प्रतिसाद "कविता आवडली" असा चुकुनही टाकु नये, मग तुमच्या काव्य समजण्याचा काय घंटा उपयोग ? त्याऐवजी चुका शोधण्याचा प्रयत्न करीत रहा, म्हणजे उदा. तुम्ही &lt;em&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;" आशय उत्तम आहे पण वॄत्तात / मात्रेत मार खाल्लात, शेवटच्या २ कडव्यात जरासा तोल ढासळला , चांगला प्रयत्न आहे पुढील प्रयत्नास शुभेच्छा, थोडीशी भडक वाटते आहे, यमक जुळवण्याचा नादात कवितेचा गाभा ढासळला , जर अलाण्या फलाण्याच्या जागी फलाणे फलाणे टाकले तर जमुन जाईल , आशय व्यवस्थीत समजला नाही, फारच विस्कळीत वाटली "&lt;/span&gt;&lt;/em&gt; ह्यापैकी एखादी प्रतिक्रीया पुन्हा एकदा १०-२०-३० करुन टाकुन द्यावी. मात्र नक्की काय करायला हवे हे "गुलदस्त्यात" राहु द्यावे, स्पष्टपणे सल्ला मुळीच देऊ नये.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;तुम्ही फारच पट्टीचे असाल तर मात्र त्याच धाग्यात उत्तर देताना लगेच " प्रति कविता " रचुन दाखवावी व वरुन "हे जमते का पहा " असे ठेऊन द्यावे. मग मात्र "प्रतिभेला सलाम, तोडलतं, खल्लास " असे प्रतिसाद मुळ कवितेला यायच्या ऐवकी तुम्हालाच येतात व हा हा म्हणता तुम्ही "काव्य ह्या प्रांतातले दादा/अधिकारी " म्हणुन ओळखले जाऊ शकता.असो.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;आता दुसरा प्रकार म्हणजे तुम्हाला काव्यातले काहीही कळत नाही, तुम्ही चक्क माठ आहात तर काय करावे. सर्वात प्रथम जी येईल त्या कवितेला वर टारझन म्हणतो तसे प्रतिसाद देत सुटावे पण ह्यात एक गोम आहे, इथे प्रत्येक प्रतिसादात &lt;em&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;" आम्हाला काव्यतले काहीही कळत नाही जे जगजाहीर आहे / आयला, आम्हाला कविता करायला फतरे जमत नाही / ज्या दिवशी कविता करत येईल त्यादिवशी मारुतीला २१ नारळं वाढवीन "&lt;/span&gt;&lt;/em&gt; हे पालुपद जोडुन द्यावे. मात्र तुम्हाला काव्यातले कळत नसुन तुम्ही असे प्रतिसाद कसे देता असा प्रश्नाल्यास सोईस्कर मौन पाळावे.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मधुन आधुन "कवितेल दुरुस्त्या" सुचवाव्यात, म्हणजे जसे की&lt;em&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt; "ढळले च्या जागी कोसळले किंवा कळले कसे होईल ? / धावती गाढवे च्या जागी &lt;span style="color:#999999;"&gt;...... जाऊ द्या, बोलण्यासारखे नाही ते&lt;/span&gt; "&lt;/span&gt;&lt;/em&gt; असे विचारत रहावे. तुमचे चुक आहे तुम्हालाही माहित असते पण कवी / कवयत्री मात्र जाम खुष होऊन स्पष्टीकरण वगैरे देतात व तुम्हाला भाव मिळतो, लगेच त्यांचे आभार मानुन मोकळे व्हावे. तुम्हाला काय व किती कळले ही बाब आधीही महत्वाची नव्हती व आताही नाही, आपले अस्तित्व जाणवुन दिल्याशी मतलब. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;जर तुम्ही पुढच्या यत्तेतले असाल तर "खरडवह्यातुन" ह्या कवितेबाबत कवीशी "चर्चा" सुद्धा करु शकता, मात्र त्यासाठी थोडी हिंमत व थोडा अर्धवटपणाचा आव मात्र आणावा लागेल. ह्यातुन तुम्ही त्या कवी / कवियत्रीच्या "बडी लिस्ट / गुड लिस्ट " मध्ये सुद्धा शिरकाव करु शकता ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;तर कविता कळो अथवा न कळो प्रतिसाद हा दिलाच पाहिजे ...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;असो.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;( विस्ताराच्या भयाने इथेच थांबतो. बाकीचे पुढ्च्या भागात ...! )&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;क्रमश :&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt; &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1401137485329866866-4055497995379054692?l=chhota-don.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chhota-don.blogspot.com/feeds/4055497995379054692/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=1401137485329866866&amp;postID=4055497995379054692&amp;isPopup=true' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/4055497995379054692'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/4055497995379054692'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chhota-don.blogspot.com/2009/01/blog-post_15.html' title='तुम्हाला आंतरजालावरचा प्रसिद्ध प्रतिसादकर्ता व्हायचे आहे काय ? ... भाग - १'/><author><name>छोटा डॉन</name><uri>http://www.blogger.com/profile/14212514677839197506</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='12384012912790640853'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1401137485329866866.post-4321031497695795123</id><published>2009-01-06T22:12:00.000-08:00</published><updated>2009-01-06T22:32:01.659-08:00</updated><title type='text'>३१ डिसेंबरचा जल्लोश आणि तारतम्य ...!</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;सर्वात प्रथम आमच्या ब्लॉगच्या ( ज्या काहीं असतील त्या ) वाचकांना नव्या वर्षाच्या ( थोड्या उशीरानेच) शुभेच्छा. ह्यावेळी कसलेही सेलीब्रेशन अथवा शुभेच्छा देण्याचा मुडच नव्हता त्यामुळे लिहावे की नाही या वैचारीक द्वंद्वात होतो. असो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एक किस्सा सांगतो, बर्‍याच मोठ्ठ्या सुट्टीनंतर हापीसात गेल्यावर एका "अ-भारतीय सहकार्‍याचे" मला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, माझे या बाबतीत थोडेसे मत वाईट/कटु असल्याने मी आपले कोरडेपणाने "हॅप्पी न्यु ईअर" केले. त्यानंतर त्याने पुढचा प्रश्न "सेलीब्रेशन कसे केले ?" हा विचारला.बराच वेळ मनात दाबुन ठेवलेल्या भावनांचा बांध फुटल्याने मी त्याला &lt;em&gt;" मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ व मनालाच लाज वाटली असल्याने मी व माझ्यासारख्या अनेक भारतीयांनी ह्यावर्षी सेलीब्रेशन केले नाही"&lt;/em&gt; अशी त्याला नविनच असलेली न्युज सांगितली. त्यावर त्याने आश्चर्य वाटुन स्वतः बेंगलोरमध्ये अनेक ठिकाणी मोठ्ठ्या प्रमाणावर सेलीब्रेशन केले असल्याचे दाखले दिले. मला खिन्न मनाने अजुन अनेक भारतीय "मॅच्युअर" झाले नसल्याचे कबुल करावे लागले. त्याने अनेक ठिकाणी "पोलीस बंदोबस्तात सेलीब्रेशन" झाल्याचे मला सांगितल्यावर मी त्याला "ह्या परिस्थीतीत सेलीब्रेशन करणे तुला पटते का ?" असे विचारले.अंगात कठोर देशप्रेमाचे व कडव्या राष्ट्रभक्तीचे देशप्रेम वहात असलेल्या त्या जर्मन माणसाने &lt;strong&gt;&lt;em&gt;"नाही, हे अयोग्य आहे. आम्ही सेलीब्रेशन करण्यापेक्षा ज्यांनी हा मुंबईचा हल्ला केला त्यांच्या पुढच्या ५ पिढ्या कसलेही सेलीब्रेशन करण्यासाठी सक्षम राहणार नाहीत असे प्रयत्न करणार्‍या कार्यात स्वतःला वाहुन घेतले असते "&lt;/em&gt;&lt;/strong&gt; असे उत्तर दिले.&lt;br /&gt;आता तुम्हीच ठरवा ....!&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण नाही, आम्ही भारतीयांना अत्यंत धडाक्यात हा " ३१ डिसेंबरचा उत्सव (?)" साजरा केला, वॄत्तपत्रांनी पानेच्या पाने बातम्या दिल्या तर इलेक्ट्रोनीक प्रसारमाध्यमांबाबत बोलायची सोय राहिली नाही. तसेही टीव्हीवर व वृत्तपत्रात वाचल्याप्रमाणे हे सेलेब्रेशन करण्यात प्रामुख्याने &lt;span style="color:#3333ff;"&gt;" धनदांडगे, नवश्रीमंत उच्च मध्यमवर्ग , कॉलेज स्टुडंट , आयटी /एम एन सी मध्ये काम करणारे व इतर व्हाईट कॉलर वर्ग "&lt;/span&gt; ह्यांच्या धडाक्यातल्या सेलीब्रेशनने डोळे दिपले. कॉर्पोरेट जगताने व फिल्मसृष्टीनेसुद्धा नेहमीच्याच जोषात हे साजरे केले.मनात एक किडा आला, च्यायला अतिरेकी हल्ल्यानंतर ताजसमोर "मेणबत्त्यांची आरास " करणारा हाच वर्ग होता ना ? ह्यांनीच फॉरीन कल्चरप्रमाणे पुचाट मेणबत्या पेटवत निषेध करण्याच्या कार्यक्रमात स्वतःला मिरवुन घेतले होते ना ? मग ३१ ला हे सर्व धाब्यावर बसवुन ग्लासाला ग्लास भिडवत, आरोळ्या ठोकत , एकमेकांच्या बाहुपाशात पडुन "मुंबई रॉक्स , हॅप्पी न्यु ईअर " असा गजर केला ना ? क्षणात विसरलात का ते निरपराध २०० बळी व त्यांना वाचवण्यासाठी शहीद झालेले १४ पोलीस अधिकारी ? डिस्कोमधल्या चकचकाटात बळी पडलेल्यांच्या घरात लावलेल्या पणत्यांची सोईस्कर विसर सर्वांनाच पडली का ? का स्वतःला मिरवुन घेण्यापायी मेणबत्या पेटवुन नाटकी देशप्रेमाच्या बाता करणारे नंतर ४-४ पेग अप होऊन गाण्याच्या तालांवर थिरकत सेलीब्रेशन करत होते ?&lt;br /&gt;२६ डिसेंबरला ताजसमोर मोठ्ठ्या तडफेने हल्ल्याला १ महिना पुर्ण झाला म्हणुन श्रद्धांजली वाहताना मिरववलेला व वर उल्लेखला वर्ग फक्त ५ दिवसांनी सर्व काही धाब्यावर बसवुन मोठ्ठ्या मोठ्ठ्या क्लबात / पबात थिरकताना पाहुन मनस्वी राग आला. झोपलेल्या जागे करता येईल हो पण स्वतःच्या पुढारलेपणाचे, कल्चर्डपणाचे सोंग घेऊन निर्ढावल्यापणाचे कातडे डोळ्यावर ओढुन झोपेचे सोंग घेणार्‍यांसमोर आम्ही हतबल आहोत.सर्वसारासार विचारबुद्धी गहाण ठेवल्यासारखेच वागतात हे लोक. शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांच्या प्रत्येक कृतीचा मिडीयाकडुन उदोउदो होत असल्याने ह्यांना कसल्याही घटना ह्या मिरवण्यासाठीच आहेत असे वाटते, मग ते आतंकवादी हल्ला असो वा ३१ चे सेलीब्रेशन ...काय बोलणार आम्ही ह्यांना, सर्व काही "राम भरोसे" चालु आहे हे नक्की ...&lt;br /&gt;&lt;br /&gt;शो मस्ट गो ऑन हे जरी खरे असले तरी शो असा "धडाक्यात" नसतो करायचा हे कधी कळणार ?&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मरु दे च्यायला, कुणाला काय पडले आहे ?हा नवा सो कॉल्ड सुशीक्षित उच्च मध्यमवर्गीय धनदांडगा वर्ग अजुन "मॅच्युअर" नाही हेच खरे , ह्यांना देव लवकर सुबुद्धी देवो. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;या संदर्भात ९/११ नंतरची अमेरिका आठवा. जवळपास महीनाभर वर्तमानासंदर्भात विनोद करणारे अनेक टॉक शोज आणि "सॅटरडे नाईट लाईव्ह" सारखे कार्यक्रम बंद होते. नंतर चालू झाल्यावर पण त्यात बराचसा संयम होता. न्यू यॉर्कचा तत्कालीन महापौर रुडी ज्युलियानी हा सर्वांना सांगत होता की तुम्ही आनंदात रहा, परत पहील्यासारखे ("नॉर्मल") वागा, आपण तसे वागलो नाही तर अतिरेक्यांना तेच हवे आहे. लोकांनी ते ऐकले पण उस्फुर्त संयामाने.&lt;br /&gt;याचा अर्थ सुतकी चेहर्‍याने बसा असा नक्कीच नाही. आणि त्यावर स्वतःच्या हातात असलेले नागरी कर्तव्यपण न करता जरी तसे बसलात तरी त्याचा काय उपयोग? मात्र आजचे वागणे हे वर म्हणलेल्या "जन पळभर म्हणतील हाय हाय" असे म्हणायच्या ऐवजी मला, "रोज मरे त्याला कोण रडे?" असे म्हणावेसे वाटते. असल्या सातत्याने होणार्‍या हल्ल्यांनी आणि त्यात "स्पिरीट ऑफ मुंबई" वगैरे सारख्या "ब्रेनवॉशिंग" वाक्प्रयोगांनी माणसे कळत नकळत "मुर्दाड" झाली आहेत असे वाटू लागले आहे. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;कसल्याही आपत्तीनंतर पुन्हा उभे राहणे हे गरजेचेच नव्हे जगण्यासाठी आवश्यकच, पण ह्या कैफात आपण नकळत मुर्दाड, भावनाहीन, लाचार, मुकाट सहन करण्याची सवय असलेले होत चाललेले आहोत हे कुणाच्या लक्षात येत नाही का ?४ दिवस जोराजोरात चर्चा करुन, तावातावात मते मांडुन, मेणबत्या वगैरे लाऊन आपले देशप्रेम दाखवणारे पुन्हा तसेच वागतात ह्याने दु:ख झाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आमचे &lt;a href="http://misalpav.com/"&gt;मिसळपाव.कॉम&lt;/a&gt; वरचे स्नेही विकासराव यांनी एक मस्त कविता दिली.&lt;br /&gt;नाझी जर्मनी संदर्भातील एका कवितेतील डोळे उघडणार्‍या ओळी परत एकदा सांगतो - आपण, २६ नोव्हेंबरला, यातील चौथ्या ओळीपाशी जाऊन पोचलो आहोत असे वाटते.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;blockquote&gt;&lt;p&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color:#3333ff;"&gt;"In Germany, they came first for the Communists, And I didn't speak up because I wasn't a Communist;&lt;br /&gt;And then they came for the trade unionists, And I didn't speak up because I wasn't a trade unionist;&lt;br /&gt;And then they came for the Jews, And I didn't speak up because I wasn't a Jew;&lt;br /&gt;And then . . . they came for me&lt;br /&gt;. . . And by that time there was no one left to speak up."&lt;br /&gt;- Martin Niemöller&lt;/span&gt;&lt;/strong&gt; &lt;/p&gt;&lt;/blockquote&gt;&lt;div align="justify"&gt;बघा काही शिकायला जमले तर अशी आमची कळकळीची विनंती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या माहितीप्रमाणे मुस्लीमधर्मीयांनी ह्या हल्ल्याचा निषेध म्हणुन त्याम्चा धार्मीक सण "ईद" अत्यंत साधेपणाने साजरी केली असताना ह्या "३१ डिसेंबरचे" असे धडाक्यात सेलीब्रेशन करण्यात कसला शहाणपणा ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;अवांतर :&lt;br /&gt;आजा जाता आवर्जुन उल्लेख करावा वाटतो ते "सोलापुर" शहरातल्या ३१ डिसेंबरच्या घटनेचा.&lt;br /&gt;शिवसेनेच्या पुढाकाराने का होईना पण सुमारे १०००० पेक्षा जास्त लोकांनी काहीही सेलीब्रेशन न करता रात्री चौकात जमुन पोलीस अधिक्षक श्री. भुषणकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली "दहशतवादाशी लढण्याची शपथ" घेतली.&lt;br /&gt;प्रत्येक्षात लढाई कितपत शक्य ही बाब जरी अलहिदा असली तरी इच्छाशक्ती महत्वाची. आम्हाला याचे कौतुक वाटते.&lt;br /&gt;ह्या घटनेने स्वतःच्या प्राणांची बाजी लाऊन लढणार्‍या सैनिकांना आपले दु:ख समजणारे, पाठिंबा देणारे व सदैव साथ देणारे कोणी आहे हा विश्वास मिळाला तरी उत्तम.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अतिअवांतर : मी ३१ डिसेंबर साधी पोळी, बटाट्याची भाजी, मटकी उसळ, भात-आमटी खाऊन साधेपणाने पुढे ढकलला, साजरा केला म्हणण्याचा निर्लज्जपणा माझ्याकडुन होणार नाही. असो.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/1401137485329866866-4321031497695795123?l=chhota-don.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://chhota-don.blogspot.com/feeds/4321031497695795123/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='https://www.blogger.com/comment.g?blogID=1401137485329866866&amp;postID=4321031497695795123&amp;isPopup=true' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/4321031497695795123'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/1401137485329866866/posts/default/4321031497695795123'/><link rel='alternate' type='text/html' href='http://chhota-don.blogspot.com/2009/01/blog-post.html' title='३१ डिसेंबरचा जल्लोश आणि तारतम्य ...!'/><author><name>छोटा डॉन</name><uri>http://www.blogger.com/profile/14212514677839197506</uri><email>noreply@blogger.com</email><gd:extendedProperty xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' name='OpenSocialUserId' value='12384012912790640853'/></author><thr:total xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-1401137485329866866.post-5333686547092154212</id><published>2008-11-27T12:39:00.000-08:00</published><updated>2008-11-27T13:55:02.104-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='श्रद्धांजली'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='दहशतवाद'/><title type='text'>शहिदों की चिताओं पर ...</title><content type='html'>&lt;div align="center"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color:#cc33cc;"&gt;&lt;span class=""&gt;शहीदों&lt;/span&gt; की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले,&lt;/span&gt;&lt;/strong&gt; &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color:#cc33cc;"&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा"&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-size:130%;color:#cc33cc;"&gt;&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;आज ही पोस्ट लिहीत असताना अजुन "भय इथले संपत नाही" अशीच अवस्था आहे, तिकडे आपले बहादुर जवान व सर्वसामान्य जनता अजुनही ह्या अमानुष, भयंकर, राक्षसी अशा लादलेल्या परकीय दहशतवादाशी प्राणपणाने लढते आहे. च्यायला २४ तास उलटुन गेले तरी अजुन कोणीही अजुन पुर्णपणे "दहशतवाद संपवला" ह्याची हमी द्यायला तयार नाही, हा हल्ला आहे की युद्ध ?&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;p align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;होय, हे एक प्रकारचे "अघोषीत युद्धच" आहे भारताच्या अंतर्गत सुरक्षेवर एक ठळठळीतपणे जाणवणारे प्रश्नचिन्ह उभे करणारे. २४ तासांपेक्षासुद्धा जास्त लढा द्यायला ह्यांचाकडे एवढा मोठ्ठा शत्रसंभार आला कुठुन ह्याची मुळापासुन चौकशी व्हायला हवी. काल ऐकले होते की हे हरामी आपल्याबरोबर "सॅकमध्ये शस्त्रे" बरोबर घेऊन आले होते. कसं शक्य आहे ?&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;p align="justify"&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;सॅकमध्ये मावतील एवढी शस्त्रे घेऊन जर कोणी अख्खी मुंबई, पोलीस यंत्रणा, सेना व खास अशा परिस्थीतीत लढण्याचे प्रशिक्षण दिलेले " नॅशनल सिक्युरीटी गार्ड्स" ह्यांना २४ तासापेक्षा जास्त वेठीस धरु शकतो हे मला तर अशक्य वाटते, ह्यामागे फ़ार मोठ्ठे षडयंत्र असण्याचा आम्हाला संशय आहे.&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&